Good News | ‘RBI’ चा दिलासा; आणखी 3 महिने कर्ज वसुलीला स्थगिती

मुंबई | देशावर कोरोना महामारीचे संकट आले आहे. कोरोनामुळे जाहीर केलेल्या लॉकडाउनच भारतीय अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे. यापार्श्वभूमीवर आरबीआयचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी आज चौथ्यांदा पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी आज रेपो दरात ०.४० टक्क्याची कपात केल्याचे घोषीत केले. बँकेचा रेपो दर आता ४ टक्के झाला आहे. यामुळे गृह कर्ज, वाहन कर्ज आणि औद्योगिक … Read more

‘EMI’ वसुली आणखी ३ महिने स्थगित होण्याचे संकेत

नवी दिल्ली । लॉकडाउनमध्ये उद्योग व्यवसाय ठप्प झाल्याने रिझर्व्ह बँकेने तीन महिन्यांसाठी कर्ज वसुली स्थगित करण्याचे निर्देश दिले होते. मार्च, एप्रिल आणि मे असे ३ महिने बँकांनी कर्ज हप्ते वसुली स्थगित केली आहे. दरम्यान, लॉकडाउन ३१ मेपर्यंत वाढवल्याने आता कर्ज हप्ते स्थगितीचा कालावधी आणखी तीन महिने वाढवला जाईल, असे ‘एसबीआय’ने आपल्या अहवालात म्हटलं आहे. तसे … Read more

दिलासादायक! पुढील ३ महिने EMI द्यावा लागणार नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी लागू केलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊन दरम्यान कोणतीही सरकारी बँक पुढील तीन महिन्यांपर्यंत कोणत्याही कर्जाची ईएमआय आकारणार नाही. मंगळवारी १३ सरकारी बँकांनी याची घोषणा केली. या बँका ३१ मे २०२० पर्यंत कोणत्याही कर्जाची ईएमआय आकारणार नाहीत. याआधी कोरोना व्हायरसचा देशातील अर्थकारणावर होणार परिणाम लक्षात घेत रिझर्व्ह बँकेने बँकांचे … Read more

शेतकऱ्यांना पीक कर्जाची परतफेड करणं शक्य नाही- शरद पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी  फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. करोनाशी लढा आपण एकत्रितपणे देऊ. सरकारने दिलेल्या सूचनांचं पालन करा असंही आवाहन शरद पवार यांंनी केलं. यावेळी त्यांनी कमेंटबॉक्समध्ये आलेल्या प्रश्नांची उत्तरं देखील दिली. यंदा कोरोनामुळं आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाची परतफेड करणं शक्य नाही आहे. त्यामुळं … Read more

सावकाराने केलेल्या फसवणुकी विरोधात पीडित महिला जिल्हा पोलिस अधीक्षकाच्या दारात

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची वे‌ळेत परतफेड करुनही लिहून घेतलेली शेतजमीन परस्पर दुसऱ्या व्यक्तीला विक्री केली. या मानसिक धक्क्यातून पती उदय जयसिंगराव पाटील (वय २८, रा. मुडशिंगी, ता. हातकणंगले) यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी सावकार संजय श्रीकांत शिंगाडे (रा. मुडशिंगी, ता. हातकणंगले) याच्या विरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा पोलिस … Read more

शासनाच्या पहिल्या यादीत सांगली जिल्ह्यातील केवळ ५९६ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र

सांगली प्रतिनिधी । महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत अखेर पहिली यादी जाहीर झाली. कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील अवघ्या ५९६ शेतकऱ्यांचा समावेश आहे. म्हैसाळ येथील ३७५ आणि बनपुरी येथील बाकी थकबाकीदार शेतकरी आहेत. पहिल्या यादीत कमी लाभार्थी असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. उर्वरित याद्या टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध होणार आहेत. दरम्यान जिल्ह्यातील ९० हजार १०७ पात्र शेतकऱ्यांच्या याद्या … Read more

‘भाजपा’ने राज्यावर तब्बल पावणे ७ लाख कोटींचा कर्जाचा डोंगर उभा केला आहे – नितीन राऊत

तब्बल एक महिन्याच्या सत्ता नाट्यानंतर अखेर राज्यामध्ये सरकार स्थापन झाले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीने राज्यात सरकार स्थापन केले. याच पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत काँग्रेसचे २ , राष्ट्रवादीचे २ आणि सेनेच्या २ आमदारांनी देखील शपथ घेतली.

राज्यावर कर्जाचा डोंगर; युती सरकारच्या काळात २.९१ लाख कोटींची भर

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकींचे धुमशान सुरु आहे. मागील पाच वर्षांपासून सत्तेत असणाऱ्या भाजपा आणि शिवसेनेकडून राज्यामध्ये कोणकोणती विकास कामे केली याचा दाखला दिला जात आहे,तर विकासकामांच्या नावाखाली सरकारने धूळफेक केल्याचा आरोप विरोधक करत आहेत. आज दसऱ्याच्या निमित्ताने होणाऱ्या वेगवेगळ्या मेळाव्यांमध्ये खऱ्या अर्थाने निवडणुकीचा प्रसार सुरु होणार आहे. मात्र त्या आधीच एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

खूशखबर! रिझर्व बँकेचा मोठा निर्णय, या कर्जावरील हप्ता होणार कमी

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | बाजाराची जोरदार मागणी व सरकारच्या दबावात, अखेर रिझर्व्ह बँकेने सर्व प्रकारच्या कर्जाचा हफ्ता कमी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. रिझर्व्ह बँकेकडून बँकांना दिल्या जाणाऱ्या कर्जावरील व्याजदरात (रेपोरेट) १८ महिन्यानंतर पहिल्यांदा पाव टक्का कपातीचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. त्यामुळे वाहन कर्जपासून ते गृह कर्ज व व्यावसायिक कर्जापासून ते वैयक्तिक कर्जावरील हफ्ता कमी होणार … Read more

बिझनेस करायचाय? सरकार देतंय २५ लाखांचं कर्ज

business tips

टीम, HELLO महाराष्ट्र | बर्याचजणांना बिझनेस करण्याची इच्छा असते, त्यात त्यांचे डोके असते, परंतु पैश्यअभावी सारे राहून जाते. मात्र आता तुम्हाला तुमची इच्छा सोडून देण्याची इच्छा नाही. सरकार बिझनेस करु इच्छिणार्या तरुणांना अल्प व्याजदरात चक्क २५ लाखांचे कर्ज देत आहे. शिवाय सरकार या कर्जावर सबसिडी ही देत आहे. इतर महत्वाचे – B.A. पास बेरोजगारी आणि … Read more