देशात मागील २४ तासात ४४५ कोरोना बळींची नोंद; कोरोनाबाधितांची संख्या सव्वा ४ लाखांवर

नवी दिल्ली । देशात कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सोमवारी देशात एकूण कोरोनाबाधितांची संख्या सव्वा ४ लाखांवर पोहचली आहे. देशात गेल्या 11 दिवसांपासून दररोज 10 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात 14,821 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर गेल्या 24 तासांत 445 जणांचा … Read more

धनंजय मुंडेंनी कोरोनाला हरवलं; आज रुग्णालयातून सुट्टी मिळणार

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांनी कोरोनाला हरवलं आहे. धनंजय मुंडे आता कोरोना मुक्त झाले आहेत. मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयातून त्यांना आज सुट्टी मिळणार आहे. १२ जूनला धनजंय मुंडे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. त्यांना श्वास घेताना त्रास जाणवत होता. त्यामुळे धनंजय मुंडे यांना तातडीने ब्रीच कँडी … Read more

दिलासादायक! राज्यातील कोरोना रुग्ण वाढीचा वेग मंदावला

मुंबई । राज्यावर कोरोनाचे संकट कायम असतांना एक चांगली बातमी हाती आली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्याच्या प्रयत्नांना यश मिळताना दिसत आहे. राज्यातील रुग्ण वाढीचा वेग मंदावला असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी कालावधी सुमारे २६ दिवसांवर गेला आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५०.४९ टक्के एवढा आहे. दरम्यान, राज्यात सध्या ५३ हजार ९०१ रुग्णांवर उपचार सुरु … Read more

चिंताजनक! देशात कोरोनाबाधितांची संख्या 3.54 लाखांवर

नवी दिल्ली । भारतात कोरोना व्हायरसचा संसर्ग झपाट्यानं वाढत असताना देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 54 हजार 065 वर गेला आहे. त्यापैकी एकूण 1 लाख 86 हजार 935 रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट 52.79 टक्के झाला आहे. देशात सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण 1 लाख 55 हजार 227 इतके आहेत. गेल्या 24 … Read more

उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का! माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचा कोरोनाने मृत्यू

मुंबई । भाजपचे माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे. कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निदान झाल्यानंतर त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू होते. तिथंच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातील मूळ गावी असताना त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समजलं. त्यानंतर लगेचच त्यांना बॉम्बे रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. तिथं मागील १० दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज दुपारी … Read more

दिलासादायक! राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर ५० टक्क्याहून अधिक

मुंबई । मागील काही महिन्यांपासून कोरोनामुळं निर्माण झालेल्या तणाव आणि चिंताजनक वातावरणात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५०.६१ टक्के एवढा झाला असून एकूण ॲक्टिव्ह रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता जास्त झाली आहे. राज्यात आज ५ हजार ७१ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या … Read more

अज्ञानापेक्षा जास्त धोकादायक अहंकार असल्याचे लॉकडाउननं सिद्ध केलं- राहुल गांधी

नवी दिल्ली  । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर कोरोना रोखण्याच्या धोरणांवर संदर्भात टीकास्त्र सोडले आहे. शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन यांच्या वाक्याचा आधार घेत अज्ञानापेक्षा अहंकार हा सर्वाधिक धोकादायक आहे आणि हे या लॉकडाउनने सिद्ध केले आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ट्विटवर ट्विट करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. This lock down proves … Read more

देशात मागील २४ तासांत ११ हजार ५०२ कोरोनाचे नवे रुग्ण, ३२५ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली । देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशात दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत असल्याचे समोर येत आहे. या आकडेवारीनुसार देशात मागील २४ तासांमध्ये कोरोनाचे ११ हजार ५०२ नवे रुग्ण आढळले असून ३२५ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. … Read more

अमेरिकेच्या पहिल्या हिंदू खासदार तुलसी गॅबार्ड म्हणाल्या,”अशा कठीण काळात भगवद्गीता शक्ती आणि शांती देईल”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेच्या पहिल्या हिंदू खासदार असलेल्या तुलसी गॅबार्ड म्हणाल्या की, कोरोना संकटाच्या या अशांत काळामध्ये भगवद्गीतेतून निश्चितता, सामर्थ्य तसेच शांती मिळू शकते. हवाई येथील कॉंग्रेसच्या या ३९ वर्षीय सदस्याने आपल्या ऑनलाइन केलेल्या आवाहनात सांगितले की सध्याचा हा अराजकतेचा काळ आहे आणि उद्या काय होईल हे कुणालाही ठामपणे सांगता येत नाही आहे. गॅबार्ड … Read more

देशात कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख पार; मागील २४ तासात रेकॉर्ड ११ हजार नवे रुग्ण

नवी दिल्ली । देशातील कोरोनाचे संकट अधिक गडद होताना दिसत आहे. मागील २४ तासांत ११ हजारांहून अधिक नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. शनिवारी सकाळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मागील २४ तासात ११४५८ नवीन रुग्ण सापडले आहेत. तर ३८६ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचा हा आकडा धडकी भरवणारा आहे. जूनच्या … Read more