बर्थ डे स्पेशल : याच दिवशी सचिनने वाढदिवसानिमित्त रचला होता इतिहास,संपूर्ण देश होता आनंदात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । असे म्हणतात की देव अमर आहे! भारतीय श्रद्धांच्या आधारे देव प्रत्येक कणाकणात वास करतो आणि तो अदृश्य आहे, तो निरंकार आहे,परंतु या आपल्या देशात मनुष्याच्या रुपात एक देव होता ज्याने आपल्या भक्तांच्या इच्छांची नेहमीच पूर्तता केली आहे .. हे दुसरे तिसरे कोणीही नसून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे.क्रिकेटचा देव म्हणून ओळखला … Read more

कसोटी क्रिकेटला रोमांचित बनवण्यासाठी नासिर हुसेनने दिली ‘हि’ मोठी सूचना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इटपट क्रिकेटच्या युगात इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनने नुकतेच एक मोठे विधान केले आहे. कसोटी क्रिकेट लोकप्रिय आणि जिवंत ठेवण्यासाठी दर्जेदार खेळपट्ट्या असणे महत्वाचे आहे, असे नासिर हुसेन याचे मत आहे. स्टार स्पोर्ट्स प्रोग्राम क्रिकेट कनेक्टमध्ये हुसेन म्हणाला, “मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे जर सपाट खेळपट्ट्या असतील जशा … Read more

कपिलने अख्तरच्या भारत-पाक मालिकेच्या सल्ल्याला दिला नकार म्हणाले की”भारताला पैशांची गरज नाही”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शोएब अख्तरने कोविड -१९ साथीसाठी निधी गोळा करण्याच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेची सूचना गुरुवारी महान क्रिकेटपटू कपिल देव यांनी फेटाळून लावत म्हटले की, भारताला पैशांची गरज नाही आणि क्रिकेट सामन्यासाठी जीव धोक्यात घालण्याची गरज नाही. अख्तरने बुधवारी पीटीआयशी बोलताना बंद स्टेडियममध्ये मालिका खेळण्याविषयी विचारले होते … Read more

भारत पाकिस्तानने कोरोनाविरुद्ध एकत्र येऊन लढण्याची गरज – शोएब अख्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने कोरोनाव्हायरसशी लढण्यासाठी निधी उभारण्यासाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांच्या मालिकेची मागणी केली आहे.आतापर्यंत भारतात या आजाराच्या ५५०० हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे आणि १६६ लोकांचा मृत्यूही झाला आहे. पाकिस्तानमध्येही ४००० लोकांना याचा त्रास सहन करावा लागला आहे आणि ६० जणांना आपला जीव गमवावा … Read more

मालिका हरल्यानंतर विराट कोहली म्हणाला,’एक वनडे मालिका गमावल्यानं काही फरक नाही पडत’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । टी -२० मालिकेमध्ये टीम इंडियाने एकतर्फी पद्धतीनं न्यूझीलंडला ५-० अशा फरकाने पराभूत केलं. तेव्हा टी -२० मालिकेप्रमाणेच एकदिवसीय मालिकेतही विराट आणि कंपनी सहज विजय मिळवेल असं वाटतं होतं. परंतु झालं अगदी उलटच. हॅमिल्टननंतर भारतीय संघाने ऑकलंडमध्ये एकदिवसीय सामना गमावल्यानंतर ही मालिका संघाच्या हातून निसटली आहे. मात्र, एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर विराट कोहलीने … Read more

‘ICC’ने भारतीय संघाला ठोठावला दंड; हे आहे कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । न्यूझीलंडविरुद्धच्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत प्रथम फलंदाजी करताना ३४७ धावा करून देखील भारताचा ४ विकेटनी पराभव झाला. दरम्यान, या पराभवाबरोबरच भारतीय संघाला आयसीसीच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. पहिल्या सामन्या धीम्या गतीने षटके टाकल्याबद्दल आयसीसीने भारतीय संघाला दंड ठोठावला आहे. … Read more

वानखडेचा वनवास संपला! तब्बल १३ वर्षांनी रंगणार भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय सामना

भारतीय क्रिकेट संघ आज, मंगळवारपासून वानखडे मैदानावर ऑस्ट्रेलियासारख्या कडव्या किंबहुना खऱ्याअर्थाने तुल्यबळ संघाचा सामना करणार आहे. नियोजित भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेतील हा पहिला असून तब्बल १३ वर्षांनी वानखडे मैदानावर हे दोन संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. या सामन्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया दोनही संघ सज्ज आहेत. आतापर्यंत मुंबईच्या वानखेडे मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामने रंगले आहेत. त्यात दोन सामने पाहुण्यांच्या नावावर आहेत.