‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेलं पॅकेज पुरेसं आहे, पण..’- पृथ्वीराज चव्हाण

सातारा । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनमुळे ठप्प पडलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी तब्बल २० लाख कोटींचं आर्थिक पॅकेज जाहीर केलं आहे. या पॅकेजच्या घोषणेनंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहे. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेलं पॅकेज मला पुरेसं वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. सोबतच २० लाख कोटी हे रोखीने खर्च … Read more

… म्हणून अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, ‘सॉरी’

नवी दिल्ली । काल देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर तब्बल २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. आत्मनिर्भर भारत अभियानाचा नारा देत या पॅकेजमुळे देश झेप घेईल, असा आशावादही मोदींनी व्यक्त केला. मोदींच्या घोषणेनंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याविषयीचं एक ट्विट केलं. या ट्विटमध्ये त्यांच्याकडून पॅकेजसंदर्भात माहिती देताना … Read more

काल मोदींनी फक्त एक हेडलाइन आणि एक कोर पान दिलं- पी. चिदंबरम

मुंबई । काल देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या तब्बल २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजवर माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी टीका केली आहे. लॉकडाउनमुळे खीळ बसलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी काल २० लाख कोटीच्या पॅकेजची घोषणा केली. मोदींनी जाहीर केलेले पॅकेज म्हणजे फक्त एक ‘हेडलाइन आणि … Read more

तर लाईव्ह भाषण करून जनतेला गोंधळात टाकताच कशाला?; प्रकाश आंबेडकरांची मोदींवर टीका

मुंबई । काल देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वावलंबी भारत अभियानाची घोषणा केली असून २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. हे पॅकेज स्वावलंबी भारत अभियानाचा महत्त्वाचा भाग आहे. आतापर्यंत जाहीर करण्यात आलेली आर्थिक मदत आणि हे पॅकेज एकत्र मिळून २० लाख कोटींचं आहे. २०२० मध्ये जाहीर करण्यात आलेलं हे २० कोटींचं पॅकेज … Read more

कोरोना इम्पॅक्ट | लोकांच्या खात्यात पैशांआधी, पोटात अन्न जाणं जास्त गरजेचं आहे.

संचारबंदीला तोंड देणाऱ्यासाठी जे काही राबविले गेले आहे त्यामध्ये गरीब आणि उघड्यावर असलेल्या लोकांना तपासून त्यांचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी अजिबात वेळ नाही आहे. तसेच अन्न वितरण साखळीतील पोकळी भरून काढण्याच्या काळजीसाठी देखील वेळ नाही आहे. धोरण तयार करणाऱ्यांनी त्यांच्याकडे जे आहे ते सर्व करण्याची खूप गरज आहे.

कोरोनाबाधित जवानाची गळफास घेऊन रुग्णालयातच आत्महत्या

नवी दिल्ली । देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. पंतप्रधान मोदी यांनीही यापार्श्वभूमीवर देशातील लॉकडाऊन १८ मे नंतरही सुरु राहणार असल्याचे सांगितले आहे. देशात सामान्य नागरिकांबरोबरच पोलीस, शासकीय अधिकारी आणि जवान हे सुद्धा कोरोनाचे शिकार झाले आहे. अशात कोरोनाची बाधा झालेल्या एका जवानाने रुग्णालयातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, सदर … Read more

LockDown 4 | 18 मे पासून पुढे सुरु – चौथ्या लॉकडाऊनसाठी नव्या सुधारणांची नरेंद्र मोदींची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना आत्मनिर्भर करण्यासाठी २० लाख कोटींच्या भव्यदिव्य पॅकेजची घोषणा केली. हे आर्थिक पॅकेज कुटिरोद्योग, ग्रामीण भारताची व्यवस्था सुधारण्यासाठी आणि भारताच्या विकासासाठी असणार असून हे पॅकेज कष्टकऱ्यांसाठी आहे, देशातील मध्यमवर्गीयांसाठी आहे आणि देशाची औद्योगिक धुरा सांभाळणाऱ्यांसाठी सुद्धा असल्याचं नरेंद्र मोदींनी आज स्पष्ट केलं. देश पुढं जाण्यासाठी या पॅकेजची … Read more

कोरोना संकटात आत्मनिर्भर भारताचा नरेंद्र मोदींकडून पुनरुच्चार

नवी दिल्ली । देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी केलेल्या चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्या लॉकडाऊनच्या मध्यात देशवासीयांशी पुन्हा एकदा संवाद साधला. कोरोना संक्रमणाशी लढताना जगभराने मागील ४ महिने लढा दिला असून जगभरात ४२ लाख लोकांना याचा संसर्ग झाला, ज्यामध्ये पावणेतीन लाख लोकांचा मृत्यू झाला. भारतातही यामुळे बऱ्याच लोकांचा मृत्यू झाला असून त्या सर्वांप्रति मी श्रद्धांजली … Read more

Big Breaking News | आत्मनिर्भर भारतासाठी PM मोदींची 20 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा

नवी दिल्ली । कोरोना संकटाशी लढण्यासाठी केंद्र सरकारने १.७९ लाख कोटींची तरतूद केली होती. त्यामध्येच आज वाढ करत नरेंद्र मोदींनी एकूण २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. हागणदारीमुक्त भारत, कुपोषणमुक्त भारत, स्वच्छ भारत, टीबीमुक्त भारत या गोष्टी जेव्हा भारत पुढे आणतो त्यावेळी जग भारताकडे अभिमानाने बघत असतो या जुन्याच पारंपरिक उदाहरणांचा दाखला मोदी यांनी यावेळी … Read more

एअर इंडियाचा कर्मचारी निघाला कोरोना पॉझिटिव्ह; मुख्यालय सील

नवी दिल्ली । संपूर्ण देशात कोरोनानं थैमान घातलं आहे. दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अशातच दिल्लीतील एअर इंडियाच्या मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका ५४ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर एअर इंडिया कंपनीचं लुटियन्स झोनमधील मुख्यालय दोन दिवसांसाठी सील करण्यात आलं आहे यासोबतच मुख्यालयाचा परिसरही सॅनिटाईझ करण्याचं काम सुरू करण्यात … Read more