वाढत्या कोरोनामुळे शाळा बंद राहणार कि सुरु ?; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे मोठे विधान

Varsha Gaikwad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात पुन्हा कोरोनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर आता या कोरोनात शाळा बंद राहणार कि सुरु राहणार? असा प्रश्न पालक वर्गाला पडला आहे. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठे विधान केले आहे. “महाराष्ट्रात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या … Read more

रयत शिक्षण संस्थेच्या पहिल्या शाळेच्या पुनर्बांधणीला स.गा.म. महाविद्यालयाकडून 20 लाखांची मदत

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी रयत शिक्षण संस्थेची मुहुर्तमेढ ज्या गावातून रोवली गेली, त्या कराड तालुक्यातील काले या गावी शाळेच्या नविन इमारतीचे काम सुरू आहे. या इमारतीसाठी गावकऱ्यांनी पुढाकार घेवून रयत शिक्षण संस्थेच्या तसेच समाजातील घटकांच्या माध्यमातून एक स्वप्न पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील (अण्णा) यांनी पहिले उभारलेले महात्मा गांधी विद्यालय कालेच्या नूतन … Read more

उन्हामुळे सकाळच्या सत्रात भरणार शाळा 

औरंगाबाद – उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा सकाळच्या सत्रात भरण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी घेतला आहे. एका सत्रात भरणाऱ्या शाळा सकाळी 7: 30 ते 11:30 पर्यंत, तर दोन्ही सत्रात भरणाऱ्या शाळेच्या वेळेत बदल करण्यात आलेला नाही. शिक्षण हक्क कायद्यानुसार नियोजित अध्यापनाच्या तासिका आज बदल होणार नाही. तसेच … Read more

राज्यातील शाळांना 2 मे पासून सुट्टी; वाचा पुन्हा कधी सुरू होणार शाळा?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील सर्व शाळांना 2 मे पासून सुट्टी जाहीर करण्यात आली असून 13 जून रोजी शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तर विदर्भातील शाळा वाढत्या उन्हामुळे 27 जून पासून सुरू होतील. राज्य सरकारने याबाबत एक परिपत्रक जारी केलं आहे. या निर्णयानुसार सोमवार 2 मे, 2022 पासून उन्हाळी सुट्टी लागू … Read more

तापमान पोहोचले 41 अंशांवर; शाळेत मुलांची लाहीलाही

summer

औरंगाबाद – राज्यातील काही जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे शाळेच्या वेळेसंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून जिल्हापातळीवर निर्णय घ्यावा, अशा सूचना राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिल्या. याबाबत औरंगाबाद जिल्हा प्रशासन विभाग काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. यंदा कोरोनामुळे विलंबाने शाळा सुरू झाल्या. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक … Read more

शताब्दी सोहळा : संजीवन विद्यालयाचा टपाल विभागाकडून गौरव

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके शैक्षणिक केंद्र म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या पर्यटन नगरी पाचगणी शहरातील शताब्दीचा उंबरठा ओलांडत असलेल्या संजीवन विद्यालयाचा आतंरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक पोहचविण्यासाठी भारतीय टपाल विभागाने ‘संजीवन विद्यालय पाचगणी’ या विशेष पाकीटाचे अनावर शनिवारी (दि.१२) केले. पोस्टाच्या वरिष्ठ अधीक्षक अपराजिता म्रिधा, संजीवन विद्यालयाच्या अध्यक्षा श्रीमती शशीताई ठकार, विद्यालयाचे संचालक अनघा देवी,अविनाश अडिघे, एएसपी पुणे … Read more

राज्यातील आश्रमशाळांमध्ये तब्बल 19 लाख बोगस विद्यार्थी

school student

औरंगाबाद – राज्यातील खासगी अनुदानित, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित, आश्रमशाळांमध्ये तब्बल 24 लाख विद्यार्थी बोगस असल्याचा दावा करणारी याचिका ब्रीजमोहन मिश्रा यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. त्यानंतर खंडपीठाने ऑनलाइन पद्धतीने आधार कार्डसोबत जोडलेल्या विद्यार्थ्यांची माहिती सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते. या आकडेवारीनुसार तब्बल 19 लाख विद्यार्थी बोगस असल्याचे आढळले. राज्यातील 36 जिल्ह्यांतील एक … Read more

पालकांच्या विरोधानंतर मनपाने ‘तो’ निर्णय घेतला मागे

औरंगाबाद – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुट्टीच्या दिवशीही शाळा सुरू ठेवून अभ्यासक्रम पूर्ण करावा असे आवाहन केले होते. औरंगाबाद महापालिकेच्या शिक्षण विभागाने दुसऱ्याच दिवशी ही घोषणा करूनही टाकली. पण हा निर्णय पालकांना विश्वासात घेऊन घेतला नाही. आता पालकांनीच कडाडून विरोध केल्याने महापालिकेला बॅकफूटवर यावे लागले. रविवारी शाळा बंदच राहणार असे महापालिकेच्या वतीने घोषित करण्यात … Read more

फी न भरल्याने 10 वीच्या विद्यर्थिनीला परीक्षेतून काढले बाहेर

औरंगाबाद – फी न भरल्याने 10 वीच्या विद्यर्थिनीला परीक्षेतून बाहेर काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मनसेने घेराव घातल्यानंतर विद्यार्थिनीला वापस परीक्षेत बसवण्यात आले. 27 हजार रुपये पैकी 7 हजार रुपये बाकी असल्याने 10 वी त शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शाळा प्रशासनाने परीक्षेतून बाहेर काढल्याचा प्रकार शहरातील सिंधी कॉलोनी भागात असलेल्या ऑईस्टर इंग्लिश हायस्कुल शाळेत समोर आला … Read more

विद्यार्थ्यांचा नुकसान भरून काढण्यासाठी मनपाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

  औरंगाबाद – कोरोना काळात शाळा ही ऑनलाइन पद्धतीने सुरू होती. आता ऑफलाइन पद्धतीनं शाळा सुरू झाल्या आहेत. अनेक शाळांना रविवारी सुट्टी दिली जाते. औरंगाबाद महापालिकेने शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी औरंगाबाद महापालिकेच्या शाळा आता शनिवारी आणि रविवारी देखील सुरू राहणार. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या … Read more