राजू शेट्टींचा आघाडीपेक्षा वेगळा विचार ; विधानसभेचे ‘मिशन ४९’

कोल्हापूर प्रतिनिधी |लोकसभा निवडणुकीत दारुण पराभूत स्वीकारलेले राजू शेट्टी आपला पक्ष अखंडित राखण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी विधानसभेच्या मैदानात उतरणार असल्याचे समजते आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विधानसभा निवडणुकीसाठी ‘मिशन ४९’ आखले असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जायचं कि नाही याच निर्णय देखील ते लवकरच जाहीर करणार आहेत. १० वर्ष लोकसभेचा खासदार राहिलेल्या राजू शेट्टी यांना धैर्यशील माने या … Read more

नळांना तोट्या नसल्यास पाच हजार दंड

कोल्हापूर प्रतिनिधी | सतेज औंधकर सद्या पाणी टंचाईची परिस्थिती प्रकर्षाने जाणवत असल्याने पाण्याचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी प्रत्येक नळ धारकाने आपल्या नळांना तोट्या बसवण्याचे आवाहन जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आले आहे. शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून सातत्याने ग्रामीण भागातील प्रत्येक गावामध्ये, वाडी – वस्त्यामध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा 100 टक्के करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र काही घटकांकडून पाणी … Read more

कोल्हापुरात राष्ट्रवादीला धक्का ; धनंजय महाडिकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार धनंजय महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. धनंजय महाडिक यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्या नंतर कोल्हापुरात राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. धनंजय महाडिक यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. … Read more

#LoksabhaResult : म्हणून होऊ शकतो राजू शेट्टींचा पराभव ?

Untitled design

हातकणंगले प्रतिनिधी|२०१४ ची लोकसभा निवडणूक भाजपच्या साथीने लढून विजयी ठरलेले राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाजपपासून वेगळे झाले. त्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणात भाजपच्या विरोधात प्रचार केला आणि निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आघाडी सोबत हातमिवणी केली. त्यांची हीच कृती शेतकरी मतदाराच्या पचनी पडली नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात जाऊन शेतकऱ्यांनी मतदान केले आहे. आढळराव पाटलांची लोकसभेची वाट बिकटच ; … Read more

हिंदकेसरी आंधळकरानी दिलेली छत्री किसन आप्पाना लाखमोलाची वाटते…!

Untitled design

विशेष लेख | संपत मोरे  “मी तरुण असल्यापासून हिंदकेसरी गणपतराव आबांचा चाहता. त्यांची कुस्ती असलेलं समजलं की मी अगदी शेतात सुगीची काम असली तरी ती टाळून कुस्तीला जायचो. नंतर आबा कुस्त्या खेळायचे बंद झाले तरी मी त्याना भेटायला जात होतो, ते मैदानात आल्याचे कळताच मी उठून त्यांच्याकडे जायचो.” सांगली जिल्ह्यातील रामापूरचे कुस्तीप्रेमी माझे आजोबा किसन … Read more

काम अंतिम टप्प्यात आलेले असताना ‘या’ कारणामुळे पूल पाडण्याची नोटीस

कोल्हापूर प्रतिनिधी | शिवाजी पुलाच्या पर्यायी पुलाचे 95 टक्के काम पूर्ण झाले असताना, अंतिम टप्प्यात पुरातत्त्व खात्याची भूमिका जनताविरोधी आहे. या खात्याचा आदेश झुगारून पुलाचे काम पूर्ण केले जाईल. काम बंद पाडल्यास पुलाच्या बांधकाम पूर्ततेसाठी प्रसंगी उग्र आंदोलन करण्याचा इशारा कोल्हापूर शहर सर्वपक्षीय नागरी कृती समितीच्या बैठकीत देण्यात आला. महापौर सौ. सरिता मोरे यांच्या अध्यक्षतेखाली … Read more

पाचगावचा पाणी प्रश्‍न मंत्रिपदाच्या कालावधीत का सोडवला नाही? महाडिक यांचा सतेज पाटील यांना सवाल

कोल्हापूर प्रतिनिधी | बारा वर्षे आमदारकी आणि तीन वर्षे मंत्रिपद भोगलेल्यांना पाचगाव आणि परिसराचा पाणी प्रश्‍न सोडवता आला नाही. निवडणूक जवळ आली की आपल्याला जनतेची फार काळजी आहे असे भासविण्याचा त्यांचा कावा आहे, असे पत्रक आमदार अमल महाडिक यांनी प्रसिद्धीस दिले आहे. पत्रकात म्हटले आहे की, आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आपण लोकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य … Read more

दुष्काळी उपाय योजनांबाबत शरद पवारांनी सरकारवर केलेल्या आरोपाला चंद्रकांत पाटीलांचे हे उत्तर

patil

कोल्हापूर प्रतिनिधी | सरकारराने ऑक्टोम्बरपासूनच दुष्काळी उपाययोजना हाती घेतल्या असून पवार माहिती न घेता दुष्काळाचे राजकारण करत असल्याची टीका महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलीय. दुष्काळी उपाययोजनाबाबत शरद पवारांनी सरकारवर केलेल्या आरोपाला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यानी आज उत्तर दिलंय. पवारांच्या माहिती न घेता बोलण्याची चिंता वाटत असल्याच त्यांनी म्हंटलय.तर सगळ्यांनी मिळून दुष्काळाचा सामना करण्याची गरज त्यांनी … Read more

गोकुळ दुध संघाच्या विरोधात शिवसेनेचा रस्ता रोको

Untitled design

कोल्हापूर प्रतिनिधी |सकलेन मुलाणी  गोकुळ दूध संघाने पशुखाद्यामध्ये शंभर रुपये दरवाढ केल्याच्या निषेधार्थ आज शिवसेनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. पशुखाद्याची दरवाढ त्वरित मागे घ्यावी या मागणीसाठी टप्प्या- टप्प्याने जिल्हाभर ठिकठिकानी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेने दिला होता त्यानुसार शिवसेनेने आज शिवाजीपुलावर रास्ता रोको आंदोलन केले. गोकुळ दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्याला कोणतीही … Read more

निवडणुक कामाचा भत्ता मागणार्‍या शिक्षकाला पोलिसांची धक्काबुक्की

कोल्हापूर प्रतिनिधी | निवडणुकीचा भत्ता मागणाऱ्या शिक्षकांना धक्काबुक्की झाल्याची घटना कोल्हापुरच्या गडहिंग्लज येथे घडलीय. 22 आणि 23 एप्रिल असे दोन दिवस पूर्णवेळ काम करूनही केवळ तीनशे रुपये भत्ता देत असल्याने संतप्त झालेल्या शिक्षकांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता एका शिक्षकाला पोलिस अधिकाऱ्याकडून धक्काबुक्की करण्यात आलीय. येथील शिक्षकाने हा संपूर्ण प्रकार आपल्या कॅमेरात कैद केला. गडहिंग्लज … Read more