कर्नाटक, तेलंगणा व पंजाबच्या धर्तीवर मोफत वीज देण्याची मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचा मोर्चा

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे कर्नाटक तेलंगणा व पंजाब या राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्यात शेतीला मोफत वीजपुरवठा करावा इत्यादी प्रमुख मागण्यांसह जत तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज दुपारी जत तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. रखरखत्या उन्हात या काढण्यात आलेल्या या धडक मोर्चाच्या वतीने निवासी नायब तहसीलदार गुरूबसू शेट्टयापगोळ यांना निवेदन देण्यात आले. पंजाब, कर्नाटक, … Read more

नवज्योत सिंग सिद्धूंनी सोनिया गांधींकडे दिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकत्याच पाच राज्यांच्या निवडणुका पार पडल्या. या पाचही राज्यात काँग्रेसचा दारुण पराभव झाला. या पराभवाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी पक्षातील खासदार, प्रदेशाध्यक्षांची तातडीची बैठक घेतली. तसेच प्रदेशाध्यक्षांना राजीनामा देण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार पंजाबमधील सत्ता गेल्याने काँग्रेसचेप्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी आज आपला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी … Read more

‘या’ राज्यातील गहू व्यापाऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकेल रशिया-युक्रेन युद्ध, जाणून घ्या कसे?

नवी दिल्ली । रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाने बहुतेक लोकांसाठी अडचण वाढविली आहे, मात्र हे युद्ध काही जणांसाठी चांगले असल्याचे देखील सिद्ध झाले आहे. सर्वात मोठे संकट सर्वसामान्यांवर आले आहे, कारण कच्च्या तेलाच्या महागाईमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर झपाट्याने वाढण्याच्या तयारीत आहेत. मात्र पंजाबच्या गहू व्यापाऱ्यांसाठी ते फायदेशीर ठरू शकते. पंजाबच्या गव्हाच्या व्यापाऱ्यांना यावेळी … Read more

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे निवडणूक आयोगाला पत्र; केली ‘ही’ महत्वाची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निवडणूक आयोगाच्यावतीने देशातील पंजाबसह इतरत्र ठिकाणी होणाऱ्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार पंजाबमध्ये दि. 14 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार आहे. मात्र, याला पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी विरोध दर्शवला आहे. हि निवडणूक आयोगाने किमान सहा दिवस पुढे ढकलावी, अशी मागणी त्यांनी आयोगाला पत्र पाठवून केली आहे. निवडणूक आयोगाने … Read more

भाजपाकडून रस्त्यावर मानवी साखळी करत पंजाब सरकारचा निषेध

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावेळी सुरक्षेत हलगर्जीपणा करणाऱ्या पंजाब सरकार विरोधात सांगलीत भाजपा रस्त्यावर उतरली आहे. सांगलीत भाजपाने मानवी साखळी करत पंजाब सरकारचा जाहीर निषेघ केला. भाजपा ओबीसी सेलकडून हे आंदोलन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेबाबत हलगर्जीपणा करण्यात आला. याला पंजाब सरकार जबाबदार असून पंतप्रधानांच्या सुरक्षेमध्ये … Read more

आता ‘हा’ मोबाईल क्रमांक ठरवणार पंजाबचा मुख्यमंत्री कोण असावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या आगामी विधानसभा निवडणुकांमुळे देशातील पंजाबसह काही राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान, यावेळेस पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने एक नवीन कल्पना लढवली आहे. आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी 7074870748 हा एक फोन नंबरही जारी केला आहे. या क्रमांकावर फोन, एसएमएस किंवा व्हॉट्सअप मेसेज करून जनतेने आपल्या नेत्याचे नाव सांगावे … Read more

पंतप्रधानांना जीवे मारण्याच्या रचलेल्या कटामागे काँग्रेस हाय कमांडसह पंजाबचे मुख्यमंत्री सहभागी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फिरोजपूर येथील सभेसाठी निघालेला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफ्यात अचानक झालेल्या घडामोडींनंतर मोदींचे पंजाबमधील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. यानंतर पंजाबमध्ये भाजप आणि काँग्रेस विरुद्ध वातावरण तापले आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी काँग्रेस हाय कमांड आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले. काँग्रेस हाय कमांड आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी एकत्र येऊ पंतप्रधानांच्या … Read more

…हा तर पंजाबचा अपमान, भाजपने राजकारण करणे बंद करावे; नवज्योतसिंह सिद्धू यांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुरक्षेत झालेल्या मोठ्या चुकीनंतर मोदींनी आपला पंजाब दौरा रद्द करत पुन्हा भटिंडा विमानतळावर गेले. तिथे त्यांनी विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. यानंतर भाजप नेत्यांनी पंजाब सरकार आणि काँग्रेसवर टीका केली. यावरून पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू यांनी चंदीगढमध्ये पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. “पंजाबमध्ये जीविताला धोका … Read more

तुम्ही मोदीजींचे काही वाकडे करु शकत नाही; राजू श्रीवास्तवचा थेट काँग्रेसला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी फिरोजपूर येथील सभेसाठी निघाले असताना शेतकरी आंदोलकांनी त्यांचा ताफा अडवला. त्यामुळे मोदींचा ताफा भटिंडामधील पुलावर 15-20 मिनिटे अडकून पडला. या घटनेवरून राजकीय वातावरण तापले असून भाजपा आणि काँग्रेसकडून परस्परांवर टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर कॉमेडियन राजू श्रीवास्तवने व्हिडीओ शेअर करत थेट कॉंग्रेसलाच इशारा दिला आहे. ‘नेहमी लक्षात … Read more