कोलकात्याचा दादा बनणार क्रिकेट जगताचा दादा ? सौरव गांगुलीला आयसीसीचा अध्यक्ष बनवण्याची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली सध्या बीसीसीआयचा अध्यक्ष आहे. गांगुली जवळपास गेल्या आठ महिन्यांपासून बीसीसीआयचे नेतृत्व करीत आहेत. अशातच दुसरीकडे आयसीसीचे अध्यक्ष असलेल्या शशांक मनोहर यांचा कार्यकाळही याच महिन्यात संपुष्टात येतो आहे. यानंतर जुलैमध्ये आयसीसीच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. गांगुली यांचा आतापर्यंतचा कार्यकाळ पाहता सौरव गांगुलीला आयसीसी अध्यक्ष करावे, असा आवाज … Read more

केन विल्यमसनबरोबरचे हे खास छायाचित्र शेअर करत विराट कोहलीने लिहिले,’एक चांगला माणूस’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय कर्णधार विराट कोहली आणि केन विल्यमसन यांच्यातील मैत्री किती खोलवर आहे भारताच्या न्युझीलंड दौर्‍यावर दिसून आले. या दौर्‍यादरम्यानच्या एका सामन्यात खेळत नसताना विल्यमसन आणि विराट हे दोन्ही महान खेळाडू बाउंड्रीजवळ बसून गप्पा मारत आनंद घेत होते. विराट कोहलीने बर्‍याच वेळा न्यूझीलंडचा संघ आणि त्याच्या कर्णधाराचे कौतुक केले आहे. अलीकडेच विराट … Read more

भारताच्या क्रिकेट संघात एकजुटतेचा अभाव – मोहम्मद कैफ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मैदानात अफलातून क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जाणारा भारतीय संघाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने Helo अ‍ॅपवर केलेल्या लाईव्हमध्ये सध्याच्या भारतीय संघाबद्दल आपले विचार मांडतेक. कैफच्या मते सध्याच्या भारतीय संघात एकजुटतेचा अभाव आहे. सतत खेळाडूंची होणारी आदलाबदली आणि सतत नवे नवे खेळाडू संघात येणे यामुळे भारताचा संघ अजूनही हवा तसा तयार झाला नाहीय. त्यामुळे सर्व … Read more

मॅच फिक्सिंगनंतर सौरव गांगुलीने टीम इंडियाचे चित्रच बदलले – नासिर हुसेन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी भारतीय कर्णधार आणि विद्यमान बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याची गणना भारतातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये केली जाते. सन २००० मधील मॅच फिक्सिंग घोटाळ्याने जागतिक क्रिकेटमध्ये भारताची प्रतिमा डागाळली होती, त्यानंतर सौरव गांगुलीने भारतीय संघाचे नेतृत्व केले आणि प्रतिमा सुधारली. त्याच्या नेतृत्वात भारताने देशात आणि परदेशातही शानदार विजय मिळवले. ज्या पद्धतीने सौरव … Read more

या फलंदाजाला मानले जात होते सेहवागचा उत्तराधिकारी, मात्र ‘या’ छोट्याशा चुकीमुळे खराब झाली कारकीर्द

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सेहवागसारखीच आक्रमक वृत्ती, पहिल्याच चेंडूपासून प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर तुटून पडणे या गुणांमुळे कर्नाटकचा फलंदाज रॉबिन उथप्पा त्याच्या उत्तम फलंदाजीसाठी प्रसिद्ध होता. उथप्पाकडे फलंदाजीचे चांगले तंत्र आणि टॅलेंटही होते. मात्र एक दिवस अचानक तो टीम इंडियामधून बाहेर फेकला गेला आणि त्यानंतर तो परत येऊ शकला नाही. त्याने नुकतेच एक मोठे विधान केले होते. … Read more

IPL भरवण्याबाबत BCCI ने केले ‘हे’ मोठे विधान…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूमुळे सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये सरकारकडून क्रीडा संकुल आणि स्टेडियम ​​सशर्तपणे उघडण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र असे असूनही, बीसीसीआयने सध्याच्या परिस्थितीत आयपीएल आयोजित करण्याबाबत विचार करणे हे फार घाईचे ठरणार असल्याचे म्हटले आहे. सरकारने रविवारी ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा केली. लॉकडाऊन असूनही, देशभरातील क्रीडा संकुले आणि स्टेडियम प्रेक्षकांविना उघडता … Read more

ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक विजेत्या कर्णधारांचे छायाचित्र पोस्ट करताना आयसीसीने झाली ‘ही’ चूक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । १९७५ मध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची सुरूवात जरी वेस्ट इंडीजने विश्वचषक जिंकून झाली असली तरी ऑस्ट्रेलियाने आतापर्यंतच्या एकूण ११ विश्वचषकांपैकी ५ जिंकून या संपूर्ण स्पर्धेवर आपले वर्चस्व गाजवले आहे. ऑस्ट्रेलियाने १९८७ मध्ये अ‍ॅलन बॉर्डरच्या नेतृत्वाखाली पहिला विश्वचषक जिंकला, त्यानंतर १९९९ मध्ये स्टीव्ह वॉ, २००३ आणि २००७ मध्ये रिकी पॉन्टिंग, तर २०१५ मध्ये … Read more

गेली १२ वर्षे ‘हा’ वेगवान गोलंदाज कोहलीला मानतोय आपला शत्रू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । भारतीय कर्णधार विराट कोहलीने आपल्या फलंदाजीने जगभरातील गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले आहे. यामुळेच सर्व गोलंदाजांना त्याला बाद करावयाचे असते आणि अशा प्रकारे दोन्ही खेळाडूंमध्ये बॉल आणि बॅटची मोठी लढाई बघायला मिळते. उदाहरणार्थ, पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरसमोर विराट कोहलीला खेळताना सर्व क्रिकेट चाहत्यांना पाहायचे आहे. त्याचप्रमाणे बांगलादेशचा वेगवान गोलंदाज रुबल हुसेननेही कोहलीशी … Read more

आजच्याच दिवशी लिस्ट ए किंवा एकदिवसीय क्रिकेटची सुरुवात झाली,जाणून घ्या पहिला सामना किती षटकांचा होता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर आजपासून बरोबर ५७ वर्षांपूर्वी मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यास सुरुवात झाली, ज्यामध्ये भारतीय फलंदाजांनी,विशेषत: सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीने आपली खास छाप सोडली.नवीन प्रेक्षकांना क्रिकेटशी जोडण्यासाठी इंग्लंडने क्रिकेटचे हे नवीन स्वरूप सुरू केले आणि पहिला सामना लॅंकेशायर आणि लीसेस्टरशायर यांच्यात १ मे १९६३ रोजी खेळला गेला. या सामन्यावर … Read more

‘हे’लज्जास्पद कृत्य केल्याने पीसीबीने उमर अकमलवर घातली तीन वर्षाची बंदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आज विकेटकीपर फलंदाज उमर अकमलला क्रिकेटच्या सर्व स्वरूपांमध्ये खेळण्यास तीन वर्षांसाठी बंदी घातली आहे. पीसीबीने त्याच्याविरोधात चौकशी सुरू करण्यामागील कारणांचा खुलासा केलेला नाही परंतु त्याच्यावर फेब्रुवारी महिन्यात दोन प्रकरणात बोर्डाच्या लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम २.४.४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाहोरमधील नॅशनल क्रिकेट एकॅडमी येथे सुनावणी झाली … Read more