अपघातातील जखमींच्या मदतीला मंत्री बच्चू कडू गेले धावून…

सांगली : अपघाता मध्ये जखमी झालेल्या पती-पत्नीच्या मदतीसाठी थेट राज्यमंत्री बच्चू कडू धावून गेले. पुणे-बंगळुरु मार्गावरील इस्लामपूर नजीकच्या हायवेवर दुचाकीला अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणाहून जाणारे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जखमींची तातडीने मदत करत,जखमींना आपल्या शासकीय गाडीतून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. इस्लामपूर या ठिकाणी एका कार्यक्रमासाठी राज्यमंत्री बच्चू कडू हे आले होते.त्यानंतर कार्यक्रम आटपून ते पुणे-बेंगलोर … Read more

कलेक्टरच्या ड्रायव्हरला 40 हजार अन् शंभर शेतकर्‍यांना घेऊन जाणार्‍या ST च्या ड्रायव्हरला 12 हजार पगार हे चुकिचं

सांगली : शिक्षण विषयी कायद्यात बदल करन गरजेचं आहे, शिक्षण कायदा कुचकामी स्वरूपाचा आहे. कायदा पालकांच्या बाजूचा नसून तो संस्थाचालकांच्या बाजूचा आहे. शिक्षण कायद्यात बदल करण्याबाबत आम्ही पाठपुरावा करत आहोत, अशी माहिती राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली. दरम्यान राज्यमंत्री बच्चू कडू यांचे एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन असल्याचं सांगितलं असून, प्रसंगी प्रहार ही एसटी कर्मचारयांच्या बाजूने … Read more

बच्चू भाऊ स्वयंपाक्याच्या कानाखाली मारणे सोपे; कधीतरी व्यवस्थेच्या कानाखाली मारण्याचे धाडस दाखवा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू ह्यांनी सोमवारी जिल्ह्याच्या आढावा बैठकीनंतर जिल्हा रूग्णालयात कोविड रूग्णांना निकृष्ट जेवण मिळत असल्याने मेसमध्ये जात त्याची तपासणी केली. याच मेसमध्ये असलेल्या सुनिल मोरे ह्या कंत्राटी स्वयंपाक्याच्या कानाखाली मारले. ही बाब संतापजनक असून आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी पातळी सोडून दादागिरीचा पुरावा आहे. स्वयंपाकाच्या कानाखाली मारणे सोपे असते. गोरगरीब माणसाला मारून … Read more

माफी मागा अन्यथा तुमचं तोंड काळ केल्याशिवाय आम्ही राहणार नाही ; बच्चू कडुंचा ‘या’ मंत्र्याला इशारा

Bachhu Kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या काही दिवसांपासून पंजाब, हरियाणा, राजस्थान आदी राज्यातील हजारो शेतकरी हे दिल्लीच्या सिमेवर आंदोलन करीत आहे. परंतु याच दरम्यान या शेतकऱ्यांना कृषी कायद्याला विरोधच करायचा आहे तर त्यांनी दुसरीकडे जाऊन मरावं असं वादग्रस्त विधान केंद्रीय राज्यमंत्री रतनलाल कटारीया यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून … Read more

राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण

मुंबई प्रतिनिधी । महाविकास आघाडी सरकार  मधील शालेय शिक्षण, महिला व बालविकास राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः आपल्या ट्विटर खात्यावरून ही माहिती दिली आहे. कालच अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची चाचणी पोझिटीव्ह आली होती. राज्यमंत्रीमंडळातील अनेक मंत्री हे कोरोना विषाणू संसर्गने बाधित होत आहेत. जनसंपर्क व सततचे जिल्ह्यादौरे यांमुळे अनेक … Read more

देशातील लॉकडाऊन वाढण्या आधी बच्चू कडूंकडून अकोल्यात संचारबंदी जाहीर

अकोला । देशव्यापी संचारबंदीचा चौथा टप्पा ३१ मे रोजी संपत आहे. आता राज्यात संचारबंदी चालू राहणार की नियम शिथिल केले जाणार? असे काही प्रश्न असतानाच विदर्भातील अकोला जिल्ह्यात संचारबंदी वाढविण्यात आली आहे. अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी जिल्ह्यातील वाढते रुग्ण लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. सध्या विदर्भातील अकोला जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण सापडले आहे. राज्यसरकारने … Read more

बच्चू कडूंचे स्टिंग ऑपरेशन; वेषांतर करून कंटेनमेंट झोनमध्ये शिरण्याचा केला प्रयत्न मात्र…

अकोला । राज्यात कोरोना विषाणूने चांगलेच थैमान घातले आहे. पंतप्रधान मोदी यांनीही १७ मे नंतर लॉकडाऊन वाढवण्यात येणार असल्याचे सूचित केले आहे. राज्य सरकार देखील लॉकडाऊन १७ मे नंतर वाढवण्याच्या विचारात आहे. पोलीस प्रशासन कोरोनाच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहे. यापार्श्वभूमीवर राज्यमंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी पोलिसांचेच स्टिंग ऑपरेशन केले आहे. #अकोला | आमदार … Read more

अचलपुरात सापडला कोरोनाचा पहिला रुग्ण; अमरावती जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ७९ वर

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालूक्यातील ४२ वर्ष वयोगटातील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. सदर व्यक्ती परसापूर या गावातील रहिवासी असून शनिवारी त्याचा नागपूर येथील रुग्णालयात मृत्यू झालेला होता. आज त्या व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याला कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशी माहिती अमरावती जिल्हा शल्यचिकित्सक यांनी … Read more

बाहेर दुध, भाजीपाला मिळेल का माहीत नाही पण कोरोना मात्र नक्की मिळेल – बच्चू कडू

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई आपण सध्या कोरोना आजाराच्या तिसर्‍या टप्प्यात जात आहोत. तेव्हा पुढचे १० दिवश अतिशय महत्वाचे आहेत. बाहेर दुध, भाजीपाला मिळेल की नाही माहिती नाही पण कोरोना मात्र नक्की मिळेल असं म्हणत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. राज्यात कोरोना बाधीतांची वाढतच चाललेली संख्या हा अतीशय गंभीर विषय … Read more

शालेय पोषण आहारात मोठा भ्रष्टाचार, देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेत गंभीर आरोप

मुंबई | शालेय पोषण आहार, धानखरेदी, आश्रमशाळा वस्तुखरेदीत मोठा भ्रष्टाचार झाला असून, विशिष्ट कंपनी, नेत्यांना फायदा मिळण्यासाठी हा संपूर्ण गैरव्यवहार केला असल्याचा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पुराव्यासह विधानसभेत केला. 2020-21 च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर ते विधानसभेत बोलत होते. फडणवीस म्हणाले की, शालेय पोषण आहारात मोठा भ्रष्टाचार होत आहे. विशिष्ट व्यक्तींना … Read more