भारताने तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांना खडसावलं; आमच्या अंतर्गत मुद्दयांमध्ये हस्तक्षेप करू नका!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काश्मीर संदर्भात केलेल्या विधानावरुन भारताने तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रिसेप तय्यीप एर्दोगान यांना खडे बोल सुनावले आहेत. काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा असून त्यात तुर्कस्तानने हस्तक्षेप करू नये असं भारताकडून सांगण्यात आलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले की, ”जम्मू-काश्मीर संदर्भात टर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी दिलेले सर्व संदर्भ भारत नाकारत असून जम्मू-काश्मीर हा भारताचा … Read more

काश्मिर खोर्‍यात १० – १२ वर्षांच्या मुलांना कंट्टरपंथापासून रोखण्याकरता छावण्या – बिपिन रावत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) | काश्मिरमध्ये १० – १२ वर्षांची मुले देखील कट्टरपंथीयांना बळी पडली आहेत. आणि या वयोगटातील मुलांना कंट्टरपंथीयांपासून रोखण्यासाठी आपण डिरेडिकलाईझेशन कॅम्प चालवत असल्याची माहिती भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) बिपीन रावत यांनी गुरुवारी दिली. दिल्ली येथे आयोजित ‘रायसीना संवाद’ या कार्यक्रमात बोलताना रावत यांनी यावर भाष्य केले. काश्मीरमध्ये १०-१२ वर्षाची मुले … Read more

ते पोस्टर काश्मीरला काही बंधनांमधून मुक्त करा, या मागणीसाठी होते- खासदार संजय राऊत

काल मुंबईत जेएनयुतील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून गेट वे ऑफ इंडियावरील निदर्शनात ‘फ्री काश्मीर’ असा फलक घेऊन उभ्या असलेल्या एका तरुणीचे छायाचित्र माध्यमात प्रसारित झाले होते. या फलकावरूनच मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शेवटाला सुरवात – शाहिद आफ्रिदी

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करण्यासाठी देशातच नव्हे तर परदेशात देखील निदर्शन होत आहे. जर्मनीतील एका टीव्ही वाहिनीने हुकूमशहा हिटलरशी पंतप्रधान मोदींची तुलना करणारे एक पोस्टर दाखवले. त्या कार्यक्रमाचा एक फोटो ट्विटर अकाउंटवर पोस्ट करण्यात आला होता. हे ट्विट पाकिस्तानच्या आसिफ गफूर यांनी त्यांच्या ट्विटर हेडरवरून पुन्हा ट्विट केले आहे. या ट्विटला उत्तर … Read more

कोथरूडची लढाई ही नेता विरुद्ध कार्यकर्ता अशीच; इथल्या निवडणुकीत काश्मीर कशाला पाहिजे? – किशोर शिंदे

कोथरुडची निवडणूक ही स्थानिक विरुद्ध बाहेरचा अशीच असणार आहे. भाजपचा उमेदवार आजही कोथरूडमध्ये घर घेण्यासाठी धडपडत आहे. अशा परिस्थितीत ज्या माणसाला कोथरुड नक्की काय आहे हेच माहीत नसेल तो इथल्या लोकांमध्ये कसा मिसळणार असा सवाल करत – यंदा कोथरूडमध्ये १०० टक्के परिवर्तन होणार असा विश्वास मनसेचे कोथरुड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार किशोर शिंदे यांनी व्यक्त केला. हॅलो महाराष्ट्राला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.

युद्धाची सुरूवात पाकिस्तान कधीही करणार नाही – इम्रान खान

 टीम, HELLO महाराष्ट्र |जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370 हटवल्यापासून भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या पाकिस्तानने आता नरमाईची भूमिका घेतल्याचं दिसत आहे. दोन्ही देशांमध्ये असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी, भारताविरोधात युद्धाची सुरूवात पाकिस्तान कधीही करणार नाही असं विधान केलं आहे. “युद्धाची सुरूवात आम्ही कधीही करणार नाही. पाकिस्तान आणि भारत हे दोन्ही देश अण्वस्त्र … Read more

कश्मीर कधी पाकिस्तानचे होते..? पाकिस्तान तर पहिले भारताचाच हिस्सा होता – संरक्षणमंत्री राजनाथसिंह

नवी दिल्ली प्रतिनिधी । “कश्मीर कधी पाकिस्तानचे होते..? आज जो पाकिस्तान बनला आहे , तो तर पहिले भारताचाच हिस्सा होता. आता ते राष्ट्र बनले आहे, म्हणून आम्ही त्यांच्या राष्ट्रांचा आदर करतो. मात्र याचा अर्थ असा नाही की त्यांनी कश्मीर बाबत काहीही विधान करावे” अशा शब्दात केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी पाकिस्तानला सुनावले. आज लद्दाख़ येथे संरक्षण … Read more

भारत सरकार आता पाकिस्तानचे पाणी रोखणार

आंतरराष्ट्रीय| सिंधू, चिनाब आणि झेलम या भारतातून पाकिस्तानकडे वाहात जाणाऱ्या नद्यांचा प्रवाह यमुनेकडे वळविण्याचा निर्णय भारताने घेतला आहे.काश्मिरात पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर झालेल्या भीषण हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही पावले उचलली जात आहेत, अशी माहिती केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. उत्तर प्रदेशात बागपत येथे एका कार्यक्रमात गडकरी बोलत होते. ते म्हणाले की या … Read more

भारतीय सैन्यावर सर्वात मोठा अतिरेकी हल्ला, ४० जवान शहिद

pulvama attack

जम्मू वृत्तसंस्था | गुरुवारी दुपारी जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर अतेरिके आत्मघाती हल्ला करण्यात आला. सीआरपीएफ जवानांच्या गाड्यांचा ताफा जम्मूहून श्रीनगरला जात असताना हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ४३ जावंन शाहिद झाले आहेत. जैश-ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. उरी हल्ल्यानंतरच सर्वात मोठा असा हा हल्ला समजलाजातोय. शाहिद … Read more

भारतीय लष्करातून पळून जाऊन तो अतिरेक्यांना मिळाला आणि आज मारला गेला

Jahur Thokar terrorist

श्रीनगर | दहशतवादी कारवायांमुळे नेहमी चर्चेत असणार्या जम्मू काश्मीर मधील पुलवामा जिल्ह्यात भारतीय लष्कराने ३ अतिरेक्यांचा खात्मा केला आहे. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये भारतीय लष्करातून पळून गेलेला आणि अतिरेकी बनलेल्या जहूर ठोकर याचाही समावेश असल्याचे बोलले जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी भारतीय लष्कराला पुलवामा जिल्ह्यामधील खारपुरा येथे दहशतवादी लपून बसले असल्याची गुप्त माहिती मिळाली … Read more