ठाकरेंच्या हातातला राज्याचा रिमोट कंट्रोल पवारांच्या हाती; प्रवीण दरेकरांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाच्या मुद्यांवरून भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला जात आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नी आता राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी बैठक घेत पुढाकार घेतला. यावरून भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शरद पवार व उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. एकेकाळी राज्याचे पॉवर स्टेशन मातोश्रीवर होते. बाळासाहेब … Read more

असला सैतान मंत्री महाराष्ट्राने पाहिलेला नाही; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील आझाद मैदानावर गेल्या बारा दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने एसटीच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन केले जात आहे. कर्मचाऱ्यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर हल्लाबोल केला. “अनिल परब म्हणतात चर्चा कुणाशी करायची, अरे मग तुम्ही स्मशानात जा आणि भुतांशी चर्चा करा. तुम्हाला अनेकवेळा सांगितले … Read more

राज्यात सध्या माफियागिरी सुरु आहे; किरीट सोमय्यांची राज्य सरकावर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील आझाद मैदानावर गेल्या बारा दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने एसटीच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन केले जात आहे. आज कर्मचाऱ्यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. यावेळी आझाद मैदानावर हजारोंच्या संख्येने महिला तसेच पुरुष कर्मचाऱ्यांच्या वतीने एकत्रित येत घोषणाबाजी केली जात आहे. यावेळी भाजप नेते यांनी राज्य सरकावर टीका केली आहे. “या राज्यात सरकार आहे की नाही? या सरकराने संवेदनहिनतेची हद्द गाठली आहे. राज्यात नुसती माफियागिरी सुरू आहे,” अशी टीका सोमय्या यांनी केली.

भाजपनेते किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सोमय्या यांनी राज्य सरकावर निशाणा साधला. या राज्यात सरकार आहे की नाही? सरकार आझाद मैदानावर येत नाही आणि कामगार भगिनी भेटायला येत आहे तर त्यांना भेटूही देत नाही. या सरकराने संवेदनहिनतेची हद्द गाठली आहे. राज्यात नुसती माफियागिरी सुरू आहे. या सरकारचे करायचे काय? असा सवाल सोमय्या यांनी केला आहे.

एकीकडे आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे म्हणून संप केला जात आहे. तर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकारच्यावतीने परिवहनमंत्री अनिल परब यांची बैठक सुरु आहे. अशात कर्मचाऱ्यांनी अजूनच आक्रमक पवित्रा घेतला आहे. गेल्या 12 दिवसांपासून हजारो एसटी कामगार आझाद मैदानात येऊन थांबले आहेत.

महाविकास आघाडी सरकार हे काळ्या पायाचे ; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईसह राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने विविध मागण्यासाठी आक्रमक पावित्रा घेत संप केला जात आहे. कर्मचाऱ्यांच्या संपाला भाजपचे नेत्यांनी पाठींबा दिला असून आज भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. राज्यातील महाविकास आघाडी सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. राज्यात सध्या अस्तित्वात असलेले सरकार हे काळ्या पायाचे आहे. हे … Read more

मराठी माणूस माफ करणार नाही; चित्रा वाघ यांचा महाविकास आघाडीवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटीचे कर्मचारी संपावर आहेत. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. “ऐंशीच्या दशकात ज्यांनी गिरणी कामगार संप मोडीत काढले तेच आता एसटी संप चिरडून टाकताहेत. तेंव्हा गिरणीच्या जागांवर डल्ला मारला आताही एसटीचे भूखंडाचं … Read more

महाविकास आघाडीचे सरकार राक्षसी प्रवृत्तीचे; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटीचे कर्मचारी संपावर आहेत. याच पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात आंदोलन पुकारले आहे. यावरून भाजप नेते तथा आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. आंदोलकांना साधे पिण्यासाठी पाणीही दिले जात नाही. हे महाविकास आघाडीचे सरकार … Read more

शब्द न पाळणारं.….पळवाट काढणारं ‘रणछोडदासाचं’ हे सरकार; चित्रा वाघ यांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटीचे कर्मचारी संपावर आहेत. याच पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात आंदोलन पुकारले आहे. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी परिवहन मंत्री अनिल परब व ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. ” परिवहनमंत्री अनिल परब हे आपल्या शब्दावरून पलटी मारत … Read more