शहरात वेगवेगळ्या भागात वाहतूक कोंडीने नागरीक त्रस्त

Trafic Jam

औरंगाबाद | शहरात जालना रोडवर वाहतूक नियोजन कोलमडल्याचे दिसत आहे. शहरात गुलमंडी, शहागंज, सिटी चौक, औरंगपुरा, चौराह, राजाबाजार या बाजारपेठ असलेल्या ठिकाणी सुद्धा ग्राहकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. बाजारपेठ असलेल्या भागात अरुंद रस्ता त्यात दुकानदार आणि ग्राहक रस्त्यात गाडी उभी करतात. यामुळे जास्त वाहतूक कोंडी होते. शहरातील वाहतूक नियोजन करण्यासाठी स्वतंत्र वाहतूक विभाग … Read more

कराड शहरात गुरूवारी 1 जुलै रोजी “हा” रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद : सरोजिनी पाटील

Karad Sarojini Patil Police

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी  यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणूक मतमोजणीच्या अनुषंगाने उद्या गुरुवारी दि.1 जुलै रोजी कराड शहरातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. कार्वे नाका ते भेदा चौक या मार्गावर दुचाकी, चारचाकी, रिक्षा या लहान वाहन करता हा रस्ता बंद राहणार असल्याची माहिती वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोजनी पाटील … Read more

वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त यांचा माफीनामा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नाकारला

  औरंगाबाद । मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्पष्ट आदेश देऊनही हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी १६ मेपासून सुरू होईल, अशा प्रकारच्या बातम्या वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झाल्यासंदर्भात अनभिज्ञता प्रकट करीत वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुरेश वानखेडे यांनी सादर केलेला माफीनामा स्वीकारण्यास न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती बी. यू. देबडवार यांनी शुक्रवारी (दि.७ मे) नकार दिला. सर्वच वर्तमानपत्रांतून … Read more

दुचाकी खरेदी केल्यानंतर आता हेल्मेट मिळणार मोफत; या राज्याने घेतला निर्णय

Biker with Halmet

राजस्थान | दुचाकीस्वारांना अपघातामध्ये डोक्याला इजा होऊ नये म्हणून हेल्मेटचा खूप चांगला फायदा होतो. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी हेल्मेट घालने सक्तीचे केले आहे. महाराष्ट्रामध्ये हेल्मेट वापरणे सक्तीचे आहे. त्यानंतर आता राजस्थान सरकारनेही हेल्मेट सक्ती केली आहे. नवीन गाडी विकत घेतानाच यापुढे हेल्मेट मिळणार आहे. परिवहन मंत्री प्रतापसिंह खाचारियावास यांनी याबाबत माहिती दिली. परिवहन मंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना … Read more

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या स्वप्नातील एक्सप्रेसवे बनून तयार; ना सिग्नल ना टोल, होणार सुसाट वाहतूक

nitin gadkari

नवी दिल्ली | देशातील वाहतूक सुविधा अजून वाढवण्यासाठी देशांतर्गत एक्सप्रेसवे तयार केले जात आहेत. यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे वेळोवेळी नवनवीन प्रकल्प राबवत असतात. दिल्ली ते मेरठ एक्सप्रेसवे आता सामान्य प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. या एक्सप्रेसवे भरती कोणताही टोल नाका आणि सिग्नल नसल्यामुळे वाहने सुसाट वेगाने जाऊ शकणार आहेत. दिल्ली ते … Read more

जप्त वाहनांनी RTO कार्यालय फुल्ल; अपुऱ्या जागेमुळे वाहनधारक हैराण

औरंगाबाद | रेल्वे स्थानकाजवळील सध्याच्या आरटीओ कार्यालयाची जागा अपुरी पडत असून,जप्त करण्यात आलेली वाहने कार्यालय परिसरात लावल्याने कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना उभ्या असलेल्या गाड्या मधून वाट काढून कार्यालय गाठावे लागत आहे.दर वर्षी मार्च महिन्यात असाच काही चित्र कार्यालय अवराप पाहायला मिळतो. प्रादेशिक परिवहन कार्यालयात कामांसाठी येणार्‍या वाहनचालकांना अनेक गैरसोयींना तोंड द्यावे लागत आहे. जप्त केलेली वाहने … Read more

Video : ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरची दोन दुचाकींना भीषण धडक; ट्रक्टरचालक फरार

Tractor Accident

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहरालगत असणार्‍या वाढे गावात आज दिड वाजण्याच्या सुमारास सातार्‍याहून वडुथच्या दिशेने निघालेल्या ऊसाचा ट्रॅक्टरने दोन दुचाकींना उडविले. अपघातानंतर ट्रक्टरचालक घटनेच्या ठिकाणी लोक जमा झाल्याने तेथून फरार झाला आहे. वाढे गावच्या हद्दीत ऊसाने भरलेला ट्रॅक्टर एका वाहनाला ओव्हरटेक करीत असताना समोरुन आलेल्या दोन दुचाकींना उडविले. या अपघातात एका युवतीसह दोनजण … Read more

कराड : कृष्णा घाटावर वाहतूक पोलिसास धक्काबुक्की

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी येथील कृष्णा घाटावर शासकीय कामात अडथळा आणून वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी एकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मंगळवार दिनांक 9 रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली याबाबत वाहतूक शाखेचे कर्मचारी संतोष बाळकृष्ण पाटणकर यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. महेश नागाप्पा थोरात व 21 राहणार शाहू चौक … Read more

टोलपासून जवळ राहताय अन् तरीही टोल द्यावा लागतोय? जाणून घ्या किती अंतरापर्यंत असते सुट

नवी दिल्ली | टोलनाक्यावरून जाताना गाडीसाठी टोल आकारला जातो. पण टोलनाक्याच्या परिसरापासून आपण कमी अंतरावर राहत असू, तरीही टोल आकारला तर गाडी चालक आणि टोल कर्मचारी यांच्यामध्ये सतत वाद होत असतात. टोलनाक्यापासून जवळ राहणाऱ्या व्यक्तींना टोलमधून सूट देण्यात आली आहे. सूट दिलेले अंतर किती आहे? व कोणासाठी आहे हे आपण यामध्ये जाणून घेणार आहोत. आता … Read more

‘या’ दोषामुळे ‘मारुती-सुझुकी’ने तब्बल १.३४ लाखांहून जास्त कार मागवल्या माघारी

मुंबई । भारतात कार तयार करणाऱ्या कंपनींपैकी एक आघाडीची मारुती- सुझुकी कंपनीने तब्बल १.३४ लाखांहून जास्त कार माघारी मागवल्या आहेत. कंपनीने ‘रिकॉल’ केलेल्या सर्व वॅगनआर आणि बलेनो कार आहेत. या गाड्यांच्या फ्युअल पंपमध्ये (fuel pump) दोष असल्यामुळे कार माघारी मागवल्या आहेत. मारुती-सुझुकीकडून एक लिटर पेट्रोल इंजिन Wagon R च्या ५६ हजार ६६३ कार परत मागवण्यात … Read more