राजू शेट्टींनी दिल्लीत जंतरमंतर येथे जाऊन आंदोलन करावे- संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे राज्यातील महाविकास आघाडी सरकार वर नाराज असून सरकार मधून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांना याबाबत विचारले असता त्यांनी यावर भाष्य करत राजू शेट्टी यांच्या शेतकऱ्यांविषयी काही समस्या असतील तर त्यांनी दिल्लीत जंतरमंतर मैदानावर जाऊन आंदोलन करायला पाहिजे असे … Read more

महाराष्ट्रातील काँग्रेस नेते तुमचं ऐकत नाहीत का? राजू शेट्टींचं राहुल गांधींना पत्र

Raju shetti rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी भूमी अधिग्रहण कायद्यावरुन महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांविषयी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच महाराष्ट्रातील काँग्रेस नेते तुमचं ऐकत नाहीत का? असा सवाल त्यांनी केला. राजू शेट्टी पत्रात काय म्हणतात- २०१३ मध्ये काँग्रेसने तयार केलेल्या … Read more

राजू शेट्टींचे पवारांना पत्र; व्यक्त केली ‘ही’ खदखद

shetty pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडी आणि मित्रपक्षांचे सरकार अस्तित्वात आले असल तरी त्यांच्यातील अंतर्गत कुरघोडी आणि वारंवार समोर आल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना थेट पत्र लिहीत आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांकडून कोणतेही धोरणात्मक निर्णय घेतला … Read more

कायदा हातात घ्यायला मजबूर करू नका; राजू शेट्टींचा सरकारला इशारा

पैठण – शेतकरी जेवढे बील भरेल तेवढे घ्या व विद्युत पुरवठा सुरळीत करा, आम्हाला कायदा हातात घेण्यास मजबूर करू नका, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज पैठण येथे सरकारला दिला. संत एकनाथ सहकारी साखर कारखाना प्रशासन व शेतकरी संटनेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शेट्टी पैठण येथे आले … Read more

चळवळ म्हणजे एक प्रकारचा वाघ, वाघावर स्वार होणं सोपं असतं. पण…; राजू शेट्टींचा खोतांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | परिवहनमंत्री अनिल परब यांनी काल एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्याची घोषणा केल्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर व शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी आंदोलनातून तात्पुरती माघार घेत असल्याचे जाहीर केले. यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी खोत यांना टोला लगावला आहे. “चळवळ म्हणजे एक प्रकारचा वाघ आहे. … Read more

साखरेला दर चांगला, आता ऊसाला 3700 रुपये भाव द्या; ऊसदराबाबत राजू शेट्टींची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात ऊसदरावरून चांगलेच आंदोलन पेटले होते. ऊसाच्या एफआरपीच्या मुद्यांवरून शेतकरी संघटनेच्यावतीने राज्य सरकार विरोधात आंदोलनही करण्यात आले. त्यानंतर आता साखरेला चांगला दर मिळाले असल्याने आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी ” राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या ऊसाला टनाला 3700 रुपये भाव द्यावा”, अशी मागणीकेली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे … Read more

हा तर शेतकऱ्यांचा ऐतिहासिक विजयच – राजू शेट्टी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय घेत घोषणा केली. वादग्रस्त असलेले तीन कृषी कायदे मागे घेणार असल्याची घोषणा त्यांनी केली. याबाबात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. येत्या २५ रोजी शेतकरी आंदोलनाला वर्ष पूर्ण होत होते. संसदेत जरी केंद्राचे … Read more

राज्यात 43 कारखाने आहेत मग फक्त जरंडेश्वरच टार्गेट का?; राजू शेट्टींचा सोमय्यांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी जरंडेश्वर साखर कारखान्याच्या कथित गैरव्यवहार संबंधित कागदपत्रे ईडी समोर नुकतीच सादर केली आहेत. त्यानंतर त्यांनी अजित पवार यांना इशाराही दिला. कारखान्यातीळ भ्रष्टाचाराप्रकरणी करण्यात येत असलेल्या चौकशीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा सोडला आहे. जरंडेश्वर कारखान्यासोबत ४३ कारखाने आहेत … Read more

ऐट राजाची वागणुक भिकाऱ्याची अशी सरकारची अवस्था, सदाभाऊंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर भाजपश इतर पक्षांतील नेत्यांकडून वारंवार निशाणा साधला जातोय. आता माजी मंत्री तथा रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ” महाविकास आघाडी सरकारने मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या शेतात गाढवाचा नांगर फिरविला आहे. ऐट राजाची वागणुक भिकाऱ्याची अशी सरकारची अवस्था झाली असल्याची … Read more

राज्य सरकारविरोधात एफआरपी मुद्यांवर करणार आंदोलन ; सदाभाऊ खोत आक्रमक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकऱ्याना कारखान्यांकडून एफआरपीची रक्कम दिली जात नसल्याने याविरोधात राज्य सरकरांकडूनही काहीच कारवाई होत नसल्याचे दिसते. दरम्यान या विरोधात आता माजी मंत्री तथा रयत क्रांती शेतकरी सन्घटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. 5 ऑक्टोबर पासून सोलापूर जिल्ह्यातून राज्य सरकार विरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा खोत यांनी दिला आहे. राज्यातील … Read more