एसटी कामगारांचा संप मागे; 28 टक्के महागाई भत्ता देण्याची अट सरकारकडून मान्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेले काही तास राज्यात विविध ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरु केलं होतं. हे आंदोलन करत एसटी वाहतूक सेवाही बंद ठेवण्याचा पवित्रा कर्माचाऱ्यांनी घेतला होता. अखेर एसटी कामगारांना 28 टक्के महागाई भत्ता आणि वाढीव घरभाडे भत्ता देण्याचं राज्य सरकारकडून मान्य करण्यात आलं आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी एसटी कामगारांचा बेमुदत संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात … Read more

जलयुक्त शिवारला राज्य सरकारकडून क्लीन चीट; जलसंधारण विभागाचा अहवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करण्यात आले होते. परंतु आता राज्य सरकार कडून या योजनेला क्लीन चिट देण्यात आली आहे. याबाबत जलसंधारण विभागाचा अहवाल समोर आला आहे. ‘जलयुक्त शिवार अभियानामुळे पीक पेरणी क्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या राहणीमानाच्या दर्जात सुधारणा’ झाली असल्याचं या … Read more

हिम्मत असेल तर समीर वानखेडेंवर कारवाई करुन दाखवा, मग पुढचा कार्यक्रम आम्ही करू; राणेंचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आर्यन खान क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. यावरून राज्यातील महाविकास आघाडीकडून ncb अधिकारी समीर वानखेडे याना लक्ष केलं जातं असतानाच भाजप आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडीला इशारा दिला आहे. हिम्मत असेल तर समीर वानखेडेंवर कारवाई करुन दाखवा, मग पुढचा कार्यक्रम आम्ही करू, असा इशारा नितेश राणे … Read more

तीन पक्षाच्या सरकारने गांजाडे, दारूडयांचे राज्य बनवले; सदाभाऊंची टीका

Sadabhau

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आर्यन खान क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. यावरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले असतानाच रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकार वर निशाणा साधला आहे. तीन पक्षाच्या सरकारने गांजाडे, दारूडयांचे राज्य बनवले अशी जळजळीत टीका त्यांनी केली आहे. आर्यन खान गांजा पितो की बिडी … Read more

राज्यात हॉटेल्स रात्री 12 वाजेपर्यंत, तर दुकाने रात्री 11 पर्यंत सुरु ठेवण्यास मुभा; सरकारचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर राज्य सरकार कडून निर्बंधात शिथिलता आणली जात आहे. त्यानुसार राज्यातील सर्व उपहारगृहे, हॉटेल्स रात्री 12 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सर्व प्रकारची दुकाने रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास राज्य शासनाने मान्यता दिलीय. यासंदर्भातील कार्यपद्धती आणि नियमावली सरकारने जाहीर केली आहे. काल मुख्यमंत्री उद्धव … Read more

वसुली सरकार परीक्षेत गोंधळ घालतं, निर्लज्जासारखं वावरतं; पडळकरांची राज्य सरकारवर टीका

gopichand padalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी नोकरभरतीच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढवला आहे. ‘एकतर हे वसुली सरकार नोकर भरती काढत नाही, काढली तर असा गोंधळ घालतं. सरकारच्या या गलथान कारभारामुळे स्वप्नील लोणकर सारख्या विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला. पण या प्रस्थापितांचं सरकार निर्लज्जासारखं वावरत आहे अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. … Read more

ज्या दिवशी सरकार पडेल तेव्हा तुम्हाला कळणार पण नाही; फडणवीसांचा इशारा

thackarey fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कालच्या दसरा मेळाव्यात घणाघाती भाषण करत भाजपवर प्रहार केला. हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवाच असे खुले आव्हान त्यांनी भाजपला दिल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार केलाय. ज्या दिवशी हे सरकार पडेल तेव्हा तुम्हाला कळणार पण नाही असा इशारा फडणवीसांनी दिला. सरकार पाडून दाखवा … Read more

आज वसूली चालू है या बंद? अमृता फडणवीसांचा खोचक टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खेरी येथे भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या पुत्राने गाडीने शेतकऱ्यांना चिरडून मारल्याच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आज, ११ ऑक्टोबर रोजी ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला आहे. यावरून देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सरकारवर खोचक टीका केली आहे. अमृता फडणवीस ट्विट करत म्हणाल्या, ‘कोणी मला … Read more

आजच्या बंद मुळे महाविकास आघाडीचा ढोंगीपणा उघड; फडणवीसांचा हल्लाबोल

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खेरी येथे भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या पुत्राने गाडीने शेतकऱ्यांना चिरडून मारल्याच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आज, ११ ऑक्टोबर रोजी ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला आहे. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकार वर हल्लाबोल केला आहे. आजच्या बंद मुळे महाविकास आघाडीचा ढोंगीपणा उघड झाला … Read more

ही तर तिघाडीतील तीन पक्षांची ‘महिषासुरी’ चाल; महाराष्ट्र बंद वरून शेलारांचा घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खेरी येथे भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या पुत्राने गाडीने शेतकऱ्यांना चिरडून मारल्याच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आज, ११ ऑक्टोबर रोजी ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला आहे. यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी सरकार वर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र बंद ही तर तिघाडीतील तीन पक्षांची ‘महिषासुरी’ चाल … Read more