एनआयएचे तामिळनाडूत छापे, संशयित सामग्री जप्त

टीम, HELLO महाराष्ट्र | राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) गुरूवारी तामिळनाडूतील कोईंबतूर शहरात छापे टाकले. तब्बल पाच ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये आतापर्यंत लॅपटॉप, मोबाइल फोन, सिम कार्ड आणि पेन ड्राइव्ह जप्त करण्यात आले. दरम्यान, कोणत्या कारणासाठी एनआयएने छापे टाकले हे अद्याप स्पष्ट झाले नाही. काही दिवसांपूर्वी एनआयएने कोईंबतूरमध्ये सात ठिकाणी छापे टाकले होते. यामध्ये इसिसशी प्रभावित असलेल्या एकाला … Read more

तर भारताने समुद्री मार्ग बंद करावा – सुब्रमण्यम स्वामी

 टीम, HELLO महाराष्ट्र | पाकिस्तानने कराची हवाई क्षेत्रातील तिन्ही मार्गांवरुन सर्वप्रकारच्या आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीस बंदी घातल्यानंतर राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनी पाकिस्तान विरोधात कारवाई करण्याचा सल्ला केंद्र सरकारला दिला आहे. जर, पाकिस्तान भारतीय विमानांसाठी त्यांच्या हवाई क्षेत्रात बंदी घालू शकतं तर भारतानेही समुद्री मार्ग बंद करावा असं स्वामी म्हणाले आहेत.   भारतानेही अरबी समुद्रातून कराची बंदराकडे … Read more

एटीएमसाठी ही आता ओटीपी लागणार

 टीम, HELLO महाराष्ट्र |सध्या क्रेडिट आणि डेबिट कार्डचे युग आहे. अनेकजण पाकिटात पैसे बाळगण्यापेक्षा कार्ड वापरणे पंसत करतो. आपण एटीएम कार्डचा (ATM) वापर बँकेतून पैसे काढण्यासाठी सर्रास करतो. मात्र यामुळे मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. याला आळा घालण्यासाठी आता तुम्हाला एटीएममधून (ATM) पैसे काढताना पिनसोबतच (PIN) ओटीपीही (OTP) टाकावा लागणार आहे. … Read more

अमित शहा यांच्या रडारवर माओवादी ?

टीम, HELLO महाराष्ट्र | गृहमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर अमित शहा यांनी सोमवारी पहिल्यांदा जी बैठक बोलावली ती फक्त नक्षल समस्ये संदर्भात काय उपाययोजना करता येईल यासाठी होती. या बैठकीला दहा राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय सुरक्षा दलाचे महासंचालक उपस्थित होते.जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर केंद्र सरकार आणि गृहमंत्री अमित शहा यांचं पुढचं लक्ष्य माओवादी आहेत का? … Read more

विधानसभा निवडणुकांचा मुहूर्त ठरला ?

टीम, HELLO महाराष्ट्र | विधानसभा निवडणुकांचा हंगाम सुरु झाला असून राजकीय नेत्यांसह सर्वसामान्य मतदारांना निवडणुकांचे वेध लागले आहेत. येत्या 13 सप्टेंबरला महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. संपूर्ण राज्यात एकाच टप्प्यात मतदान होण्याची चिन्हं आहेत. राज्यात 22 ऑक्टोबरपर्यंत नवी विधानसभा अस्तित्वात येणं गरजेचं असल्याचं निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितलं आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान 31 … Read more

सीबीआय विशेष कोर्टाकडून चिदंबरम यांच्या कोठडीत वाढ

टीम, HELLO महाराष्ट्र |आयएनक्स मीडिया प्रकरणात माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सीबीआयच्या अटकेपासून संरक्षण देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला असला तरी ईडीच्या अटकेपासून त्यांना उद्यापर्यंत (२७ ऑगस्ट) संरक्षण दिले आहे. दरम्यान, सीबीआयच्या विशेष कोर्टाने चिदंबरम यांच्या कोठडीत चार दिवसांची वाढ केली आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सीबीआयने तर आर्थिक घोटाळाप्रकरणी ईडीने चिदंबरम यांच्याविरोधात … Read more

माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांची ‘एसपीजी’ सुरक्षा हटविली

टीम, HELLO महाराष्ट्र | माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची विशेष सुरक्षा (एसपीजी) हटविण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला आहे. आता मनमोहन सिंग यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात येणार आहे.  केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या अहवालात म्हटले आहे की, सुरक्षेचा निर्णय पूर्णपणे प्रोफेशनल आधारावर घेण्यात आला आहे. ठरविक वेळेनंतर सुरक्षेचा आढावा घेण्यात येतो. त्यानंतर सुरक्षा … Read more

सीमा रस्ते संघटनेत 778 जागांसाठी मेगा भरती (BRO)

पोटापाण्याची गोष्ट |सीमा रस्ते संघटना भारताच्या सीमावर्ती भागात आणि मैत्रीपूर्ण शेजारच्या देशांमध्ये रस्ते नेटवर्क विकसित व देखरेख ठेवते. सीमा रस्ते अभियांत्रिकी सेवेचे अधिकारी आणि जनरल रिझर्व इंजिनियर फोर्सचे कर्मचारी सीमा रस्ते संघटनेचे पालक कॅडर तयार करतात. ७७८ ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट, इलेक्ट्रिकियन, व्हेइकल मेकॅनिक आणि मल्टी स्किल्ड वर्कर्स (कुक) पोस्टसाठी बीआरओ भर्ती २०१९. एकूण जागा : … Read more

जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवटीला मुदतवाढ द्या : अमित शहा

नवी दिल्ली |जम्मू कश्मीर मध्ये राष्ट्रपती राजवटीला मुदतवाढ द्या अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत एका निवेदना द्वारे केली आहे. मागील आठवडयात अमित शहा यांनी काश्मीरचा दौरा करून तेथील परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर अमित शहा यांनी राष्ट्रपती राजवटीला आणखी मुदत वाढ द्यावी लागते आहे या बाबत निदान केले आहे. अमित शहा … Read more

नॅशनल हायवेवर भीषण अपघात ; १२ जण जागीच ठार

Untitled design

बुलढाणा प्रतिनिधी | राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर मलरापूर येथे भीषण अपघात झाल्याने १२ जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. मलकापूर येथे एका कारखान्याजवळ मालवाहू ट्रक आणि टाटा मॅजिक या दोन वाहनात हा अपघात झाला आहे. आज सोमवारी दुपारच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये टाटा मॅजिक या वाहनातील १२ जण जागीच ठार … Read more