फडणवीस, घाल मला गोळ्या… म्हणत जरांगे पाटील सागर बंगल्याकडे रवाना; राज्यात वातावरण तापलं
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरवली सराटी येथे आज मोठा गोंधळ पाहायला मिळाला. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज निर्णायक बैठक घेतली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत असून, त्यांना माझा बळी घ्यायचा आहे. ठीक आहे, मी आजच … Read more