औरंगाबादेत कोरोनाचा उद्रेक; एकाच दिवसात आढळले तब्बल 550 नवीन रूग्ण, 8 जणांचा मृत्यू

औरंगाबाद | जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून एकाच दिवसात 550 कोरोनाचे नवीन रूग्ण आढळून आले आहेत. तर 8 रूग्णाचा मु्त्यु झाला आहे. तर 3 हजार 221 अँक्टिव्ह रूग्णावर उपचार सुरू आहेत. आज 373 रूग्णांना (मनपा 337, ग्रामीण 36) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 49 हजार 382 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित … Read more

जात प्रमाणपत्रासाठी 60 हजारांची लाच मागणारा ए.सी.बी.च्या जाळ्यात

औरंगाबाद | जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी तक्रारदाराकडून 60 हजारांची लाच मागून ती स्वीकारणाऱ्या जालना जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातील शिपायाला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले.भाऊसाहेब भालचंद्र सरोदे (वय ५०, रा.जालना),असे लाच स्वीकारणाऱ्या शिपायाचे नाव आहे.ही कारवाई औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली. तक्रारदाराच्या नातेवाईकास जात वैधता प्रमाणपत्रासाठी भाऊसाहेब सरोदे याने 60 हजारांची मागणी केली होती. … Read more

औरंगाबादसाठी धोक्याची घंटा; शहरातील तब्बल 19 वसाहती रेड झोन मध्ये

औरंगाबाद | शहरातील काही भागात जास्त संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळले असून, तब्बल १९ वसाहती रेडझोन ठरल्या आहेत. या भागात चाचण्यांचे प्रमाण वाढवले जाणार असल्याचे मनपा आरोग्य अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. शहरात कोरोना संपला आहे असे वाटत असतानाच गेल्या काही दिवसात अचानक रुग्ण वाढले आहेत . मागील काही दिवसात तर … Read more

डॉक्टराचे घर फोडून तब्बल 100 तोळे सोने अन् 10 लाखाची रोकड लंपास; कर्फ्युच्या पहिल्याच रात्री घडली घटना

औरंगाबाद प्रतिनिधी | डॉक्टराचे घर फोडून चोरट्यांनी घरातील शंभर तोळे सोने आणि दहा लाख रुपये रोग असा सुमारे 50 ते 70 लाखाचा मुद्देमाल चोरल्याची घटना आज पहाटे शहरातील प्रताप नगर भागात उघडकीस आली. कर्फ्यू च्या पहिल्याच रात्री अशा प्रकारे पोलिसांना आव्हान देत धाडसी चोरी घडल्याने पोलिसांच्या रात्र गस्तीवर देखील आता प्रश्नचिन्ह निर्माण होत. डॉ.सुषमा सोनी … Read more

कौतुकास्पद| जिल्हाधिकारी असावा तर असा! मोठा निर्णय घेताना बाजूला ठेवली प्रतिष्ठा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |लॉकडाऊन संपल्यानंतर लोकांनी कोरोनाला गंभीरतेने घेणे जरा सोडलेच. लोकांनी अनेक नियम कोरोनाच्या काळामध्ये धाब्यावर बसवले गेले. नियम तोडून त्यांनी मोठे मोठे कार्यक्रम आणि लग्न समारंभ उरकून घेतले गेले. अशा वातावरणामध्ये महाराष्ट्रात करीनाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सद्ध्या अनेक शहरांमध्ये निर्बंध वाढवले जात आहेत. सोबतच तीन जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन पुन्हा एकदा सुरू करण्यात … Read more