पंतप्रधान किसान सन्मान योजनेत बदल; आता २ करोड पेक्षा जास्तशेतकऱ्यांच्या खात्यावर येणार ६ हजार रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही गेल्या वर्षी जाहीर करण्यात आली होती. या योजनेंतर्गत केंद्र सरकार थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करते. या योजनेंतर्गतचा पुढील हप्ता हा १ ऑगस्ट २०२० पासून शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केला जाईल. त्याच वेळी या योजनेत नुकताच एक मोठा बदल केलेला आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश … Read more

PM Kisan Scheme अंतर्गत ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार वर्षाला ६ हजार रुपये; पहा नवीन यादीत तुमचे नाव आहे का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोदी सरकारच्या शेतकर्‍यांशी संबंधित सर्वात विशेष योजनांपैकी एक योजना असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा अनेक राज्यांनी पुरेपूर लाभ घेतला आहे. त्यापैकी यूपी हे राज्य आघाडीवर आहे, तिथूनच या योजनेला सुरुवात केली गेली होती. पश्चिम बंगाल वगळता सर्व भाजपा आणि बिगर भाजपा शासित लोक आपल्या शेतकर्‍यांना अधिकाधिक पैसे मिळवून देण्याचा प्रयत्न … Read more

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! या महिन्यापासून खात्यात जमा होणार किसान योजनेचे २ हजार रुपये; लिस्ट मध्ये तुमचे नाव चेक करा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकर्‍यांना थेट त्यांच्या बँक खात्यात पैसे देण्याची योजना असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता हा १ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. म्हणजेच,२ महिन्यांनंतर मोदी सरकार आपल्या खात्यात आणखी २००० रुपये जमा करतील. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला तीन हप्त्यांमध्ये ६००० रुपये दिले जातात. पीएम-किसान योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक अग्रवाल यांनी … Read more

PM किसान स्कीम । लॉकडाऊन मध्ये शेतकऱ्यांना मिळाले १९ हजार ३५० करोड रुपये; तुमचं नाव आहे का इथे करा चेक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊन दरम्यान पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही शेतकर्‍यांना मोठा आधार म्हणून पुढे आली आहे. त्याअंतर्गत २४ जानेवारीपासून आतापर्यंत 9.67 कोटी शेतकर्‍यांना 19,350.84 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. ही योजना सुरू होऊन 17 महिने झाले आहेत.  त्याअंतर्गत आतापर्यंत 5 हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांना पाठविण्यात … Read more

६४.५ लाख लोकांना मिळणार वर्षाला ३६ हजार रुपये; तुम्ही पण ‘असा’ घेऊ शकता फायदा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । असंघटित क्षेत्रासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या तीन पेन्शन योजनांमध्ये आतापर्यंत ६४,४२,५५० लोकांनी नोंदणी केली आहे. ज्यांना आता वार्षिकरित्या ३६ हजार रुपये पेन्शन मिळेल.आपणही या पेन्शन योजनेत नोंदणी करून आपले म्हातारपण सुरक्षित करू शकता. पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना (पीएम-एसवायएम), पीएम किसान महाधन (पीएम-केएमडीवाय) आणि स्मॉल बिझिनेस पेन्शन योजना या अशा … Read more