आम्ही इमानदारीने लढलो, तुम्ही बेईमानीने जिंकलात; संजय राऊतांचा हल्लाबोल
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने दिल्यानंतर मंगळवारी उद्धव ठाकरे गटाकडून महा पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच, “आम्ही ही लढाई इमानदारीने लढलो, मात्र तुम्ही बेईमानीने जिंकलात” अशा शब्दात राऊतांनी हल्लाबोल केला आहे. … Read more