भागवतांचे विचार दिल्लीतील सत्ताधाऱ्यांना मान्य आहे का? शिवसेनेचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू-मुस्लीम ऐक्याबद्दल मांडलेल्या भूमिकेवर शिवसेनेनं सामना अग्रलेखातून भाष्य केलं आहे. “सर्व भारतीयांचा ‘डीएनए’ एकच असल्याचे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. सरसंघचालकांनी पुढे असेही सांगितले की, भारतात मुस्लिम व्यक्ती राहू शकत नाही असे एखादा हिंदू म्हणत असेल तर तो हिंदू नाही यावरून शिवसेनेने केंद्र सरकारला लक्ष्य केले … Read more

नारायण राणेंना तातडीने दिल्लीला बोलवलं ; मंत्रिपद निश्चित??

narayan rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आणि शिवसेनेचे कट्टर विरोधक असलेले नारायण राणे यांना अचानकपणे दिल्लीला बोलवण्यात आलं असून मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे यांचं स्थान निश्चित मानलं जात आहे. दिल्लीत जाऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतील. महाविकास आघाडी सरकार आणि विशेषत: शिवसेनेला सातत्यानं अंगावर घेण्याचं काम राणेंनी केलं आहे. … Read more

अन्यथा राहुल गांधी म्हणतात तसे ‘चौकीदार ही चोर है’ हेच सत्य- बाळासाहेब थोरात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | फ्रान्समध्ये राफेल व्यवहाराची चौकशी सुरू झाली असताना भारतातच राफेल व्यवहाराची चौकशी का केली जात नाही, असा प्रश्न काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केला. राफेल व्यवहार जर स्वच्छ व पारदर्शी झाला असेल तर मोदी सरकारने त्याची चौकशी करून जनतेसमोर सत्य आणलं पाहिजे. अन्यथा राहुल गांधी म्हणतात तसं चौकीदार ही चोर है हेच … Read more

नमो नमो!! आता रेशन धान्यांच्या पाकीटांवरही पंतप्रधान मोदींचा फोटो

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो वादाचा विषय ठरत असतानाच आता गरिबांना पुरवण्यात येणाऱ्या ‘रेशन’वरही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापण्यात आल्याचं समोर आले आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनें’तर्गत गरिबांना पाच किलो मोफत धान्य पुरवलं जातं आहे. याच दरम्यान, भाजपाशासित राज्यांत या धान्यावरही नरेंद्र मोदी आणि राज्यातील मुख्यमंत्र्यांचा फोटो लावण्याचे निर्देश पक्षनेत्यांकडून जारी करण्यात आलेत. … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही ईडी चौकशी व्हावी – नाना पटोले

modi nana patole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्राकडून राज्यातील महाविकास आघाडी सरकार मधील नेत्यांच्या मागे ईडीची ससेमिरा लावली आहे. शिवसेना आमदार सरनाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि आता तर थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ईडी आणि सीबीआय चौकशीची मागणी भाजपकडून केली जात आहे. त्यावर भाष्य करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य … Read more

किरकोळ विक्रेते आणि घाऊक व्यापार्‍यांना MSME च्या कार्यक्षेत्रात समाविष्ट केले जाणार, पंतप्रधान मोदी म्हणाले,”ऐतिहासिक निर्णय”

नवी दिल्ली । केंद्र सरकारने किरकोळ विक्रेते आणि घाऊक व्यापाऱ्यांचा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या (MSME) कार्यक्षेत्रात समावेश केला आहे. कोरोना महामारीमुळे देशातील किरकोळ आणि घाऊक व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, त्यावर मात करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय ऐतिहासिक मानला आहे. त्यांनी शनिवारी ट्विट केले की,”आमच्या सरकारने किरकोळ … Read more

फडणवीस- अमित शहा यांच्यात गुप्त बैठक ; पडद्यामागे चाललय काय ??

fadanvis amit shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर अनेक नेत्यांच्या राजकीय भेटीगाठी वाढल्या आहेत. त्यातच  दोन दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यात तब्बल दोन तास चर्चा झाल्याचं कळतंय. या बैठकीला स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more

रोहित पवारांची पडळकरांविरोधात मोदींकडे तक्रार; केलं ‘हे’ आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार गोपीचंद पडळकर सातत्याने पवार कुटुंबीयांवर टीका करत असतात. नुकतच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा खालच्या पातळीवर टीका केली. यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या कडे तक्रार केली आहे. “विरोधकांनाही मान देण्याची एक स्वतंत्र राजकीय संस्कृती … Read more

मराठा आरक्षण : केंद्राने संसदीय अधिवेशनात हा प्रश्न मार्गी लावावा – अशोक चव्हाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणासंदर्भात मोदी सरकारनं सुप्रीम कोर्टात दाखल केलेली पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. आरक्षण देण्याचे अधिकार राज्यांकडे नव्हे तर केंद्राकडे आहेत, हे सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयातून अधोरेखित झाले. त्यामुळे आता केंद्राने घटना दुरुस्ती करून राज्यांना आरक्षणाचे अधिकार पुन्हा बहाल करणे तसेच आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करणे आवश्यक झाले असल्याचे … Read more

मराठा समाजाला मोठा धक्का !! केंद्राची पुनर्विचार याचिका न्यायालयाने फेटाळली

maratha aarakshan 1

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणासंदर्भात मोदी सरकारनं सुप्रीम कोर्टात दाखल केलेली पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. 102 व्या घटनादुरुस्तीनंतर राज्यांना SEBC कायद्याअंतर्गत एखाद्या जातीला मागास ठरवण्याचा अधिकार राज्यांना नाही, असं सुप्रीम कोर्टाच्या पाच जजेसच्या बेंचनं निकाल दिला होता. त्याच निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी याचिका मोदी सरकारनं दाखल केली होती. पण ती याचिकाच फेटाळण्यात आलीय. … Read more