POKमध्ये पाकिस्तान तयार करत आहे ‘एअर बेस’; सॅटेलाइट छायाचित्रातून फुटलं बिंग

नवी दिल्ली । पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई तळ उभारण्याचे काम सुरू केले असल्याची धक्कादायक बाब समोर आले आहे. नुकत्याच घेतलेल्या सॅटेलाइट छायाचित्रातून ही बाब समोर आली असून भारतासाठी चिंतेची बाब आहे. सामरिक रणनीतीच्या दृष्टीनं या हवाई तळाचा वापर भारताविरोधात होण्याची दाट शक्यता आहे. भारताविरोधात युद्ध झाल्यास त्याची पूर्वतयारी म्हणून हा हवाई तळ बनवला जात असल्याची … Read more

अर्थमंत्री Live: निर्मला सीतारामन यांनी आज कोणत्या घोषणा केल्या? वाचा अडेट्स

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना संकटादरम्यान जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. पॅकेजविषयी आज तिसऱ्या टप्प्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन घोषणा केल्या आहेत. कृषी क्षेत्राशी संबंधित ११ महत्वाच्या घोषणा आणि पायाभूत सुविधा मजबूत करण्यासंबंधी यातील ८ घोषणा आहेत. तर प्रशासकीय सुधारणांसंबंधी ३ घोषणा आहेत. अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला … Read more

चीन-पाकिस्तानच्या छातीत भरणार धडकी! जुलै अखेरीस ‘राफेल’ भारतात घेणार भरारी

नवी दिल्ली । भारताची सामरिक शक्ती वाढवणारं लढाऊ विमान राफेल चीन-पाकिस्तानच्या छातीत धडकी भरण्यासाठी आता भारतात दाखल होणार आहे. जुलै अखेरपासून भारतात राफेल फायटर विमाने दाखल होण्यास सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात फ्रान्सकडून ४ राफेल फायटर विमाने मिळणार आहेत. भारताने फ्रान्सबरोबर ३६ राफेल फायटर विमाने खरेदी करण्याचा करार केला आहे. राफेलच्या समावेशामुळे इंडियन एअर फोर्सची … Read more

पंतप्रधान मोदी आणि बिल गेट्स यांच्यात ‘कोरोना पे चर्चा’

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जगप्रसिद्ध मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मालक आणि सह-संस्थापक बिल गेट्स यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. या दरम्यान पंतप्रधान मोदींनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. पंतप्रधान मोदी आणि बिल गेट्स यांनी कोरोना साथीच्या जागतिक परिणाम या विषयावर पंतप्रधान मोदी आणि बिल गेट्स या दोघांमध्ये सुमारे अर्धा तास देवाणघेवाण केली. वैज्ञानिक … Read more

पावसाची प्रतीक्षा लांबू शकते; केरळात मान्सून उशिराने दाखल होणार

नवी दिल्ली । यंदा मान्सूनचं आगमन लांबणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. पावसाच्या आगमनाच्या आणि परतीच्या सुधारित तारखांचा अहवाल आज प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यात केरळात पाऊस ४-५ दिवस उशिराने दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. केरळवर यावर्षी नैऋत्य मॉन्सूनची सुरुवात ४ दिवस उशिरा होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) शुक्रवारी … Read more

अजून संपलं नाही! निर्मला सीतारमन आज तिसऱ्या टप्प्यातही मोठ्या घोषणा करण्याची शक्यता

मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना संकटादरम्यान जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. ‘स्वावलंबी भारत’ पॅकेजविषयी आज तिसऱ्या टप्प्यातही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोठ्या घोषणा कार्याची शक्यता आहे. आज (१५ मे) अर्थमंत्र्यांची तिसरी पत्रकार षरिषद होणार आहे. चार वाजता होणाऱ्या बैठकीत आज काय घोषणा केल्या जातात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. … Read more

देश तयार करणाऱ्या स्थलांतरित मजुरांवरील अन्याय जुनाच आहे..!!

एसपीआयआर, २०१९ च्या भारतातील २१ राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांसोबत करण्यात आलेल्या सर्वेक्षणातील २४% पोलिस कर्मचाऱ्यांचा असा ठाम विश्वास आहे की, गुन्हेगारी प्रवृत्ती ही स्थलांतरितांसाठी स्वाभाविकच आहे. तर ३६% पोलिसांना वाटते, स्थलांतरितांमध्ये थोड्या फार प्रमाणात गुन्हेगारी प्रवृत्ती असते.

‘वन नेशन वन रेशन कार्ड’ नेमकी काय आहे ‘ही’ मोदी सरकारची योजना

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना संकटादरम्यान जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. ‘स्वावलंबी भारत’ पॅकेजविषयी आज दुसऱ्या टप्प्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजनेची घोषणा केली. यानुसार देशभरात कुठल्याही मान्यताप्राप्त शिधावाटप दुकानातून वन नेशन वन रेशनकार्ड योजनेमुळे रेशन मिळणे शक्य होणार आहे. याचा लाभ … Read more

मोठी घोषणा! मजुरांसाठी स्वस्त भाडं असलेली घरं आणि मुद्रा कर्जदारांना व्याजातून २% दिलासा- अर्थमंत्री

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना संकटादरम्यान जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. ‘स्वावलंबी भारत’ पॅकेजविषयी आज दुसऱ्या टप्प्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रवासी मजुरांना दिलासा देणारी घोषणा केली आहे. प्रवासी मजूर आणि शहरी गरीब मजुरांसाठी कमीत कमी खर्चात राहता यावं यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील असून कमी भाडं असेल … Read more

८ कोटी प्रवासी मजुरांना २ महिने मिळणार मोफत धान्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना संकटादरम्यान जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. ‘स्वावलंबी भारत’ पॅकेजविषयी आज दुसऱ्या टप्प्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रवासी मजुरांना दिलासा देणारी घोषणा केली आहे. देशातील ८ कोटी मजुरांना, जे दुसऱ्या राज्यातून स्वतःच्या राज्यात परतले आहेत त्यांना पुढील २ महिन्यांसाठी ५ किलो गहू … Read more