आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23साठी जाहीर केली नवीन पॉईंट सिस्टम

Virat Kohli

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसीने बुधवारी जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२१-२३च्या पर्वासाठी नवीन गुणपद्धत जाहीर केली आहे. तसेच आयसीसीने २०२१-२३चे वेळापत्रकसुद्धा जाहीर केले आहे. इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. याच मालिकेपासून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात होणार आहे. ऑगस्ट 2021 ते जून 2023 या कालावधीत … Read more

रॉस टेलरने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा पहिला तर जगातील तिसरा फलंदाज

Ross Taylor

साऊदम्पटन : वृत्तसंस्था – वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा सर्वांत अनुभवी फलंदाज रॉस टेलरने एक दमदार विक्रम आपल्या नावावर केला आहे. या सामन्यामध्ये रॉस टेलरने पहिल्या डावात फक्त 11 धावा केल्या आहेत. या 11 धावांसह त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 18 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. WTC Final सामन्याआधी टेलरच्या नावावर 17 हजार 796 धावा … Read more

CSK ला मोठा दिलासा ! धोनीचा ‘हा’ सर्वात खास सहकारी UAE मध्ये खेळणार

CSK

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने यंदाची आयपीएल अर्ध्यावरच स्थगित करण्यात आली होती. यानंतर शनिवारी बीसीसीआयने उर्वरित आयपीएल युएईमध्ये घेण्यात येणार आहे असे जाहीर केले आहे. येत्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात आयपीएलचे उर्वरित सामने घेण्यात येणार आहे. यूएईमध्ये होणाऱ्या आयपीएलमध्ये विदेशी खेळाडू पूर्ण वेळ खेळणार का? याची काळजी फ्रँचायझींना लागून राहिली आहे. … Read more

IPL 2021 मधून 30 खेळाडू बाहेर? ‘या’ टीमना बसणार मोठा फटका

ipl trophy

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारतीय क्रिकेट बोर्ड म्हणजेच बीसीसीआय उर्वरित आयपीएल युएईमध्ये घेण्याच्या तयारीत आहे. हि स्पर्धा १९ सप्टेंबर रोजी सुरु करण्यात येणार आहे तर 10 ऑक्टोबर रोजी फायनल मॅच होणार आहे. या उर्वरित सामन्यांत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियातील खेळाडू सहभागी होण्याची शक्यता फार कमी आहे. या अगोदर इंग्लंड क्रिकेट टीमचे व्यवस्थापकीय संचालक एश्ले जाईल्स … Read more

RCB च्या ‘या’ खेळाडूने घेतला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेक

RCB Team

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर व आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून खेळणाऱ्या डॅनियल सॅम्सने मानसिक तणावाचे कारण देत क्रिकेटमधून काही काळासाठी ब्रेक घेतला आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी आपली निवड करण्यात येऊ नये, असे डॅनियल सॅम्सने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला सांगितले होते. यानंतर त्याची वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवड करण्यात आली नाही. सॅम्सने बायो-बबलमध्ये राहिल्यामुळे मानसिक तणावात गेल्याचे … Read more

शेवटी ठरले ! मिस्टर 360 ‘या’ मालिकेतून करणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन

ab de villiers

जोहान्सबर्ग : वृत्तसंस्था – गेल्या अनेक दिवसांपासून दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज बॅट्समन एबी डीव्हिलियर्स पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार असल्याची चर्चा रंगली होती. काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी यासंबंधित संकेत दिले होते. तसेच आयपीएल स्पर्धेदरम्यान डीव्हिलियर्सनेसुद्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता डीव्हिलियर्सच्या पुनरागमनाबाबत दक्षिण आफ्रिका क्रिकेटचे संचालक ग्रॅमी … Read more

पंजाबने ‘या’ खेळाडूवर पाण्यासारखा पैसा ओतला पण ‘त्या’ खेळाडूला ३ सामन्यांत साधा भोपळाही फोडता नाही आला !

nicholas pooran

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – यंदाच्या आयपीएलमध्ये पंजाबच्या संघाने टीमच्या नावात बदल केला आहे. तसेच त्यांनी यावेळी आपली जर्सीदेखील बदलली आहे. एवढं सगळं बदललं पण संघाचा खेळ काही बदलेला नाही. यंदाच्या मोसमात पंजाबने ३ पैकी २ सामने गमावले आहेत. तर आजच्या सामन्यात देखील त्यांची बिकट अवस्था झाली आहे. यामध्ये मधल्या फळीतील फलंदाज निकोलस पूरन पूर्णपणे अपयशी … Read more

1983 मध्ये जिंकलेल्या वर्ल्ड कपच्या 37 व्या वर्धापनदिनानिमित्त भारतीय क्रिकेटर्सनी अशाप्रकारे केले अभिनंदन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजच्याच दिवशी 37 वर्षांपूर्वी लॉर्ड्सच्या मैदानावर कपिल देवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने गतविजेत्या वेस्ट इंडिजला अंतिम फेरीत 43 धावांनी हरवून पहिला विश्वचषक जिंकला. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना श्रीकांतच्या 38 धावांच्या जोरावर विंडीज संघासमोर 184 धावांचे लक्ष्य ठेवले. सर्वांना असे वाटले की विंडीज संघ हे लक्ष्य अत्यंत सहजतेने पार करेल … Read more

इंग्लंडचा ‘हा’ माजी कर्णधार पंतप्रधानांवर भडकला म्हणाला,”अशा प्रकारचा मूर्खपणा…”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी क्रिकेट बॉलमुळे कोविड -१९ चा फैलाव होऊ शकते असे म्हंटले आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटवरील बंदी सुरू ठेवण्यास सांगितले आहे, ज्यावर माजी कर्णधार मायकेल वॉनने तीव्र आक्षेप नोंदविला आहे. ब्रिटीश पंतप्रधानांचे विधानः जेव्हा खासदार ग्रेग क्लार्क यांनी बोरिस जॉनसन यांना क्रिकेट पुन्हा सुरू करण्याविषयी विचारले असता ते … Read more

११ जून १९७५ याच दिवशी भारताने नोंदवला विश्वचषकातील आपला विजय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आतापर्यंत क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाने एकूण तीन वेळा विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. १९८३ साली भारताने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिज चा पराभव करून वन डे विश्वचषक पटकावला होता. तर त्यानंतर भारताने २००७ साली टी २० विश्वचषक आणि २०११ साली आपल्या दुसऱ्या वन डे विश्वचषकावर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली नाव कोरले. … Read more