मुख्यमंत्री सचिवालयाकडून वीकेंड लाॅकडाऊनबाबत संपुर्ण नियमावली जाहीर; जाणुन घ्या थोडक्यात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने वीकेंड लॉकडाऊनची घोषणा करतानाचा निर्बंध आणखी कठोर केले आहेत. ज्यामुळे आता राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे. त्यादृष्टीने राज्यात वीकेंड लॉकडाऊन सोबतच कडक निर्बंध घालून एक पाऊल पुढे टाकले आहे. गतवर्षी लॉकडाऊननंतर राज्यात मिशन बिगीन अगेनच्या माध्यमातून राज्य सरकारने हळूहळू सर्वकाही … Read more

सरकारने जनतेच्या खात्यावर 5 हजार रुपये जमा करावे – भाजपची मागणी

uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अखेर राज्यातील ठाकरे सरकारने दोन दिवसांचा वीकेंड लॉकडाउन जाहीर केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्रातील लॉकडाऊनबाबत घोषणा करण्यात आली. दरम्यान यानंतर सरकारने जनतेला थेट 5 हजार रुपयांची आर्थिक मदत करावी अशी मागणी भाजप नेते अतुल भातखलकर यांनी केली आहे. भातखलकर म्हणाले, सरकारने घेतलेल्या … Read more

राज्यात वीकेंड लॉकडाऊन; काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अखेर राज्यातील ठाकरे सरकारने दोन दिवसांचा वीकेंड लॉकडाउन जाहीर केला आहे. शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 पर्यंत हा लॉकडाउन असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्रातील लॉकडाऊनबाबत घोषणा करण्यात आली. यामध्ये आठवड्याचे पाच दिवस कडक निर्बंध आणि शनिवार-रविवार कडक लॉकडाऊन करण्यात येण्याबाबत … Read more

सरळ सांगा की राऊतांशी चर्चा करून निर्णय घेणार ! लॉकडाऊनच्या मुद्द्यावरून चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

chandrakant patil uddhav thackrey

मुंबई : महाराष्ट्रातील करोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता त्यावर नियंत्रणासाठी बैठका घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (2 एप्रिल ) जनतेशी संवाद साधला. यावेळी लॉकडाऊन संबंधीचा निर्णय येत्या दोन दिवसांत घेतला जाईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. यावरून विरोधी आक्रमक झाले आहेत. भाजप चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लॉकडाऊनच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला … Read more

राज्यातील जनतेला मदत न करणारं हे देशातील एकमेव सरकार ; फडणवीसांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावावर जनतेशी संवाद साधला. दरम्यान यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. मुख्यमंत्र्यांनी कालच्या भाषणात कोरोना वाढण्याची कारणं सांगितली नाही. उपाययोजनाही सांगितल्या नाहीत. मुख्यमंत्र्यांचं कालचं भाषण कशासाठी होतं? तेच कळलं नाही अस देवेंद्र फडणवीस म्हणाले. राज्यातील जनतेला मदत न करणारं … Read more

…तर मुख्यमंत्र्यांनी खुर्ची सोडावी आणि रस्त्यावर उतरावं ; पडळकरांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. दरम्यान यावर आता भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे. जर जनतेने जबाबदारी घ्यायची असेल तर सरकार काय करत असा सवाल करत जनतेला दरवेळी रस्त्यावर उतरवायचे असेल तर मुख्यमंत्र्यांनी … Read more

प्रकाश आंबेडकरांनी लॉकडाउन बाबत मुख्यमंत्र्यांना केली ही विनंती ; म्हणाले की…

prakash ambedkar uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी येत्या काही दिवसांत लॉकडाउन करण्याचा इशारा दिला. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे सरकारला लॉकडाउन न करण्याची विनंती केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीट करून सरकारला … Read more

महाराष्ट्रातील लॉकडाऊन संदर्भातील तर्क वितर्क; शासकीय बैठकांमधील अंदाज

maharastra lockdown

मुंबई| महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम लॉकडाऊन झाले त्याला वर्ष उलटून गेले. त्यानंतर हळूहळू लॉकडाऊन कमी करण्यात आले होते. पण आता करोनाच्या वाढत्या केसेस मुळे आणि पेशंटच्या संख्येत होणाऱ्या वाढीमुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन होईल की काय अशी भीती सामान्य नागरिकांच्या मनामध्ये आहे. त्यामुळे यावर अनेक तर्कवितर्क केले जात आहेत. सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रात्री आठ पासून सकाळी सात पर्यंत … Read more

महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचे सरकार आहे की मुस्लिम लीगचे?; भाजपचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारकडून होळी आणि धुलिवंदनाच्या सणावर निर्बंध लादण्यात आले आहेत. यावरून विरोधी पक्ष भाजप आक्रमक झाला असून महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचे सरकार आहे की मुस्लिम लीगचे? असा सवाल भाजप आमदार अतुल भातखलकर यांनी केला आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचे सरकार आहे की मुस्लिम लीगचे? शब्बे … Read more

…मग आम्ही घरामध्ये होळी पेटवायची का? ; सरकारच्या निर्णयावरून राम कदम आक्रमक

Uddhav Thackrey Ram Kadam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला असून कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर होळी आणि धुलिवंदनाच्या सणावर ठाकरे सरकारकडून निर्बंध लादण्यात आले आहेत. पण सरकारच्या या निर्णयामुळे विरोधी पक्ष भाजप पुन्हा एकदा आक्रमक झाला असून आम्ही घरामध्ये होळी पेटवायची का? असा सवाल भाजप नेते राम कदम यांनी केला आहे. राम कदम यांनी ट्विट … Read more