राजू शेट्टींनी दिल्लीत जंतरमंतर येथे जाऊन आंदोलन करावे- संजय राऊत
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे राज्यातील महाविकास आघाडी सरकार वर नाराज असून सरकार मधून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांना याबाबत विचारले असता त्यांनी यावर भाष्य करत राजू शेट्टी यांच्या शेतकऱ्यांविषयी काही समस्या असतील तर त्यांनी दिल्लीत जंतरमंतर मैदानावर जाऊन आंदोलन करायला पाहिजे असे … Read more