केंद्राचा मोठा निर्णय!! बेरोजगारांना मिळणार ‘या’ योजनेचा लाभ
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील बेरोजगारांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ईएसआयसी) ‘अटल बीमित व्याक्ती कल्याण योजनेची’ मुदत 30 जून 2022 पर्यंत वाढवली आहे. या योजनेअंतर्गत औद्योगिक कामगारांना बेरोजगारी भत्ता दिला जातो अटल बिमीत कल्याण कल्याण योजनेअंतर्गत, नोकरी गमावलेल्या संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सरकारकडून आर्थिक मदत मिळते. हा एक प्रकारचा बेरोजगारी भत्ता … Read more