शिवरायांबद्दलच्या विधानावर प्रसाद लाड यांची सारवासारव; अनावधानाने माझ्याकडून…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला असं वादग्रस्त विधान भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केल्यानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. मात्र काहीवेळातच लाड यांनी आपल्या वक्तव्यावरून स्पष्टीकरण दिले आहे. छत्रपती शिवराय हे संपूर्ण विश्वाचे आराध्य दैवत आहेत. अनावधानाने माझ्याकडून दुसरा शब्द प्रयोग झाला परंतु त्वरित चूक दुरुस्त केली असे त्यांनी म्हंटल. … Read more

प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर अमोल कोल्हेंनी घातला दंडवत; केला ‘तो’ व्हिडीओ ट्विट

Amol Kolhe BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला असे वादग्रस्त विधान भाजप आमदार प्रसाद लाड यांनी नुकतेच केले. त्यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार, अभिनेते अमोल कोल्हे यांनी लाड यांचे विधान ऐकताच त्यांनी एक व्हिडीओ ट्विट करत थेट हात जोडून दंडवत घालत प्रतिक्रिया दिली आहे. “काय ते अगाध ज्ञान…अध्यक्ष महोदय, माझी विनंती … Read more

कोण प्रसाद लाड? शिवरायांवर बोलण्याची लायकी आहे का? राऊत संतापले

prasad lad Sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला असं वादग्रस्त विधान भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केल्यानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसाद लाड यांच्यावर निशाणा साधला आहे. कोण प्रसाद लाड? शिवरायांबद्दल बोलायची लायकी आहे का ? अशा शब्दात राऊतांनी फटकारलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, … Read more

राज्यपालांकडे पत आहे पण पोच नाही…; राज ठाकरेंची राज्यपाल कोश्यारींवर टीका

Raj Thackeray Bhagat Singh Koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहीत राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे. राज्यपाल कोश्यारींना पत आहे. पण पोच नाही, अशी टीका ठाकरे यांनी … Read more

शिवरायांचा जन्म कोकणातील; प्रसाद लाड यांचं वादग्रस्त वक्तव्य

prasad lad on shivaji maharaj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला असं वादग्रस्त विधान भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नवा वाद होण्याची शक्यता आहे. यापूर्वीच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजप मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शिवरायांवर वादग्रस्त विधान केल्यामुळे आधीच राजकीय वातावरण तापलं आहे, त्यात आता नव्याने भर पडली आहे. याबात … Read more

महाराज… मी वचन देतो तुमचा आणि महापुरुषांचा अवमान सहन करणार नाही; उदयनराजेंचं शिवरायांना पत्र

Udayanraje Bhosale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अवमान करणाऱ्यांविरोधात आक्रमक पावित्रा घेतला आहे. त्यानु नुकतेच छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र लिहले असून त्यातून आपल्या व्यथा मांडल्या आहेत. “महाराज… तुमचा वंशज म्हणून नाही तर मावळा म्हणून बोलतो आहे, विचारांची कडेलोट होण्याची वेळ आली आहे म्हणून व्यथा मांडतोय, काही लोकांच्या डोक्यात … Read more

भाजपकडून पेशवाईप्रमाणे शिवाजी महाराजांचा अपमान; नाना पटोलेंची घणाघाती टीका

Nana Patole

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपाल भगतसिह कोश्यारी, भाजपचे नेते त्रिवेदी यांनी वादग्रस्त विधाने केली. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला. “राज्यात पेशवाई आणि शिवशाही या दोन गोष्टींचा विचार करण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुले यांचा रोज अपमान करण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. राज्यात … Read more

…तर बेळगावात घुसून शिवरायांना अभिवादन करू, कळूही द्यायचो नाही; शहाजीबापूचं सूचक विधान

Shahjibapu Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या कर्नाटक व महाराष्ट्र यांच्या सीमावादामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. अशात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यानी महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावात येऊ नये, असे म्हंटले असल्याने यावरून आता शिंदे गटाचे आमदार आक्रमक झाले आहे. शिंदे गटाचे नेते आमदार शहाजी बापू पाटील यांनी थेट इशारा दिला आहे. “पक्षाने आदेश दिला ना तर मी थेट बेळगावात जाऊन … Read more

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अडचणीत वाढ?; केंद्रीय गृहमंत्री करणार ‘त्या’ वक्तव्यांची चौकशी

Bhagat Singh Koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकतेच एक वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहीत राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीची दखल केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतली असून केंद्रीय गृहमंत्री राज्यपालांच्या वक्तव्यांची चौकशी करण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. … Read more

… तर राज्यपालांना टकमक टोकावरून टाकून दिलं असतं; उदयनराजे संतापले

udayanraje koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्यांनतर भाजप खासदार छत्रपती उदयनराजे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाल आहे. राज्यपालांची उचलबांगडी होत नाही तोपर्यंत थांबणार नाही. इथे असते तर टकमक टोकावरून फेकून दिलं असतं असं म्हणत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. आज रायगड किल्ल्यावर जाऊन उदयनराजे यांनी निर्धार शिवसन्मानाचा … Read more