मोदी-शहा का हरले ? संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मोदी – शहांनी भरपूर जोर लावूनही भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. तृणमूल काँग्रेस ने तब्बल 231जागा जिंकून बंगाल मध्ये एकहाती सत्ता काबीज केली. आणि भाजपला आणि विशेषतः मोदी-शहांना अस्मान दाखवले. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून मोदी – शहांच्या पराभवाची कारणे सांगितली. भाजपाने … Read more

भाजपचा पराभव कंगणाच्या जिव्हारी; पश्चिम बंगालची तुलना केली काश्मीरशी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत भाजपला हादरा दिला आहे. तृणमूल काँग्रेस तब्बल 200 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवला असून एकहाती सत्ता काबीज केली आहे. परंतु ममता बॅनर्जी यांचा हा विजय अभिनेत्री कंगना राणावतला चांगलाच खटकला आहे. कंगणाने ट्विट करत आपला राग व्यक्त केला … Read more

संघर्षाची परिसीमा गाठत तुम्ही नेत्रदीपक यश मिळवलंत; राज ठाकरें कडून ममतादीदींचे अभिनंदन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत भाजपला हादरा दिला आहे. तृणमूल काँग्रेस तब्बल 200 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवला असून भाजपसाठी आणि खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. ममता यांच्या विजयानंतर देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत … Read more

ममता बॅनर्जी यांचा विजय म्हणजे भाजपच्या मस्तवाल राजकारणास मिळालेली चपराक ; शिवसेनेचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत भाजपला आणि मुख्यत्वे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोडगोळीला जोरदार हादरा दिला. ममता बॅनर्जी यांनी 200 पेक्षा अधिक जागा जिंकत बंगाल मध्ये एकहाती सत्ता काबीज केली. यावरून शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन जोरदार टोलेबाजी करत भाजपवर … Read more

गड आला पण सिंह गेला; ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राममध्ये पराभव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला असून तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. भाजपचे उमेदवार सुवेन्दू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा 1622 मतांनी पराभव केला. #WATCH | Don't worry for Nandigram, for struggle you have to sacrifice something. I struggled for Nandigram … Read more

राजकीय चाणक्य प्रशांत किशोर यांची मोठी घोषणा ; निवडणूक रणनीती बनविण्याचं काम सोडणार

prashant kishore

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय जनता पक्षानं पश्चिम बंगालमध्ये १०० पेक्षा अधिक जागा जिंकू शकत नाही असा अचूक अंदाज सांगणारे आणि भाजप जिंकल्यास निवडणूक रणनीतीकार म्हणून करत असलेलं काम थांबवेन, अशी घोषणा करणाऱ्या प्रशांत किशोर यांनी आता सगळ्यांनाच धक्का दिला आहे. बंगाल निवडणूक संदर्भात किशोर यांचा अंदाज खरा ठरत असताना, त्यांनी निवडणूक रणनीतीकार म्हणून करत … Read more

पश्चिम बंगालमध्ये आमची फसवणूक झाली;चंद्रकांत पाटलांनी केला ‘हा’ आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत भाजपला हादरा दिला आहे. तृणमूल काँग्रेस तब्बल 200 पेक्षा अधिक जागांवर विजयी होताना दिसत असून भाजपसाठी आणि खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी यावर … Read more

पश्चिम बंगालच्या जनतेने भाजपला त्यांची जागा दाखवली – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीचा निकाल हा लोकशाहीचा विजय आहे. पश्चिम बंगालचा निकाल हा देशाला दिशा देणारा निकाल असून पश्चिम बंगालच्या जनतेने भाजपला त्यांची जागा दाखवली बंगालची जखमी वाघीण लढली आणि जिंकलीही अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ममता बॅनर्जीच्या विजयावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र यांचं भावनात्मक … Read more

पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जीच ठरल्या वाघीण ; तृणमूल काँग्रेस 200 च्या जवळ

mamata didi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाची मतमोजणी सुरू आहे. दरम्यान ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने जोरदार आघाडी घेतली आहे. तृणमूल काँग्रेस तब्बल 197 जागांवर आघाडीवर असून भाजपसाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. यंदाच्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपने जोरदार तयारी केली … Read more

पश्चिम बंगालमध्ये ममतांना हरवणं शक्य नाही; राऊतांनी सांगितला आपला ‘एक्झिट पोल’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाची मतमोजणी सुरू आहे. याच दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपला अंदाज व्यक्त केला आहे. पश्चिम बंगालमध्ये ममतांना हरवणं शक्य नाही अशा शब्दात त्यांनी भाजपच्या पराभवाची शक्यता वर्तवली. तमिळनाडू आणि पुद्दुचेरी वगळता कुठेही सत्ताबदल होणार नाही, असं भाकीत … Read more