सोमवारपासून सुरु होणार बच्चे कंपनीची ‘किलबिलाट’

औरंगाबाद – कोरोना संसर्ग वाढताच बंद केलेल्या शाळा पुन्हा हळूहळू सुरू होत आहेत. पहिल्या टप्प्यात दहावी, बारावी, दुसऱ्या टप्प्यात आठवी, नववी, अकरावी तर तिसऱ्या टप्प्यात पाचवी ते सातवीचे वर्ग सुरळीत सुरू झाल्यानंतर सोमवारपासून महापालिकेसह खासगी शाळांमधील बालवाडी ते चौथीचे वर्ग व खासगी कोचिंग क्लासेसला अटी-शर्तींच्या अधीन राहून भरविण्यास महापालिका प्रशासनाने परवानगी दिली. यामुळे प्राथमिक शाळांमध्‍ये … Read more

औरंगाबादेत पाचवी पासूनचे सर्व वर्ग सुरू करण्यास परवानगी

औरंगाबाद – शहरात येत्या सोमवार पासून अर्थात 7 फेब्रुवारी पासून पाचवी पासूनचे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मनपा प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांच्या आदेशाने सदर आदेश जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याकारणाने शाळा बंद करण्यात आल्या होत्या. याआधी कोरोना स्थितीचा आढावा घेऊन ग्रामीण भागातील वर्ग सुरू करण्यात आले होते. मात्र … Read more

जिल्ह्यात आजपासून शाळांची घंटा वाजणार तर शहरात प्रतीक्षा

औरंगाबाद – ग्रामीण भागातील पहिली ते सातवीच्या शाळा आज पासून सुरू करण्याची परवानगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली. यामुळे आता ग्रामीण भागातील पहिली ते बारावीचे वर्ग पूर्ण वेळ नियमित सुरू होतील अशी माहिती शिक्षणाधिकारी एम.के. देशमुख यांनी दिली. शहरातील शाळा संदर्भात मात्र पुढील आठवड्यात निर्णय घेतला जाईल. राज्यात पहिली ते बारावीच्या शाळांतील प्रत्यक्ष … Read more

पुण्यातील शाळा, कॉलेज ‘या’ तारखे पासून सुरू; अजित पवारांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुण्यातील कोरोना रूग्णसंख्येत घट होत असून आगामी १ फेब्रुवारी पासून पुणे जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालय सुरु होतील अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. पहिली ते ८ वीचे वर्ग ४ तास भरवले जातील तर ९ वि पासून पुढील वर्ग पूर्णवेळ भरवण्यात येतील असेही अजित पवार यांनी सांगितलं एक … Read more

शहरातील आठवी, नववी व अकरावीच्या शाळा सुरू करण्यास परवानगी

  औरंगाबाद – औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या इयत्ता 8 वी 9 वी व 11 वी च्या शाळा/वर्ग दि. 31 जानेवारी पासून सुरू करण्यास मान्यता प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिली आहे. यासंदर्भातील सविस्तर आदेश त्यांनी आजच पारित केला आहे. मार्गदर्शक नियमावलीचे काटेकोर पालन करणे सर्वांवर बंधनकारक राहणार आहे. काय … Read more

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 5 वी ते 12 वी पासूनचे वर्ग उद्यापासून सुरु

औरंगाबाद – विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता उद्या मंगळवार दि.25 जानेवारीपासून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा सुरु करताना विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितेला प्राधान्य देऊन कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनाचे काटेकोर पालन करुन शाळा सुरु करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात … Read more

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याचा आज निर्णय

औरंगाबाद – जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पहिली ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडे परवानगी मागितली आहे. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आज होणाऱ्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत तास फोर्स निर्णय घेईल, असे शिक्षणाधिकारी एम.के. देशमुख यांनी सांगितले. जिल्ह्यातील 4 हजार 602 शाळा महाविद्यालयात पहिली ते बारावीच्या वर्ग चालवले जातात. त्यापैकी 3 हजार 629 शाळा ग्रामीण … Read more

कितीही गुन्हे दाखल झाले तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही

औरंगाबाद – खासगी कोचिंग क्लासेसकडे शॉप ऍक्टचा परवाना असल्यामुळे हा एक व्यवसाय आहे. त्यामुळे इतर व्यवसाय सुरू असताना केवळ कोचिंग क्लासेस बंद ठेवणे म्हणजे अन्यायकारक आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी हा अन्याय सहन केला जाणार नाही. राज्यातील 27 जिल्ह्यात नियमांचे पालन करून आम्ही ऑफलाईन पद्धतीने शिक्षण सुरूच ठेवणार आहोत. क्लासेसला लटारू दरोडेखोरांसारखी वागणूक देवू नये, … Read more

औरंगाबाद शहरातील दहावी व बारावीच्या शाळा सोमवारपासून होणार सुरू; ‘ही’ आहे नियमावली 

औरंगाबाद – राज्य शासनाने सोमवार पासून पहिली ते बारावी च्या शाळा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. परंतु स्थानिक प्रशासनाने परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या इयत्ता 10 वी व 12 वी च्या शाळा/वर्ग दिनांक 24 जानेवारीपासून सुरू करण्याचा आदेश आज महानगरपालिकेने काढला … Read more

शाळा सुरु करण्यासंदर्भात चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांना दिला ‘हा’ सल्ला; म्हणाले कि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शाळा सुरु करण्याचा निर्णय काल ठाकरे सरकारच्या वतीने घेण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पुण्यात शाळा सुरु करण्या बाबत बैठक घेतली जाणार आहे. यावरून आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवार यांना सल्ला दिला आहे. “कोरोनाची रुग्णासंख्या वाढत असली तरी शहरातील शाळा सुरु कराव्या लागणार आहेत. त्यासाठी आठवड्यातून एक दिवस … Read more