शरद पवारांना कसे काय मोदींच्या डोक्यातील विचार कळतात?; सुब्रमण्यम स्वामींचा पवारांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे रद्द केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीहि मोदींवर टीका केली होती. त्यांच्यानंतर आता भाजपे खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी नरेंद्र मोदी यांच्यवर निशाणा साधला आहे. “मोदींच्या डोक्यातील विचार शरद पवार यांना कसे कळतात?असा टोला सुब्रमण्यम् स्वामी यांनी … Read more

बैल कितीही आडमुठा असला तरी…; राऊतांचा मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारने तिन्ही कृषी कायदे रद्द केल्यानंतर देशातील विरोधी पक्षांनी मोदींच्या निर्णयाचे स्वागत करतानाच त्यांच्यावर चुकीच्या धोरणामुळे टीका केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील एक ट्विट करत केंद्रातील मोदी सरकार वर निशाणा साधला आहे. बैल कितीही आठमुठा असला तरी, शेतकरी आपलं शेत नांगरतोच. जय जवान, जय किसान’ असं ट्विट … Read more

मोदी येतायत, कपडे वाळत घालू नका; पोलिसांचे अजब फर्मान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी उत्तरप्रदेश निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांचे दौरे वाढले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा 22 नोव्हेंबर ला उत्तरप्रदेश येथे एका कार्यक्रमानिमित्त जाणार असून सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर या भागातील एका अपार्टमेंट मधील लोकांना चक्क कपडे वाळत न घालण्याचे फर्मान पोलिसांकडून देण्यात आले आहेत. त्याबाबतचे थेट पत्र पोलिसांकडून जारी करण्यात आले आहे. पंतप्रधान गोमतीनगर … Read more

प्रियंका गांधी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, केली ‘हि’ महत्वाची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशातील उत्तर प्रदेशसह पाच राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्व वातावरण निर्माण झाले आहे. अशात लखीमपूरच्या घटनेवरुन काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिले आहे. “लखीमपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी भाजप पक्षाच्या राज्यमंत्र्यांचा मुलगा आहे. अशात आजच्या कार्यक्रमात राज्यमंत्री मिश्रा यांच्यासोबत तुम्ही कार्यक्रमात सहभागी होऊ नका, तत्काळ राज्यमंत्र्यांचा राजीनामा … Read more

लुटमार, हट्टीपणा आणि अहंकाराला कोणत्याही लोकशाहीत स्थान नाही; राहुल गांधींचे शेतकऱ्यांना पत्र

rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारने केंद्रातील तिन्ही कृषी कायदे मागे घेतल्यानंतर शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेतकर्‍यांना त्यांच्या “ऐतिहासिक विजयाबद्दल” त्यांचे अभिनंदन करणारे एक खुले पत्र लिहिले आहे. असत्यावर सत्याने मिळवलेला हा विजय असल्याचे राहुल गांधी यांनी पत्रात म्हटले आहे. राहुल गांधी म्हणाले, गोठवणारी थंडी, कडाक्याची उष्णता, पाऊस … Read more

शेतकरी खलिस्तानवादी अतिरेकी होते तर मग ….; शिवसेनेनं मोदी सरकारला डिवचले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारने केंद्रातील तिन्ही कृषी कायदे मागे घेतल्यानंतर शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातुन मोदी सरकारला डिवचले आहे. शेतकरी खलिस्तानवादी अतिरेकी होते तर मग पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्यापुढे पांढरे निशाण का फडकविले? असा सवाल शिवसेनेने केला. तसेच निदान यापुढे तरी असे कायदे आणण्यापूर्वी केंद्र सरकारने अहंकार बाजूला ठेवावा. सर्व विरोधी पक्ष, संबंधित संघटना यांना … Read more

सर्वसामान्य शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला ; कृषी कायद्यांच्या घोषणेवरून बाळासाहेब पाटील यांची प्रतिक्रिया

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी कायदे हे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रद्द करण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घ्यावे, असे देखील त्यांनी आवाहन केले आहे. मोदींच्या या घोषणेनंतर देशातील शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. या घोषणेवरून राज्याचे सहकार तथा पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी … Read more

आता खऱ्या अर्थाने देशाला सर्वसामान्य जनतेची ताकद कळली; कृषी कायद्यांच्या घोषणेवरून मुख्यमंत्री ठाकरेंची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील महत्वाचे असे तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. पंतप्रधान मोदी यांच्या घोषणेनंतर विविध राजकीय पक्षातील नेत्यांकडून मत व्यक्त करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील मोदींच्या घोषणेवर प्रतिक्रिया दिली आहे. “कृषी कायदे मागे घेण्याची केलेली घोषणा म्हणजे सर्वसामान्य माणूस या देशात काय करू शकतो … Read more

कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय दुःखद आणि लज्जास्पद; कृषी कायद्यांच्या घोषणेवरून कंगना राणावतची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील महत्वाच्या अशा तीन कृषी कायद्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली. मोदी सरकारच्या या निर्णयावर अभिनेत्री कंगना राणावत हिने संताप व्यक्त केला आहे. कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय दुःखद आणि लज्जास्पद आहे. मोदी सरकारचा हा निर्णय पूर्णपणे अन्यायकारक आहे. संसदेत निवडून आलेल्या सरकारच्या बदल्यात रस्त्यावरचे लोक कायदे करू लागले … Read more

निवडणुकीत किमत चुकवावी लागेल हे लक्षात आल्याने कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला ; शरद पवार यांची मोदींवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील महत्वाच्या अशा तीन कृषी कायद्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्णय घेतला. त्यानंतर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींवर हल्लाबोल केला आहे. “उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत किमत चुकवावी लागेल असे जेव्हा मोदींच्या लक्षात आले तेव्हा … Read more