खुशखबर ! शहरात 4 ऑक्टोबर पासून ‘या’ वर्गांच्या शाळा होणार सुरू; ‘ही’ आहे नियमावली

School will started

औरंगाबाद – कोरोना लॉकडाऊन मुळे तब्बल दीड वर्ष शाळा महाविद्यालय बंद होते. परंतु, आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने महाराष्ट्र सरकारने 4 ऑक्टोबरपासून शाळा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महानगर पालिका हद्दीतील 8 ते 12 वी पर्यंतच्या सर्व माध्यमांच्या शाळा सुरू करण्याचे आदेश मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडे यांनी काढले आहेत. शाळा सुरू करण्यासाठी प्रशासकांच्या अध्यक्षतेखाली … Read more

मनरेगाच्या कामाची मागणी वाढली, तरूणांची संख्या दुप्पट;80 वर्षांपुढील नागरिकांनाही मनरेगाच्या कामाचा आधार

मुंबई | अमर सदाशिव शैला |  गेल्यावर्षी करोनाची साथ पसरल्यानंतर देशात लागू केलेल्या टाळेबंदीमुळे शहरातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात श्रमिकांचे स्थलांतरण झाले. टाळेबंदीने अर्थव्यवस्था ठप्प झाल्याने या श्रमिकांचे उत्पन्नाचे साधन हिरावले गेले. तसेच ग्रामीण भागात रोजगाराचे अन्य साधन नसल्याने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा (मनरेगा) अनेकांना आधार मिळाला आहे. त्यातूनच गेल्यावर्षी देशात मनरेगात काम करणाऱ्यांचे प्रमाण … Read more

साथीच्या उद्रेकामुळे ADB ने देशाच्या आर्थिक वाढीचा अंदाज 11टक्क्यांवरून 10% कमी केला

नवी दिल्ली । एशियन डेव्हलपमेंट बँकेने (ADB) चालू आर्थिक वर्षासाठी भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज 11 टक्क्यांवरून 10 टक्क्यांवर आणला आहे. ADB चे म्हणणे आहे की,”कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे झालेल्या नुकसानीचा वाढीवर परिणाम होईल. यापूर्वी एप्रिलमध्ये ADB ने आर्थिक वाढीसाठी 11 टक्के अंदाज दिला होता.” कोविड -19 च्या प्रकरणांच्या वाढीचा अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला ADB ने बुधवारी आपल्या … Read more

मदिरालय सुरु मग देवालये बंद का ? म्हणत मनसेने मंदिरे उघडण्यासाठी केला घंटानाद

mns

औरंगाबाद – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर आज औरंगाबाद शहरात मंदिरे उघडण्यासाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले. शहरातील गुलमंडित असलेल्या सुपारी हनुमान मंदिरासमोर हे घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी मंदिरासमोर जमलेल्या शेकडो मनसे कार्यकर्त्यांनी घंटानाद करत आंदोलन केले. तसेच आंदोलनकर्त्यानी यावेळी मंदिरासमोर आरती देखील करण्यात आली. आंदोलनादरम्यान पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी बोलताना मनसेचे … Read more

सकारात्मक ! ग्रामीण भागात आजपासून पाचवी ते सातवी शाळांच्या वाजणार घंटा

औरंगाबाद – मागील दीड वर्षापासून कोरोनामुळे तसेच लॉकडाऊन मुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थी गेल्या दीड वर्षापासून प्रत्यक्ष शिक्षण प्रवाहापासून दूर आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी आज पासून ग्रामीण भागातील पाचवी ते सातवीचे वर्ग सुरू केली जाणार असल्याची घोषणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांनी केली आहे. शिक्षक दिनानिमित्त शहरातील एमजीएम विद्यापीठातील रुख्मिणी सभागृहात आयोजित आदर्श … Read more

शाळांच्या फी वाढीसंदर्भात तुर्त कारवाई करु नका; औरंगाबाद खंडपीठाने दिले आदेश

Aurangabad Beatch mumbai high court

औरंगाबाद – शासनाने इंग्रजी शाळांच्या फी मध्ये 15 टक्के कपात करण्याच्या सरकारच्या निर्णयाच्या अनुषंगाने याचिका विरुद्ध तूर्तास कारवाई करू नये, तसेच थकित फी भरू शकत नसल्याच्या कारणावरून याचिकाकर्त्या संस्थाचालकांनी विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करू नये. त्यांना परीक्षा देण्यास प्रतिबंध करू नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्या. आर.एम. लड्डा यांनी … Read more

रेटिंग एजन्सी ICRA चा दावा, जूनच्या तिमाहीत 8 शहरांमध्ये घरांची विक्री दोन पटीने वाढली

नवी दिल्ली । रेटिंग एजन्सी इक्रा (ICRA) च्या मते, गेल्या वर्षीच्या तुलनेने कमी आधार असल्यामुळे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशातील आठ प्रमुख शहरांमध्ये घरांच्या विक्रीची संख्या दुप्पट होऊन 6.85 कोटी चौरस फुटांवर गेली आहे. तथापि, कोविड साथीच्या दुसऱ्या लाटेमुळे मागच्या तिमाहीच्या तुलनेत मागणी 19 टक्क्यांनी घटली आहे. जर आपण तिमाही-दर-तिमाहीच्या आधारावर बोललो तर 2021-22 … Read more

पुन्हा सर्व काही बंद करायला लावू नका; अजित पवारांनी खडसावले

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढतेय हे आपण सर्वच पाहात आहोत. कोरोना गायब झालाय असा गैरसमज काहींचा झालाय. पण तिसरी लाट येण्याची शक्यता आहे ही वस्तूस्थिती सर्वांनी समजून घ्यायला हवी. अन्यथा ये रे माझ्या मागल्या होईल आणि पुन्हा सगळं बंद करण्यासाठी भाग पाडू नका, असा कडक इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित … Read more

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगले संकेत, जून 2021 च्या तिमाहीत GDP वाढ कमी बेस इफेक्टमुळे 20.1% होती

नवी दिल्ली । कोरोना विषाणूच्या महामारी दरम्यान, जून 2020 च्या तिमाहीत देशाच्या अर्थव्यवस्थेत -24.4 टक्क्यांची प्रचंड घट झाली. यानंतर, अर्थव्यवस्था हळूहळू सुधारत आहे. आता जून 2021 च्या तिमाहीत, देशाची जीडीपी वाढ 20.1 टक्क्यांवर पोहचली आहे, कोरोना संकटामुळे झालेल्या घसरणीतून सावरत आहे. सरकारी आकडेवारीनुसार, 1990 नंतर कोणत्याही आर्थिक वर्षातील कोणत्याही तिमाहीत ही सर्वोत्तम वाढ आहे. मार्च … Read more

कावड यात्रा काढणे आले अंगलट, आमदार दानवेसह शिवसैनिकांवर गुन्हे दाखल

Ambadas danave

औरंगाबाद – श्रावण मासानिमित्त प्रतीकात्मक कावड यात्रा काढल्यानंतर खडकेश्वर येथील महादेव मंदिरात पाठीमागच्या दरवाजाने प्रवेश करून शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांच्यासह दहा जणांवर सिटी चौक व बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास कावड यात्रेच्या निमित्ताने गर्दी जमाविण्यात आली होती. तसेच शासनाच्या आदेशाचे उल्लंघन … Read more