पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्वात मोठी बिनकामाची मालमत्ता; पृथ्वीराज चव्हाणांची मिम्स शेअर करुन टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या देशभर कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात पंतप्रधान मोदी पुर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र आहे. यावरुन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टिका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्वात मोठी बिनकामाची मालमत्ता असल्याचं मिम्स चव्हाण यांनी ट्विट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्वात मोठे नाॅन … Read more

लस, ऑक्सिजन आणि औषधांसोबत पंतप्रधान मोदी सुद्धा गायब ; राहुल गांधींचा हल्लाबोल

rahul gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ होत आहे. तसेच बेड, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असून कोरोनाला आटोक्यात आणन अवघड बनलं आहे. देशात कोरोनामुळे सर्वत्र चिंतेच वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. लस, … Read more

गाय मालकावर नाराज झाली तरी ती रुसून खाटीकाच्या घरी जात नाही, म्हणून आम्ही मोदींसोबतच आहोत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ होत आहे. तसेच बेड, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असून कोरोनाला आटोक्यात आणन अवघड बनलं आहे. देशातील या कोरोना परिस्थितीला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. करोनाच्या काळामध्ये सुरु असणाऱ्या या आरोप प्रत्यारोपांमध्ये अभिनेते गजेंद्र चौहान यांनीही उडी … Read more

अभिनेते अनुपम खेर यांनी मोदी सरकारच्या नाकर्तेपणावर साधला निशाणा

Anupam Kher_PM Modi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बाॅलिवूड अभिनेते अनुपम खेर हे नेहमीच भाजप पक्षाची स्तुती करताना दिसतात. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कट्टर समर्थक असल्याचे देखील मानले जाते. पण आता त्यांनी सर्वांनाच संभ्रमात टाकले आहे. त्यांची चक्क एका मुलाखती दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारवर कडाडून टीका केल्या आहेत. त्यानंतर ते सर्वत्र चर्चेचा विषय बनले आहेत. अनुपम … Read more

प्रतिमा बनवणं नाही तर जीव वाचवणं जास्त गरजेचं ; अनुपम खेर यांची मोदी सरकारवर टीका

modi anupam kher

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून रुग्णसंख्या काही केल्या आटोक्यात येईना. एकीकडे कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असताना दुसरीकडे बेड, व्हेंटिलेटर, आणि ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. करोनाच्या या भयंकर महामारीने जनजीवन विस्कळीत झालंय. अशातच बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी प्रथमच मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. खर अनुपम खेर हे … Read more

जनतेच्या खिशात काही टाकता येत नसेल तर जे शिल्लक आहे ते तरी काढून घेऊ नका; शिवसेनेचा केंद्रावर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील 5 राज्यातील निवडणूका संपल्या नंतर पुन्हा एकदा पेट्रोल- डिझेलचे दर वाढले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून केंद्र सरकार वर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ज्यांच्याकडे थोडेफार आहे ते पेट्रोल-डिझेलला शंभरी पार करून काढून घ्यायचे आहे का?  जनतेच्या खिशात काही टाकता येत नसेल तर निदान जे काही शिल्लक आहे, … Read more

मोदींनी जनतेला फक्त ‘चीनचा कचरा, चिंता व चिता’ हे तीन ‘चि’ दिले ; नाना पटोलेंची घणाघाती टीका

nana patole 1

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले असून त्यांनी जनतेला फक्त ‘चीनचा कचरा, चिंता व चिता’ हे तीन ‘चि’ दिले आहेत, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी मोदींवर निशाणा साधला. मोदी सरकारच्या अहंकारामुळे देशातील जनता होरपळून निघत आहे. सुप्रीम कोर्टाला … Read more

मोदी स्मशानभूमी आणि कब्रिस्तानबद्दल तासनतास बोलू शकतात मात्र…; ओवेसींनी साधला निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून दररोज कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर यांचा तुटवडा जाणवत असून कोरोनाला आटोक्यात आनणे अवघड बनल आहे. याच पार्श्वभूमीवर एमआयएम चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकार वर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर टीका केली आहे. पंतप्रधान स्मशानभूमी आणि कब्रिस्तानबद्दल तासनतास बोलू … Read more

नुसत्या जाहिराती करून कोरोना संपणार नाही; नवाब मलिकांचा केंद्रावर हल्लाबोल

nawab malik modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. कोरोना परिस्थिती लक्षात घेता एक देश एक निती हा कार्यक्रम ठरवण्याची गरज असताना नुसत्या जाहिरातीच्या माध्यमातून कोरोना संपणार नाही, अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे. केंद्रसरकारला कोरोना परिस्थिती हाताळता येत नाहीय याबाबत … Read more

देशाच्या आजच्या अवस्थेला फक्त मोदी सरकार जबाबदार ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल

balasaheb thorat modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालय टास्क फोर्स नेमण्याचा आदेश देते मग केंद्र सरकार काय करते आहे, असा सवाल काँग्रेस नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला. आज देशाची जी अवस्था आहे, त्याला केंद्र सरकार जबाबदार आहे असे म्हणत बाळासाहेब थोरात यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. केंद्र सरकारकडे कोरोना रोखण्यासाठी कोणतेही धोरण नाही. नियोजन … Read more