बांगलादेश मुक्तीच्या लढ्यात मोदींना कोणत्या जेलमध्ये ठेवले याची माहिती त्यांनी दिली तर…; जयंत पाटलांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेश दौऱ्यावर असताना विधान केलं होतं की ते बांगलादेशाच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभागी झाले होतो. तसेच माझ्या जीवनातील हे पहिलंच आंदोलन होतं तसेच यासाठी मी तुरुंगात देखील गेलो होतो असे मोदी यांनी म्हंटल होत. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोदींना जोरदार टोला लगावला आहे. … Read more

मुंबईसाठी केंद्र, राज्य आणि महापालिकेने एकत्र यावं ; काँग्रेस नेत्याचं आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मोठया प्रमाणात कोरोनाचा उद्रेक होत असून कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकोपासून मुंबईला वाचवण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने एकत्र यायला हवे, असे मत काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी व्यक्त केले. मिलिंद देवरा यांनी ट्विट केलं असून, देशातील एकूण रुग्णांपैकी मुंबईतील रुग्णसंख्या आणि देशाच्या जीडीपीमध्ये मुंबईचा वाटा हे दोन्ही मुद्दे लक्षात … Read more

त्यांची फक्त दाढी वाढली, पण स्क्रू ढीला झालाय; ममतादीदींचा मोदींवर हल्लाबोल

mamata didi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक सध्या देशाच्या केंद्रस्थानी आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याना भाजपचे कडवे आव्हान असून खर तर ममता दीदी आणि भाजपमध्ये थेट लढत आहे. दरम्यान ममता बॅनर्जी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या, इथे उद्योगविश्वाचा विकास थांबला आहे, फक्त त्यांची दाढी वाढते आहे. … Read more

कोणत्या कायद्याअंतर्गत मोदींनी अटक करण्यात आली?, मोदी कोणत्या तुरुंगात होते? काँग्रेसकडून आरटीआय दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदींनी मोठं विधान केले. बांगालदेशाच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात मी सहभागी झालो होतो. माझ्या जीवनातील हे पहिलंच आंदोलन होतं तसेच यासाठी मी तुरुंगात देखील गेलो होतो असे मोदी यांनी म्हंटल. दरम्यान मोदींच्या या विधानावरून विरोधकानी पुन्हा एकदा मोदींना घेरण्याचा प्रयत्न … Read more

मोदीजी, अजून किती फेकणार ?? ; पंतप्रधानांच्या ‘त्या’ विधानावरून काँग्रेसचा हल्लाबोल

narendra-modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदींनी मोठं विधान केले. बांगालदेशाच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात मी सहभागी झालो होतो. माझ्या जीवनातील हे पहिलंच आंदोलन होतं तसेच यासाठी मी तुरुंगात देखील गेलो होतो असे मोदी यांनी म्हंटल. मोदींच्या या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर चर्चा रंगली असताना दुसरीकडे विरोधकही … Read more

केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार? ; जयंत पाटलांचा मोदी सरकारवर निशाणा

jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज देशाच्या अर्थव्यवस्थेवरून पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला. देशाची अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये आहे. केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार?,” असा सवाल जयंत पाटील यांनी केला केला. जयंत पाटील यांनी ट्विट करत केंद्रावर निशाणा साधला. शेतकरी आंदोलनात जवळपास ३००च्या वर शेतकऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत. तरुण … Read more

राष्ट्रीय संपत्ती गेल्या 70 वर्षांतली, त्यात तुमचं योगदान काय?; शिवसेनेचा मोदी सरकारला सवाल

Raut and modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारनं लावलेल्या खासगीकरणाच्या धडाक्याची सध्या देशात जोरदार चर्चा आहे. बँक कर्मचाऱ्यांनी खासगीकरणाच्या विरोधात नुकताच संप पुकारला होता. आता रेल्वे आणि एलआयसीच्या खासगीकरणाचीही चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेनं या सगळ्या मुद्द्यावरून नरेंद्र मोदी सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत. देशाची ही राष्ट्रीय संपत्ती गेल्या 70 वर्षांतली असून त्यात तुमचं योगदान काय? असा थेट सवाल … Read more

प्लॅस्टर ममतांच्या पायाला, पण चिंता भाजपला ; शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल मध्ये विधानसभा निवडणूकीने राजकारण तापलं असून भाजप विरुद्ध ममता बॅनर्जी असा थेट सामना लढणार आहे. दरम्यान ममता बॅनर्जी यांच्यावर भाजप कडून हल्ला करण्यात आल्यानंतर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन भाजपवर ताशेरे ओढत आपला पाय अजून खोल कसा गेला हे सुचोवात केले आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेले तृणमूल काँग्रेसचे नेते सुवेंदू अधिकारी … Read more

नरेंद्र मोदी हे तर भगवान शंकराचा अवतार ; भाजप नेत्याचं वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शंकर भगवानाचा अवतार असल्याचे वक्तव्य भाजप नेते सुरेश भारद्वाज यांनी केले आहे. हिमाचल प्रदेश येथील राम मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले. पंतप्रधान मोदींनी २०१९ च्या निवडणुकीच्या निकालाआधी दोन दिवस केदारनाथमध्ये घालवले. या काळात ते गुहेमध्ये ध्यान करत होते. त्यानंतर निवडणुकीत मोठा विजय … Read more

भारत आता लोकशाहीप्रधान देश राहिला नाही ; राहुल गांधींचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते राहुल गांधी हे नेहमीच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात. राहुल गांधी सतत ट्विट करत केंद्रातील मोदी सरकार वर घणाघाती टीका करत असतात . दरम्यान राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा ट्वीट करुन भारत आता लोकशाहीप्रधान देश राहिला नाही, असं म्हनत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. यावेळी त्यांनी एका विदेशी इन्स्टिट्यूटचा हवाला … Read more