तर देशावर मराठ्यांचे राज्य असले असते : खा. शशी थरूर

नवी दिल्ली | सोशल मिडीयावर सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतो आहे. तो व्हिडीओमाजी मंत्री आणि कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्या आहे. MBIFL 19 या फेस्टिवलमध्ये व्यख्यान देण्यासाठी आलेल्या शशी थरूर यांना एका मुलाने विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत असतानाचा हा व्हायरल व्हिडीओ आहे. इंग्रज जर व्यापारी आणि राज्यकर्ते म्हणून भारतात आले नसते तर काय झाले … Read more

शिवजयंतीला कधी न जाणारे, चालले आहेत शिवनेरीला, राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

Uthhav Thakre

मुंबई | लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका डोळय़ांसमोर ठेऊन रामनामाचा जप करणारे शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे आता छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावरील माती अयोध्येला घेऊन जाणार आहेत. त्यांच्या ड्रामेबाजीवर युवा आमदार नितेश राणे यांनी ट्विटरद्वारे जोरदार निशाणा साधला आहे. शिवजयंतीला कधी न जाणारे, चालले आहेत शिवनेरीला असं ट्विट राणे यांनी केलं आहे. जे … Read more

मराठा समाजासाठी नवीन पक्ष

Maratha Kranti Morcha

पुणे प्रतिनिधी | स्वप्निल हिंगे महाराष्ट्रात मराठा क्रांती मोर्च्याचे अनेक मोर्चे होऊनही न्याय मिळत नसल्याने अखेरीस पाडव्याच्या मुहूर्तावर सुरेश पाटील यांनी ‘महाराष्ट्र क्रांती सेना ‘ या राजकीय पक्षाची घोषणा केली. ”एक मराठा लाख मराठा”अशी घोषणा असलेल्या मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय पक्षाची गरज असल्याचे सांगण्यात आले होते. मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी पक्ष स्थापन करण्याबाबत सप्टेंबर … Read more

युवकांना जोडण्यासाठी मराठा क्रांन्ति युवा मोर्चा ची स्थापना होणार

क्रांन्ति मोर्चा

मुंबई | समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आणि इतर मागण्यांसाठी मराठा समाजाच्या वतीनं मराठा क्रांती मोर्च्याची स्थापना करण्यात आली होती. या मोर्च्याला समाजाने मोठ्याप्रमाणात समर्थनही दिले. मराठा मोर्चाच्या नावाखाली राज्यभरात आंदोलनही करण्यात आले. मात्र आता याच मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून एकत्रित आलेल्या युवकांना जोडून ठेवण्यासाठी मराठा क्रांती युवा मोर्चाची स्थापना करणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक … Read more

प्रकाश आंबेडकरांनी आम्हाला धर्मनिरपेक्षता शिकवू नये – शरद पवार

Sharad Pawar and Adv Prakash Pawar

मुंबई | “शरद पवार धर्मनिरपेक्ष आहेत; पण त्यांचा पक्ष धर्मनिरपेक्ष नाही” असे म्हणणर्या भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांना शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आम्हाला धर्मनिरपेक्षता शिकवू नये असे म्हणुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंबेडकर यांच्या असा टोला पवारांनी आंबेडकरांना लगावला आहे. मुंबईच्या नेहरू सेंटर येथे चित्रकार … Read more

#MarathaReservation | बंद मुळे लातुर मधे नेमकं झालं काय ?

क्रांन्ति मोर्चा लातूर

स्थानिक प्रतिनिधी, लातूर लातूर | शहरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये बंद कडकडीत स्वरूपात पाळण्यात आला. पहाटेपासूनच शहरात येणार्‍या व शहरातून जाणार्‍या एस.टी. बसेस बंद होत्या. येथील मध्यवर्ती बसस्थानक, बसस्थानक क्र. २ याचे गेट पूर्णपणे बंद करण्यात आले होते. आडत बाजार, पेट्रोल पंप, सिनेमागृह सर्व प्रकारची दुकाने सकाळी पासून बंद अाहेत. मात्र वैद्यकीय सेवा आणि औषधी … Read more

#MarathaReservation | आमदार त्रिंबक भिसे आणि पालिका आयुक्त दिवेगावकर यांच्या गाड्यांवर दगडफेक

Kaustubh Divegaokar

स्थानिक प्रतिनिधी, लातूर लातूर | मराठा क्रांतीच्यावतीने आज मराठा आरक्षण व अन्य १९ मागण्यांसाठी महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार लातूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात अत्यंत कडकडीत बंद ठेवण्यात आला. मात्र, मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने या बंदला गालबोट लागले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, लातूर ग्रामीणचे आमदार त्रिंबक भिसे यांच्या गाडीवर पिंपळफाटा येथे मराठा आंदोलकांनी … Read more

मराठा मोर्चाच्या निमित्ताने …

Thumbnail

हनुमंत दि .पवार, उस्मानाबाद         पुन्हा एकदा महाराष्ट्रात ‘जात जाणीव’ वर्ग जाणीवेवर हावी झाली. शांततेत., शिस्तबद्ध व मोठ्या संख्येने मराठा जातसमूह सहकुटुंब रस्त्यावर उतरला. मागण्यांबाबत सर्वांनीच मराठ्यांशी सहमत असावे असे नाही. मराठ्यांनी एकत्र येऊन संसदीय राजकारणातले आजवरचे जनचळवळींचे हुकमी म्हणून ओळखले जाणारे ‘मोर्चा’ हे हत्यार परिणामकपणे वापरले. अहिंसा, शांतता ही ‘शस्त्र’ ज्या समाजवादी … Read more

दिल्लीत नक्की शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांनी घेतली मोदींची भेट

Thumbnail

नवी दिल्ली । मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी आज सायंकाळी पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांची दिल्ली येथे भेट घेतली. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण व इतर शासकीय कर्मचारी यांच्या प्रश्नांबाबत असलेल्या असंतोषामुळे ही भेट महत्वाची मानली जात आहे. या बैठकी दरम्यान फडणवीस यांची नरेंन्द्र मोदीं समवेत काही महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली आहे. मराठा आरक्षणामुळे राज्य सरकार वर खूप … Read more

मराठ्यांनी लाखोंच्या संख्येने मूक मोर्चे काढले त्यावेळी सरकारला जाग का आली नाही ? – छत्रपती शाहू महाराज

Thumbnail 1533186372659

कोल्हापूर | मुख्यमंत्र्यांनी आज सह्याद्री अतिथीगृहावर मराठा समाजातील प्रतिष्ठित लोकांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला कोल्हापूरातून इतिहासकार जयसिंग पवार आणि छत्रपती शाहू महाराज यांना आमंत्रण होते. शाहू महाराजांनी बैठकीला जाण्या आगोदर दसरा चौकात ठिय्या आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना (Maratha Morcha) भेटण्याचे ठरवले. आंदोलकांना भेटल्यावर शाहू महाराजांनी बैठकीला न जाण्याचा निर्णय घेतला. ‘मोठया प्रमाणावर लाखोंच्या संख्येने … Read more