मोदींविरोधात विरोधकांकडे चेहरा नाही का?? शरद पवारांनी दिले ‘हे’ उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात भाजपची एकहाती सत्ता असून नरेंद्र मोदी यांना आव्हान देणारा नेता अद्याप विरोधी पक्षांना मिळाला नसल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना विचारलं असताना त्यांनी आपलं मत व्यक्त केले. देशातील विरोधी पक्षाकडे मोदींविरोधात चेहरा नाही असं म्हणता येणार नाही, असं शरद पवार यांनी म्हंटल. शरद पवार हे आज … Read more

मोदीं विरोधात विरोधी पक्षाकडे चेहरा नाही असं म्हणता येणार नाही; शरद पवारांचा निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रात सत्तेवर असलेल्या नरेंद्र मोदी सरकारवर विरोधी पक्षांकडून अनेकवेळा अनेक कारणांनाही निशाणा साधला जातो. तर मोदीं विरोधात विरोधकांकडे चेहरा नसल्याचे भाजप नेत्यांकडून सांगितले जाते. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप व नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. “इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली तेव्हा त्यांच्याविरोधातही नेतृत्व नव्हते. मात्र, सगळ्या शक्ती मोरारजी … Read more

पुरंदरेंच्या निधनाने इतिहास आणि संस्कृती विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली; पंतप्रधान मोदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज पहाटे पुण्यात निधन झाले. शिवशाहीर पुरंदरे यांच्या निधनानंतर सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अशा सर्वच स्थरातील मान्यवरांकडून आदरांजली वाहिली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला असून ” शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनाने इतिहास आणि संस्कृती विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, असे मोदी यांनी म्हंटले आहे. … Read more

…तर मोहन भागवतांनी हिंदुसाठी दिल्लीत मोर्चा काढून मोदी-शहांना जाब विचारावा- संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | त्रिपुरामधील अल्पसंख्यांक समाजावर झालेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ राज्यातील अमरावती, नांदेड, मालेगाव, औरंगाबाद अशा अनेक ठिकाणी मोर्चे काढण्यात आले, तर अमरावतील भाजपने बंदची हाक दिली होती. मात्र या बंदला हिंसक वळण लागले. या संपूर्ण प्रकरणावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे. काश्मीर पंडितांच्या हत्येविरोधात मोहन भागवतांनी मोर्चा काढत … Read more

देशाचे रक्षण करण्यास मोदी सरकार असमर्थ; मणिपूर हल्ल्यानंतर राहुल गांधींचा निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या जवानांच्या तुकडीवर आयईडी हल्ला करण्यात आला. यामध्ये कमांडिंग ऑफिसर सह आसाम रायफल्सचे चार जवान आणि कमांडिंग ऑफिसरच्या पत्नीचा आणि मुलाचा  मृत्यू झालाय, या घटनेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकार वर निशाणा साधला आहे. देशाचे रक्षण करण्यास मोदी सरकार असमर्थ आहे अशी टीका राहुल गांधी यांनी … Read more

भारतीय ‘लेसकॅश’ अर्थव्यवस्था झाले आहेत; नोटबंदीवरून चिदंबरम यांचा मोदींना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकारवर सध्या विरोधकांकडून निशाणा साधला जात आहे. दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी नोटबंदीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला टोला लगावला आहे. “पहिल्यांदा आपल्या पंतप्रधानांनी म्हटले की, भारतीय अर्थव्यवस्था ही कॅशलेस बनली पाहिजे. मात्र त्यानंतर नोटबंदीचा निर्णय घेतला. या एका निर्णयामुळे कॅशलेस होण्याऐवजी लेस कॅश झालो आहोत, … Read more

श्रीमान 56 इंच छातीवाले घाबरले का?; राहुल गांधींची मोदी सरकारवर घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील भाजप सरकावर विरोधकांकडून अनेक कारणांनी टीका केली जात आहे. दरम्यान आज चीनच्या सीमेवरील वादावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. “राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड झाली आहे. कारण केंद्र सरकारकडे कोणतीही रणनीती नाही आणि श्रीमान 56” घाबरले आहेत. केंद्र सरकार खोटे बोलत आहे, मात्र आपल्या सीमेचे रक्षण … Read more

ATM आणि बँकिंग सर्व्हिसमध्ये अडचण येत असेल तर येथे करा तक्रार, आता लगेचच केली जाणार कारवाई

ATM Transaction

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज Retail Direct Scheme आणि Integrated Ombudsman Scheme लाँच केली आहे. RBI च्या Retail Direct Scheme मुळे सरकारी सिक्युरिटीजमध्ये रिटेल पार्टिसिपेशन वाढेल तर Integrated Ombudsman Scheme चा उद्देश तक्रार निवारण सिस्टीममध्ये आणखी सुधारणा करणे आहे. मोदी म्हणाले, “आज सुरू झालेल्या दोन योजनांमुळे देशातील गुंतवणुकीची व्याप्ती वाढेल आणि गुंतवणूकदारांसाठी … Read more

पंतप्रधान मोदींनी RBI च्या दोन खास योजना लाँच केल्या, याचा सर्वसामान्यांना थेट फायदा कसा होणार ते जाणून घ्या

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हर्चुअल मीटिंगमध्ये ‘RBI Retail Direct Scheme’ लाँच केली. ही योजना किरकोळ गुंतवणूकदारांना सरकारी बॉण्ड्सची ऑनलाइन खरेदी आणि विक्री करण्याची परवानगी देते. याशिवाय एकात्मिक लोकपाल योजनेद्वारे तक्रारींचे निवारण करण्यासाठी RBI नियम बनवू शकेल. हे एक पोर्टल, एक ई-मेल आणि एक ऍड्रेस आहे जिथे तक्रारी दाखल केल्या जाऊ शकतात. … Read more

भीक मागून स्वातंत्र्य नाही अवॉर्ड मिळतात!

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. 1947 साली स्वातंत्र्य नव्हे तर भीक मिळाली होती, खरं स्वातंत्र्य तर 2014 साली मिळालं असं वक्तव्य तिने केलं होतं. यावर आता महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत ट्विटरवरुन प्रतिक्रिया देण्यात आली आहे. भीक मागून स्वातंत्र्य नाही अवॉर्ड मिळतात असं महाराष्ट्र काँग्रेसने म्हटलं आहे. एका … Read more