अयोध्येत नवं ‘मोदी रामायण’, देश 500 वर्ष मागे; सामनातून भाजपवर हल्लाबोल
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज भगवान श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir Pran Pratishtha) अयोध्येतील मंदिरात होत आहे. जगभरातील हिंदूंसाठी हा भाग्याचा, गौरवाचा दिवस आहे. अयोध्या हे रामाचे राज्य, पण त्या राज्यावर आज भाजपच्या फौजांनी ताबा घेतला व त्याला 2024 च्या निवडणुकांचे रणमैदान केले. यानिमित्ताने भाजपच्या लोकांनी देशभरात वातावरण निर्मिती केली, जणू वाल्मीकीचे, तुलसीचे, कवीराचे, कम्ब रामायण … Read more