पाकला युद्धबंदीचे उल्लंघन करणं पडलं महागात; भारतीय सैन्याकडून पाक सैन्याच्या चौक्या उध्वस्त, 3 ते 4 रेंजर्स ठार
नवी दिल्ली : भारतीय सैन्याने पाकिस्तानकडून होणाऱ्या सीमेवरील गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानी लष्कराची पोस्ट नष्ट करण्याबरोबरच तीन ते चार पाकिस्तानी रेंजर्सना ठार केले आहे. नियंत्रण रेषेवरील युद्धबंदीचे उल्लंघन केल्याने पुन्हा एकदा पाकिस्तान लष्कराला नुकसान सोसावे लागले. प्रत्युत्तरात भारतीय सैन्याने पाकिस्तानी लष्कराच्या पोस्ट उद्ध्वस्त केल्या आहेत. यासह भारतीय लष्करानेही 3-4- पाकिस्तानी रेंजर्स … Read more