शरद पवारांनी केले मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप ; कोणी पक्षांतर केल्याने आम्हाला फरक पडत नाही

पुणे प्रतिनिधी |  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन पक्षांतराच्या मुद्दयांवर भाष्य केले आहे. शरद पवार यांनी याच पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांवर देखील गंभीर आरोप लावले आहेत. ईडीच्या चौकशा लावू असे म्हणून मुख्यमंत्री स्वतः आमदारांना फोन करून भाजपमध्ये सामील होण्यासाठी धमकावत आहेत असा गंभीर आरोप शरद पवार यांनी या पत्रकार परिषदेत लावला … Read more

आमदार संजय कदम यांना एक वर्षाचा सक्षम कारावासाची शिक्षा

दापोली प्रतिनिधी | २००५ मधील तोडफोड आणि शासकीय कामात अडथळा आणण्याचे प्रकरण खेड-दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय कदम यांना चांगलेच भोवले असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी खेड दिवाणी न्यायालयाने आमदार कदम यांना एक वर्ष सश्रम कारावास आणि दंड अशी शिक्षा सुनावली होती. हा निर्णय अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने कायम ठेवल्याने आमदारा कदमांना आज … Read more

मनसेनेही केली टीका ; शिवसेनेला तो रोग झाला आहे म्हणून आज मोर्चा काढला

मुंबई प्रतिनिधी | शिवसेनेने काढलेल्या शेतकरी मोर्च्याबद्दल शिवसेनेवर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. यात मनसे देखील मागे राहिली नाही. मनसेने तर शिवसेना एका रोगाची शिकार झाली आहे अशी जळजळीत टीका करून शिवसेनेला चांगलेच खिंडीत पकडले आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेने काढलेल्या मोर्चाला चांगलेच घेरले आहे. त्यांनी आपल्या ट्विटर खात्यावरुन शिवसेनेला एकाच वाक्यात चांगलेच … Read more

वंचितसोबत येऊन राज ठाकरेंनी भाजपला दणका द्यावा

सांगली प्रतिनिधी | वंचित बहुजन आघाडी सोबत राज ठाकरे यांनी येऊन भाजपला दणका द्यावा असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे. राजू शेट्टी यांनी मतविभाजन टाळण्यासाठी वंचितने महाआघाडी सोबत गेले पाहिजे असे मत देखील व्यक्त केले आहे. राज ठाकरे यांची राजू शेट्टी यांनी त्यांच्या निवासस्थळी जाऊन सदिच्छा भेट घेतली होती. या … Read more

माढ्याचे राष्ट्रवादी आमदार बबन शिंदे शिवसेनेच्या वाटेवर!

माढा प्रतिनिधी| लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची पळता भुई थोडी केल्याने राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे आपली आमदारकी वाचवण्यासाठी चिंतीत असल्याचे बोलले जाते आहे. त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी करण्याची ऑफर आल्याची आणि शिंदे कार्यकर्त्यांशी संवाद साधून निर्णय घेणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. विश्वचषक २०१९ | भारत ठरला ‘१ नंबर’ ; या देशांत रंगणार सेमी फायनलचे सामने … Read more

विधानसभा निवडणूक २०१९ : बीडनंतर महाराष्ट्रातील या मतदारसंघात चुलत्या पुतण्याची युद्धाची तयारी

औरंगाबाद प्रतिनिधी | दिवंगत माजी आमदार कैलास पाटील यांना वर्ग वैजापूर तालुक्यात आजही अस्तित्वात आहे असे म्हणत भाऊराव पाटील यांचे पुतणे अभय पाटील यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. भाऊसाहेब पाटील यांनी देखील पक्षाकडे उमेदवारी मागितल्याने पक्षाला वैजापूर मतदारसंघातून उमेदवारी देताना गृहकलहाचा सामना करावा लागणार आहे. राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या स्थापना दिवसाच्या सभेत सांगितले … Read more

कर्जत-जामखेड : रोहित पवार फिक्स आमदार ; रामाला वनवास

अहमदनगर प्रतिनिधी | राजकारणात कधी काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही. सत्तेची खुर्ची कोणाचीच कधी कायम नसते असे म्हणतात याचाच प्रत्येय लोकसभा निवडणुकीने दिला आहे. कारण या निवडणुकीत बऱ्याच बड्या नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर पार्थ पवार यांच्या रूपाने पवार घराण्याला पहिला पराभव देखील याच निवडणुकीने बघायला लावला आहे. अशातच विधानसभेची निवडणूकीचा … Read more

मुख्यमंत्री पदाबाबत रावसाहेब दानवेंचे मोठे वक्तव्य

नाशिक प्रतिनिधी | आमच ठरलयचा नारा देत रावसाहेब दानवे यांनी नाशिकात भाजपच्या महिला राज्य कार्यकारणीचे उद्घाटन केले. यावेळी रावसाहेब दानवे यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याबाबत देखील भाष्य केले आहे. आमचं ठरलयं ! सतेज पाटील ‘या’ पक्षाकडून लढवणार विधानसभा रावसाहेब दानवे यांनी आगामी काळात मुख्यमंत्री कोण होणार याबाबत भाष्य करताना आमचं ठरलय … Read more

चंद्रकांत पाटलांनी केला भूखंड घोटाळा ? जयंत पाटलांनी केली राजीनाम्याची मागणी

मुंबई प्रतिनिधी | चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील बालेवाडी येथे दोन भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी मदत केली आहे. त्यांनी या प्रकरणात गैरव्यवहार केल्याने त्यांनी राजीनामा दावा अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केला आहे. पुण्यातील बालेवाडी येथे खेळाच्या मैदानासाठी राखीव असणारा भूखंड चंद्रकांत पाटील यांनी शिवप्रिया रिअ‍ॅलिटर्सचे उमेश वाणी यांना मिळवून देण्यास मदत … Read more

प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडीबाबत ‘मोठी घोषणा’

मुंबई प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीदरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कुठल्याही आघाडीत सहभागी न होता स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मतविभाजनचा फटका बसल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसला. लोकसभेप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीत याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी वंचित बहुजन आघाडीने काँग्रेससोबत यावे असे प्रयत्न काँग्रेसच्या नेत्यांकडून सुरु असतांनाच प्रकाश आंबेडकर … Read more