कोरोनाने आपण जवळची माणसं गमावली; डॉक्टरांशी बोलताना मोदींना अश्रू अनावर
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून दररोज मृत्यु होणाऱ्या लोकांचे प्रमाण देखील वाढले आहे. कोरोना मुळे फक्त सर्वसामान्य माणसेच नव्हे तर दिग्गज लोकांनाही आपला जीव गमवावा लागला. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतील डॉक्टरांशी संवाद साधला. कोरोनांशी दोन हात करताना आपण या लढाईत अनेक आप्तस्वकीयांना गमावलं, … Read more