‘…तर रवी शास्त्रींना प्रशिक्षकपदावरून हटवणं अशक्य’

Ravi Shashtri

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक असलेल्या रवी शास्त्री यांचा कार्यकाळ यावर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये संपत आहे. यानंतरही शास्त्रीच टीम इंडियाचे कोच राहतील का? याबाबत अजून कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही. श्रीलंका दौऱ्यासाठी राहुल द्रविड याची टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. तेव्हापासूनच द्रविड टीम इंडियाचा पुढचा प्रशिक्षक होईल, अशी … Read more

भारताचा ओपनर शुभमन गिल सिरीजमधून बाहेर, तर राहुलबाबत टीमने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

K.L.Rahul

लंडन : वृत्तसंस्था – भारत आणि इंग्लंड यांच्यात ४ ऑगस्ट रोजी टेस्ट सिरीजला सुरुवात होणार आहे. पण इंग्लंडविरुद्धची टेस्ट सीरिज सुरू होण्याआधीच शुभमन गिल भारतात परतणार आहे. बीसीसीआयने गिलला परत बोलावले आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलनंतर शुभमन गिलच्या पायाला दुखापत झाली होती. त्याला झालेली दुखापत बारी होण्यासाठी तीन महिन्यांपेक्षा जास्तचा कालावधी लागू शकतो. संघाकडून गिलऐवजी … Read more

टीम इंडियाला मोठा धक्का ! ‘हा’ खेळाडू दुखापतीमुळे बाहेर

Team India

लंडन : वृत्तसंस्था – भारत आणि इंग्लंड यांच्यातील टेस्ट सिरीज सुरु होण्यासाठी अजून एक महिन्याचा कालावधी आहे. पण त्या अगोदरच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा ओपनर शुभमन गिल दुखापतीमुळे सुरुवातीच्या काही टेस्ट खेळू शकणार नाही. फेब्रुवारी-मार्च महिन्यात इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानात झालेल्या सीरिजपासूनच शुभमन गिलच्या कामगिरीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. तसेच … Read more

धोनी-कोहलीच्या नेतृत्वातील ‘या’ फरकामुळे माही यशस्वी झाला!

Dhoni And Virat

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्यावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल हरल्यानंतर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. या पराभवामुळे विराटच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. विराटच्या नेतृत्वात लागोपाठ 3 आयसीसी स्पर्धांमध्ये टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला. 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल, 2019 वर्ल्ड कप सेमी फायनल आणि आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप … Read more

न्यूझीलंडला टक्कर देईल ‘ही’ मजबूत टीम, विराटला स्थान नाही!

Virat Kohli

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – न्यूझीलंडच्या टीमने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव करून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप जिंकली आहे. दोन वर्ष चाललेल्या या स्पर्धेत न्यूझीलंडच्या टीमने घरच्या मैदानातील सगळ्या सीरिज जिंकल्या आहेत. यामध्ये न्यूझीलंडने मायदेशात भारत, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्ध 2-2 मॅच जिंकल्या आहेत. यावरून असे दिसते कि न्यूझीलंडला त्यांच्या घरच्या मैदानात पराभूत करणे … Read more

WTC Final टीम इंडियाने गमावली, पण अश्विनने मात्र इतिहास घडवला

R Ashwin

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडने टीम इंडियाचा पराभव केला आहे. जरी टीम इंडिया हि फायनल हारली असली तरी भारताचा ऑफ स्पिनर आर.अश्विन याने मात्र या स्पर्धेत इतिहास घडवला आहे. दोन वर्ष चाललेल्या या स्पर्धेत अश्विन हा सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरला आहे. अश्विनने न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या इनिंगमध्ये दोन विकेट घेऊन हा … Read more

रॉस टेलरने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा पहिला तर जगातील तिसरा फलंदाज

Ross Taylor

साऊदम्पटन : वृत्तसंस्था – वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा सर्वांत अनुभवी फलंदाज रॉस टेलरने एक दमदार विक्रम आपल्या नावावर केला आहे. या सामन्यामध्ये रॉस टेलरने पहिल्या डावात फक्त 11 धावा केल्या आहेत. या 11 धावांसह त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 18 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. WTC Final सामन्याआधी टेलरच्या नावावर 17 हजार 796 धावा … Read more

टीम इंडियाचा ‘हा’ हुकमी एक्का 2021 मध्ये फेल, त्याच्या करियरमधील सगळ्यात वाईट कामगिरी

Team India

साऊथम्पटन : वृत्तसंस्था – इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर सुरु असणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये भारताच्या बॅट्समननी चांगली सुरुवात करूनदेखील टीमला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. न्यूझीलंडने टीम इंडियाला 217 रनवर ऑल आऊट केले. या मैदानावरील वातावरण बॉलिंगला मदत करणारे असले तरी भारतीय बॉलरना याचा फायदा उचलता आला नाही. तिसऱ्या दिवसाच्या खेळ थांबला तेव्हा भारताला फक्त दोन … Read more

…त्या दिवशी निवृत्ती घेईन, आर.अश्विनचे मोठे वक्तव्य

R Ashwin

साऊथम्पटन : वृत्तसंस्था – टीम इंडियाचा दिग्गज ऑफ स्पिनर आर.अश्विन याने त्याच्या निवृत्तीसंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. प्रतिस्पर्धेमुळे आपल्याला सर्वोत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते, ज्यादिवशी स्वत:मध्ये सुधार करण्यासारखे वाटणार नाही, त्या दिवशी आपण क्रिकेट खेळणे सोडू असे आर.अश्विन म्हणाला. सध्या आर.अश्विन इंग्लंडमधील साऊथम्पटन या ठिकाणी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात … Read more

…म्हणून टीम इंडिया WTC Finalसाठी काळी पट्टी बांधून मैदानात उतरली

Team India

साऊथम्पटन : वृत्तसंस्था – भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलला आजपासून सुरुवात झाली आहे. या सामन्यादरम्यान भारतीय टीम हाताला काळी पट्टी बांधून मैदानात उतरली आहे.भारताचे महान धावपट्टू मिल्खा सिंग यांचे शुक्रवारी निधन झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतीय टीमने हाताला काळी पट्टी बांधली. मिल्खा सिंग यांनी आशियाई स्पर्धेत चार सुवर्ण पदक जिंकले तसेच राष्ट्रकूल … Read more