कंगना बोलली ते खरंच, माझं तिला समर्थन; मराठी अभिनेत्याचा कंगनाला पाठिंबा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 1947 साली देशाला मिळालेलं स्वातंत्र्य म्हणजे भीक होती, खर स्वातंत्र्य तर 2014 ला मिळालं अस वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावत वर सर्वत्र टीका होत असताना मराठी अभिनेते विक्रम गोखले यांनी मात्र कंगनाच्या विधानाचे समर्थन केले आहे. त्यामुळे विक्रम गोखलेही वादात अडकण्याची शक्यता आहे. कंगना जे म्हणाली ते खरं आहे. मी … Read more

कंगना राणावतचे विधान चुकीचेच, पण…; चंद्रकांतदादांची सावध प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताला 1947 ला भीक मिळाली होती, खरं स्वातंत्र्य तर 2014 ला मिळालं अस वादग्रस्त वक्तव्य बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने केल्यानंतर तिच्यावर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता त्यांनी सावधपणे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. चंद्रकांत पाटील म्हणाले, कंगना राणावत हिने जे … Read more

साताऱ्यात कंगना राणावत हिच्या पुतळ्याला शिवसैनिकांनी मारले जोडे

सातारा | भारताला 1947 ला भीक मिळाली होती खरं स्वातंत्र्य तर 2014 ला मिळाले, असं वादग्रस्त वक्तव्य बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने केल्यानंतर तिच्यावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. सातारा येथे आज कंगना राणावत हिच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी सातारा शहर शिवसेनेच्या वतीने पोवई नाक्यावर कंगना राणावत हिच्या पुतळ्याला “जोडे मारो” आंदोलन करण्यात … Read more

तर मी पद्मश्री परत करेन, फक्त ‘या’ प्रश्नाचे उत्तर द्या; कंगनाचा टीकाकरांनाच उलट सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताला 1947 ला भीक मिळाली होती, खरं स्वातंत्र्य तर 2014 ला मिळालं अस वादग्रस्त वक्तव्य बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने केल्यानंतर तिच्यावर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. तसेच कंगनाला दिलेला पद्मश्री पुरस्कार परत घेण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे, त्यावरून कंगणाने इंस्टाग्राम पोस्ट करत टीकाकरांच्या वर निशाणा साधला आहे. … Read more

एक आण्याची भांग घेतली तर भरपूर कल्पना सूचतात; शिवसेनेचा कंगनावर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताला 1947 ला भीक मिळाली होती, खरं स्वातंत्र्य तर 2014 ला मिळालं अस वादग्रस्त वक्तव्य बॉलीवूड अभिनेत्री म्हणत कंगना राणावत ने केल्यानंतर तिच्यावर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. दरम्यान, कंगनाच्या या वादग्रस्त विधानानंतर शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातुन जोरदार टीका केली आहे. एक आण्याची भांग घेतली तर भरपूर कल्पना सूचतात असं … Read more

अभिनेत्री कंगणा राणावतच्या विरोधात महिला काँग्रेसचं जोरदार आंदोलन

पुणे | अभिनेत्री कंगणा राणावतने भारतीय स्वातंत्र्याविषयी केलेल्या संतापजनक विधानाविरोधात पुणे शहर महिला काँग्रेसच्या वतिने आज राणी लक्ष्मीबाई पुतळ्यासमोर जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. पुणे शहराध्यक्ष मा. रमेश बागवे, प्रदेश उपाध्यक्ष मा. मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस मा. दिप्ती चवधरी,भूषण राणभरे,अजित जाधव, द.स. पोळेकर,रमेश अय्यर,राहुल सोनवणे, उपस्थित होते. यावेळी बोलताना महिला काँग्रेसच्या अध्यक्षा व प्रदेश सचिव … Read more

कंगुबाईवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे; अमोल मिटकरींची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताला 1947 ला भीक मिळाली होती, खरं स्वातंत्र्य तर 2014 ला मिळालं अस वादग्रस्त वक्तव्य बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने केल्यानंतर तिच्यावर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे.याच दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी कंगना वर निशाणा साधताना तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. अमोल मिटकरी यांनी ट्विट … Read more

कंगनाने खाल्ल्या मिठाला तरी जागायचे होते; रुपालीताई चाकणकरांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “भारताला 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले’’, असे विधान अभिनेत्री कंगना राणावत यांनी एका कार्यक्रमात केली आहे. यावरून राष्ट्रवादी महिला काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी कंगनावर हल्लाबोल केला आहे. “ज्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या नावे सिनेमा बनवला, पैसे कमावले … Read more

देशाचा अपमान करणाऱ्या कंगनाने थोडी जरी लाज असेल तर माफी मागावी; संजय राऊतांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “भारताला 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले’’, वादग्रस्त वक्तव्य अभिनेत्री कंगना राणावत हिने एका कार्यक्रमात केले. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कंगना राणावत आणि भाजपावर निशाणा साधला आहे. “कंगनाने देशाचा अपमान केला आहे. तिच्या या वक्तव्यामुळे भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या … Read more

भीक मागून स्वातंत्र्य नाही अवॉर्ड मिळतात!

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. 1947 साली स्वातंत्र्य नव्हे तर भीक मिळाली होती, खरं स्वातंत्र्य तर 2014 साली मिळालं असं वक्तव्य तिने केलं होतं. यावर आता महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत ट्विटरवरुन प्रतिक्रिया देण्यात आली आहे. भीक मागून स्वातंत्र्य नाही अवॉर्ड मिळतात असं महाराष्ट्र काँग्रेसने म्हटलं आहे. एका … Read more