देशाबाहेर टी -20 विश्वचषक आयोजित करण्यास BCCI चा कोणताही आक्षेप नाही, ICC ला दिली माहिती

BCCI

नवी दिल्ली । बीसीसीआयला टी -20 विश्वचषक स्पर्धा आयोजित करावी लागेल. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ही स्पर्धा भारतात आयोजित केली जाणार आहे. परंतु मिळालेल्या माहितीनुसार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयसीसीला कळवले आहे की,जर स्पर्धा देशाबाहेर कोरोना दरम्यान हलविण्यात आली तर त्यात कोणतीही अडचण नाही, जर हा कार्यक्रम आयोजित करण्याचा अधिकार राहिला असेल तर. 1 जून रोजी आयसीसीच्या बैठकीत … Read more

युझवेंद्र चहलने IPLमधील ‘या’ टीमकडून खेळण्याची व्यक्त केली इच्छा

yujvendra Chahal

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – युझवेंद्र चहल हा आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळतो. या संघाचे नेतृत्व विराट कोहली करत आहे. युझवेंद्र चहल हा आरसीबीच्या यशस्वी बॉलरपैकी एक आहे. पण युझवेंद्र चहलने मात्र आपल्याला धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. युझवेंद्र चहलने आरसीबी नाही तर चेन्नईकडून आपल्याला खेळायला आवडेल अशी इच्छा व्यक्त केली आहे. युझवेंद्र चहल … Read more

रमेश पोवार कोच झाल्यानंतर कर्णधार मिताली राजने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

mithali raj

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपूर्वी रमेश पोवार यांची भारतीय महिला क्रिकेट टीमचे कोच म्हणून दुसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आली. याअगोदर रमेश पोवार यांना 2018 साली झालेल्या टी20 वर्ल्ड कपनंतर मिताली राज यांच्याबरोबर झालेल्या वादामुळे आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे आता तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा कोच म्हणून परतलेल्या रमेश पोवार यांच्यासोबत मिताली राज … Read more

2 वेळा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या ‘या’ खेळाडूने BCCI ला सुनावले

Women Cricket Team

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाकडून महिला क्रिकेट टीमला दुय्यम वागणूक मिळत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. दोन्ही टीमच्या खेळाडूंच्या वार्षिक पगारात मोठी तफावत असल्याचे आढळून आले आहे. तसेच मागील वर्षी टी20 वर्ल्ड कपचे उपविजेतेपद मिळवल्यानंतर मिळणारी बक्षिसाची रक्कम बीसीसीआयने अजूनही महिला टीमच्या सदस्यांना दिली नाही आहे. दोन वेळा वर्ल्ड कप जिंकणारी … Read more

आयपीएल स्थगित झाली नसती तरी सोडून गेलो असतो, चहलने केला मोठा खुलासा

yujvendra Chahal

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – चहलने आयपीएल संदर्भात मोठा खुलासा केला आहे. जर आयपीएल स्थगित झाली नसती, तरी आपण स्पर्धा अर्ध्यातूनच सोडून निघून जाणार होतो, असा खुलासा युझवेंद्र चहलने केला आहे. चहलच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याने आयपीएल सोडण्याचा निर्णय जवळपास निश्चित केला होता. 3 मे रोजी चहलच्या आईवडिलांना कोरोनाची लागण झाली होती. यादरम्यान चहलची … Read more

उर्वरित आयपीएल सामने घेण्यासाठी BCCI ची धावाधाव, ECB ला केली ‘ही’ विनंती

ipl trophy

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने उर्वरित आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला होता. आयपीएलच्या 31 सामने अजून बाकी आहेत. जर हे सामने झाले नाहीत तर बीसीसीआयचे 2500 कोटींचे नुकसान होणार आहे. हे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी बीसीसीआयने इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला विनंती केली आहे. बीसीसीआयने इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डाला एक पत्र लिहिले … Read more

टी- २० वर्ल्डकपसाठी ICCने शोधला ‘हा’ नवीन पर्याय

T 20 world cup

दुबई : वृत्तसंस्था – भारतात सध्या कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. या वर्षाच्या अखेरीस भारतामध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकप खेळवण्यात येणार आहे. भारतात सध्या कोरोनाची परिस्थती पाहता हा वर्ल्डकप खेळवला जाणार कि नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. देशात कोरोना वाढत असताना आयपीएलचे आयोजन सुरूच ठेवणे यावर देखील अनेकांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. तसेच … Read more

पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये होणार ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वचषक स्पर्धा

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगभरावर ओढावलेल्या कोरोना संकटामुळे यावर्षी ऑक्टोबर – नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियात खेळवली जाणारी टी-20 विश्वचषक स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या आयसीसीच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान आता बीसीसीआयचा आयपीएल खेळवण्याचा मार्ग टी-20 विश्वचषक स्पर्धा पुढे ढकलल्यामुळे मोकळा झाला आहे. बीसीसीआय सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत आयपीएल खेळवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. आता बीसीसीआयकडून … Read more

कोरोनामुळं T20 World Cupच्या आयोजनातून ऑस्ट्रेलिया एक्झिट घेण्याच्या विचारात

मेलबर्न । कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने बंद आहेत. ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, ऑस्ट्रेलियन सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाउनची घोषणा केली आहे. त्यामुळे इतक्या कमी कालावधीत टी-२० विश्वचषकासारखी स्पर्धा आयोजित करण्याबद्दल बोर्डाच्या अनेक अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम होता. मात्र आता ऑस्ट्रेलियातील T20 World Cup 2020 चे आयोजन … Read more

आता दरवर्षी अनुभवा ‘टी-२० वर्ल्ड कप’ चा थरार !!

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वतीनं एक मोठा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. क्रिकेट चाहत्यांना आता आयपीएलबरोबरच आता दरवर्षी टी-२० वर्ल्ड कप पाहण्याची संधी मिळणार आहे. याबाबत आयसीसीनं अंतिम निर्णय घेतला नसला तरी, यावर विचारविनिमय सुरू आहे. आयसीसीनं नव्यानं जाहीर केलेल्या प्रस्तावात प्रत्येक वर्षी टी-२० वर्ल्ड कप तर, दर तीन वर्षांनी एकदिवसीय वर्ल्ड कप होणार आहे.