Covid 19: लहान मुलांना रेमडीसीव्हीर देण्याबाबत ; आरोग्य मंत्रालयाकडून गाईडलाइन्स प्रसिद्ध

corona

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पण धोका मात्र कायम आहे त्यानंतर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता तंज्ञानाकडून वर्तविण्यात आली आहे. मात्र तिसर्या लाटेचा धोका हा लहान मुलांना असणार आहे. असं सांगण्यात आलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून कोविड उपचारासाठी मार्गदर्शक तत्व प्रसिद्ध करण्यात आली आहेत. यामध्ये … Read more

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र? ; शरद पवारांनी दिले संकेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 22 वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी संवाद साधला यावेळी बोलताना शरद पवार यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केलं. राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे पाच वर्षे टिकेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. सरकार पाच वर्षे टिकेल यावेळी बोलताना ते म्हणाले, आपण … Read more

केंद्राकडून लोकशाही व्यवस्था आणि राज्यघटनेला झुंडशाहीचे धक्के देऊन मोडून काढण्याचा प्रयत्न; अजित पवार संतापले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज २२ वा वर्धापन दिन आहे. या निमित्ताने बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. केंद्रात भाजप सरकार आल्यापासून देशात एकता अखंडता आणि सर्व धर्म समभावाच्या विचारांना धक्का देण्याचा काम सुरू आहे लोकशाही व्यवस्था आणि राज्यघटनेला झुंडशाहीचे धक्के देऊन मोडून काढण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी … Read more

“मी भारतात पाऊल ठेवताच करोना नष्ट होईल”; स्वामी नित्यानंदचा अजब दावा

swami nityanand

नवी दिल्ली वृत्तसंस्था : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. आता कुठे हळूहळू कोरोनाबाधितांची संख्या कमी होतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र स्वतःला ईशवराचा अवतार समजणाऱ्या स्वयंघोषित संत नित्यानंदचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ‘ मी भारतात पॉल ठेवल्यानंतरच कोरोनाचा कहर थांबेल आणि कोरोना पूर्णपणे नष्ट होईल असा दावा करण्यात आल्याचे दिसत … Read more

मुंबईसह कोकण किनारपट्टीत ‘रेड अलर्ट’ जारी, ‘या’ जिल्यातही मुसळधार पावसाचा अंदाज

maumbai rain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज खरा ठरला असून मुंबईमध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पुढील चार दिवस देखील मुंबई ते धुवांधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. मुंबईबरोबरच कोकण किनारपट्टीत ही येत्या चार दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. … Read more

ठाकरे सरकार आता पावसाची जबाबादारीही मोदींवर ढकलेल ; ‘या’ नेत्याचे टीकास्त्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भारतीय हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज आता खरे ठरताना दिसत आहे. मुंबई आणि पश्चिम किनारपट्टी सह, रायगड मध्ये देखील जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत पाऊस दाखल झाल्याने मात्र मुंबईकरांची त्रेधातिरपीट सुरू आहे. ठिकठिकाणी पाणी साचले असून मुंबईची तुंबाई झाल्याचे चित्र दिसत आहे. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे … Read more

करोनाविरोधात सर्जिकल स्ट्राइक करण्यात मोदी सरकार अपयशी; मुंबई हायकोर्टाने फटकारलं

modi

नवी दिल्ली वृत्तसंस्था : लसीकरणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षाने अनेकदा केंद्र सरकारवर टीका केली आहे. मात्र आता मुंबई हायकोर्टाने देखील कोरोना परिस्थितीवरून केंद्र सरकारला फटकारले आहे. करोनाविरोधात सर्जिकल स्ट्राइक करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरलं आहे. लवकर निर्णय घेतले असते तर अनेक जीव वाचवता आले असते असंही यावेळी कोर्टाने सांगितले. मुंबई हायकोर्टात केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार आणि … Read more

शरद पवारांच्या निवास्थानी ठरला कृषी कायद्याबद्दल नवा प्लॅन, बाळासाहेब थोरात यांनी दिली माहिती

shrad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशातील अनेक शेतकऱ्यांनी केंद्रातील कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. मात्र आता राज्यात मोदी सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्यात सुधारणा करणार असून नवीन कायदा राज्यात आणणार आहे अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. पावसाळी अधिवेशनात हा कायदा करण्यात येणार आहे. असे देखील थोरात यांनी स्पष्ट केले … Read more

पहिल्या पावसातच मुंबई तुंबली; मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबई आणि किनारपट्टीच्या जिल्ह्यात काल रात्री पासून पावसाला सुरुवात झाली आहे. आज दिवसभर देखील मुंबई मध्ये पावसाची रिपरिप सुरूच आहे. या पावसामुळे मात्र मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचल्याने दिसत आहे. हवामान विभागाने मान्सूनचे आगमन जाहीर केले असून पुढील तीन दिवस मध्यम ते तीव्र पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. … Read more

१ सप्टेंबर पासून ‘या’ विभागाचे शैक्षणिक वर्ष सुरु करण्याचे नियोजन, पहा कुठे आणि कधी कराल ऑनलाईन अर्ज

uday samant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये काही शाळा कॉलेजेस बंद ठेवण्यात आले होते. तर काही शिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत. मात्र आता 1 सप्टेंबर पासून व्यवसायिक अभ्यासक्रमाचा शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचे नियोजन आहे. याबाबतची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. बारावीच्या निकालानंतर निर्णय याबाबत बोलताना ते म्हणाले बारावीनंतर ‘व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षा … Read more