RBI च्या पतधोरणाची बैठक तहकूब, लवकरच जाहीर केली जाणार नवीन तारीख

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) चलनविषयक धोरण समितीची बैठक तहकूब करण्यात आली आहे. केंद्रीय बँकेने सोमवारी याबाबत माहिती दिली आहे. RBI एमपीसीच्या बैठकीची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल. यापूर्वी RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली 6 सदस्यांची आर्थिक धोरण बैठक 29 सप्टेंबरपासून सुरू होणार होती. या आर्थिक धोरण बैठकीत घेतलेले … Read more

‘अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी RBI आता प्रत्येक आवश्यक पावले उचलण्यास पूर्णपणे तयार आहे’- शक्तीकांत दास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी बुधवारी म्हटले आहे की, कोरोना विषाणूच्या महामारीमुळे संकटात सापडलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत. आपल्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी जे काही पाऊल उचलण्याची गरज आहे त्यासाठी रिझर्व्ह बँक पूर्णपणे तयार आहे. उद्योग संघटना फिक्कीच्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना ते म्हणाले की,’अर्थव्यवस्थेतील प्रगती … Read more

आता स्वस्त होऊ शकेल तुमचा EMI, RBI Governor ने दिले व्याज दरात कपात करण्याचे संकेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । व्याजदरामध्ये आणखी कपातीचे संकेत देऊन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गुरुवारी म्हटले आहे की कोविड -१९ या साथीच्या आजारापासून अर्थव्यवस्था वाचविण्याचे उपाय लवकरच हटवले जाणार नाहीत. आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी एका कार्यक्रमात सांगितले की दर कमी झाले की अन्य धोरणात्मक पावले उचलण्याचे प्रयत्न अद्यापही संपलेले नाहीत. 6 ऑगस्ट रोजी जाहीर झालेल्या … Read more

RBI ने सांगितले की महागाई किती वाढेल आणि कधी मिळेल दिलासा!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की, चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) महागाईचा दर उच्च राहू शकेल, परंतु वर्षाच्या उत्तरार्धात तो खाली येईल. येथील चलनविषयक धोरण समितीच्या तीन दिवसीय बैठकीतील निष्कर्ष व निर्णयाची माहिती देताना रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, पुरवठ्याच्या मार्गावर अडचणी आहेत, त्यामुळे सर्व गोष्टींवर … Read more

RBI च्या घोषणेनंतर पुढच्या महिन्याचा घर कर्जाचा EMI भरावा लागणार नाही? घ्या जाणुन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी एमपीसीच्या बैठकीनंतर निर्णय घेतला की बँका, एनबीएफसी (गृहनिर्माण वित्त कंपन्यांसह) आणि इतर वित्तीय संस्थांना ईएमआयवर तीन महिन्यांसाठी मोरोटोरियमला परवानगी मिळाली आहे.याचा अर्थ असा की जर कोणी या तीन महिन्यांपर्यंत कर्जाची ईएमआय भरण्यास सक्षम नसेल तर त्याचा त्याच्या क्रेडिट हिस्ट्रीवर निगेटिव्ह परिणाम होणार … Read more