‘दानवे प्रीतमचा फॉर्म भरायला आले, ती जिंकली, माझ्यावेळी आलेचं नाहीत, मी हरले’; पंकजा मुंडेंचा सॉल्लिड टोला

औरंगाबाद । औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या शिरीष बोराळकरांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते. त्यानंतर पंकजांनी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पंकजांची बहीण प्रीतम मुंडे या दुसऱ्यांदा भाजपच्या तिकीटावर बीड मतदारसंघातून खासदार आहेत. दानवेंचा दौरा हा शुभशकुन असल्याचे सांगत पंकजांनी एकप्रकारे शिरीष बोराळकरांना विजयाची हमी … Read more

‘हो! भाजप हा माझ्या बापाचा पक्ष पण… ‘- पंकजा मुंडे

औरंगाबाद । ‘भाजप हा माझ्या बापाचा पक्ष आहे आणि त्याचा मला अहंकार नाही, तर प्रेम आहे. त्यामुळे माझ्या बापाच्या पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार”, असं विधान भाजपा नेत्या पंकजा मुंडेंनी केलं आहे. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या शिरीष बोराळकरांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे उपस्थित होत्या. एका व्यक्तीचं … Read more

निवडणुकीचा निकाल NDAच्या बाजूने तर जनतेचा निर्णय आमच्या बाजूनं; तेजस्वी यादव ‘धन्यवाद यात्रा’ काढणार

पाटणा । बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “निवडणुकीचे निकाल एनडीच्या बाजूने तर जनतेचा निर्णय आमच्या बाजूनं आहे,” असं तेजस्वी यादव म्हणाले. निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच तेजस्वी यादव यांनी महाआघाडीतील पक्षांसोबत बैठक घेतली. बिहारच्या मतदारांचे आभार मानन्यासाठी तेजस्वी यादव लवकरच ‘धन्यवाद यात्रा’ काढणार आहेत. तेजस्वी यादव यांनी … Read more

बिहार झालं आता महाराष्ट्राची बारी! ‘ऑपरेशन कमळ’ नक्कीच फत्ते होणार- नारायण राणे

मुंबई । बिहार निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील नेत्यांचा आत्मविश्वास सातव्या अस्मानावर पोहोचला आहे. बिहारमध्ये विजय मिळवल्यानंतर राज्यातील भाजप नेते वारंवार राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार असल्याची विधान करत आहेत. अशा वेळी बिहार विजयानंतर आता महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ नक्की होणार, असा दावा भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला आहे. मात्र, तुर्तास याविषयी अधिक बोलण्यास त्यांनी … Read more

आमदार पक्ष सोडून जाऊ नये यासाठी फडणवीसांना ‘हे सरकार पडणार’ असं सांगावं लागतं; जयंत पाटलांचा चिमटा

औरंगाबाद । भाजपच्या आमदारांनी पक्ष सोडू नये म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ‘हे सरकार पडणार’, असे सतत सांगत राहावे लागते, असा टोला राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस यांना आपली माणसं टिकवण्यासाठी सरकार पडणार, असं बोलावं लागतं. आणखी काही काळ ते असंच बोलत राहतील. त्यानंतर फडणवीस यांचं बोलणं … Read more

नितीश कुमारांना मुख्यमंत्रिपद देणं म्हणजे हरलेल्या पहिलवानास विजयाचे पदक देण्यासारखे – शिवसेना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप-जदयु ची सत्ता आली असली तरी नितीशकुमार यांच्या जडयु ची चांगलीच पीछेहाट झाली असून भाजपने मात्र जोरदार मुसंडी मारली आहे. त्यावरून आता सामनातून नितीशकुमार यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. बिहारात पुन्हा नितीशकुमार येत आहेत, पण लोकांचा तसा कौल आहे काय? मुख्यमंत्री म्हणून जनतेने त्यांना झिडकारल्यावर मुख्यमंत्रीपदी त्यांना लादणे … Read more

बिहार विजयानंतर भाजपचे हौसले बुलंद! राज्यात पुन्हा ‘ऑपरेशन लोट्स’ची चर्चा

मुंबई । बिहार विधानसभा निवडणुक जिंकल्यावर महाराष्ट्रातील भाजपचा आत्मविश्वास वाढल्याचे भासत आहे. बिहारमधील निवडणूक यशानंतर महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोट्स’ होणार का, अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र भाजप सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावत राहील, असे सांगितले. बिहार व पोटनिवडणुकीतील निकालाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे, असे प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते … Read more

हुर्ररे! आता रब्बी हंगामात सिंचनासाठी दिवसाही वीजपुरवठा होणार; उर्जामंत्र्यांची मोठी घोषणा

नागपूर । अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात प्रचंड नुकसान सहन करावे लागलेल्या शेतकऱ्यांना आता राज्य सरकारकडून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामासाठी राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसाही वीज देण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरु आहे. राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी गुरुवारी प्रसार माध्यमांना यासंदर्भातील माहिती दिली. राज्य सरकार राज्यात रब्बी हंगामात शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज देण्याचा विचार करत आहोत. … Read more

पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणूक: उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस! हे उमेदवार रिंगणात

मुंबई । विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आजचा (Teacher and Graduate Constituency Election 2020) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे भाजप (BJP), महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi), मनसे (MNS), वंचित आणि बंडखोरांची लगबग सुरु झाली आहे. यावेळी त्या-त्या पक्षाचे बडे नेते उपस्थित राहणार आहेत. तर, राष्ट्रवादी, भाजपला बंडखोरीचं ग्रहण लागलं आहे पुण्यातील लढत.. संग्राम देशमुख … Read more

तुरूंगातून बाहेर पडल्यानंतर अर्णब गोस्वामी झाले आक्रमक ; उद्धव ठाकरेंना दिलं ‘हे’ आव्हान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयानं बुधवारी दिलासा दिला. सर्वोच्च न्यायालयानं अर्णब गोस्वामी यांना अंतरिम जामीन मंजूर केला. अर्णब गोस्वामी यांच्यासहित इतर दोन आरोपींनाही जामीन देण्यात आला. सुटका झाल्यानंतर अर्णब गोस्वामी हे आपल्या न्यूज रूममध्येही पोहोचले. यावेळी पुन्हा त्यांनी आक्रमक भूमिका … Read more