धामणगाव रेल्वेमध्ये ६ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार, अमरावती जिल्ह्यातील सलग दुसरी घटना

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे एका चिमुकलीवर बलात्कार झाल्याची घटना नुकतीच उघड झाली आहे. या ६ वर्षीय चिमुकलीला घराबाहेर बोलावून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. आरोपी नागेश कुरील असे बलात्कार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

तीन वर्षाच्या बालिकेवर आत्याच्या नवर्‍याकडून बलात्कार

ठाणे प्रतिनिधी | घोडबंदर येथील ब्रह्मांड भागात गुरुवारी एका तीन वर्षीय मुलीवर तिच्या नातेवाईकाने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ब्रह्मांड येथील तुर्फेपाडा परिसरात पीडित मुलगी, तिचे वडील, आजी, आत्या आणि आत्याचा नवरा एकत्र राहत होते. गुरुवारी पीडित मुलगी घरात एकटी असताना … Read more

अकोल्यातील मारोडा गावच्या निर्भयाला न्याय द्या! अचलपूर, परतवाड्यामध्ये बलात्काराचे संतप्त पडसाद

अकोला जिल्ह्यातील दहीहांडा गावामधील तरुणीवर गावातील गावगुंडांनी सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना घडली होती. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ बुधवारी अचलपूर, परतवाड्यात  नागरिकांनी मोर्चा काढला होता.

बलात्कार्‍यांचे एन्काउंटर हे यंत्रणेचे अपयश – सुप्रिया सुळे

मुंबई | हैदराबाद बलात्कार प्रकरणातील आरोपींचा पोलिसांनी शुक्रवारी पहाटे एन्काउंटर केला. त्यानंतर देशभरात हैदराबाद पोलिसांच्या कृतीचे कौतुक करत अभिनंदन करण्यात आले. मात्र समाजातील काहींनी पोलिसांच्या सदर कृत्याबाबत निषेध व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बलात्कार्‍यांचे एन्काउंटर हे यंत्रणेचे अपयश असल्याचे म्हटले आहे. यावेळी बलात्कार्‍यांना निश्चित वेळेत कठोर शिक्षा होण्यासाठी कडक कायदे करण्याची आवश्यकता … Read more

अशा आरोपींना जर फाशी होत नसेल तर एन्काउंटरच योग्य – अण्णा हजारे

अहमदनगर प्रतिनिधी | देशातील महिलांवरील अत्याचार आणि खुनाच्या घटनांत सतत वाढ होत आहे. त्यांचे खटले द्रुतगती न्यायालयात चालूनही आरोपींना फाशीची शिक्षा होत नसेल तर पोलिसांनी केलेले एन्काउंटर योग्यच असल्याचे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त करत हैदराबाद पोलिसांच्या कारवाईचे समर्थनही केले. व्हेटरनरी डॉक्टर महिलेवरील बलात्कार आणि खून प्रकरणातील चार आरोपी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मारले … Read more

उदयनराजेंनी केलं तेलंगणा पोलिस दलाचे या शब्दांत अभिनंदन

मागील काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये २७ वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून त्या पीडितीला जाळून मारण्यात आले होते. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला होता. हा क्रूरतेचा कळस जेंव्हा उघडकीस आला त्यानंतर देशभरातून संतापाची लाट उसळली होती. यानंतर पोलिसांनी चक्र फिरवत तातडीने आरोपींना अटक केली होती. मात्र आता  या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. यामध्ये चारही जणांचा मृत्यू झाला आहे.

महिलांच्या मनातील भयमुक्त वातावरणासाठी निर्णय घ्या! औरंगाबादमधील तरुणाईचे पंतप्रधानांना पत्र

हैद्राबाद बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणातील अटकेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. अशी मागणी सर्व स्तरातून समोर येत आहे. यावर आता शहरातील तरुणाईने सुद्धा कणखर भूमिका घेत देशातील महिलांसाठी भयमुक्त वातावरण निर्माण करण्यात यावे. अशा मागणीचे पत्र विद्यार्थ्यांनी थेट प्रधानमंत्र्यांना लिहिले आहे. तसेच यावर लवकर निर्णय घेण्यात यावा, आम्ही तुमच्या निर्णयाची प्रतीक्षा करत आहोत असेही म्हटले आहे. हे पत्र तरुणांनी विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल केले आहे. हे पत्र सोशल मीडियावरसुद्धा व्हायरल झाले आहे.

ZERO FIR म्हणजे नक्की काय ? प्रत्येक सामान्य नागरिकाला हे माहित असणं आवश्यक आहे

सामान्य नागरिक जेव्हा एखाद्या वाईट संकटाचा बळी ठरतो , आणि मग जेव्हा पोलिसांची मदत घेऊ पाहतो . तेव्हा बऱ्याच वेळा त्याला तक्रार कुठे दाखल करायची हेच समजू शकत नाही . घटना घडली तो परिसर ज्या हद्दीत येतो त्या पोलीस स्टेशनला तक्रार करावी कि आपण राहतो या हद्दीतील पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करावी … तर बराच जणांना आपण कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहतो हे देखील नक्की माहित नसते . अशा अनेक विवंचनेत आणि गुन्हा दाखल करण्याच्या धडपडीत अनेक जण हताश होतात . म्हणूनच काय आहे ZERO FIR हे आपण जाणून घेणे आवश्यक आहे .

बलात्काऱ्यांना जनतेसमोर ठेचून मारले पाहिजे! जया बच्चन राज्यसभेत हैदराबाद घटनेवर संतापल्या

चार दिवसांपूर्वी झालेल्या हैदराबाद मधील पशुवैद्यक असलेल्या तरुणीच्या बलात्काराच्या घटनेनंतर देशभरामध्ये संतापाची लाट उसळली. सर्व माध्यमातून या घटनेवर संताप व्यक्त केला जात आहे. देशातील अनेक मान्यवर , सेलेब्रिटी यांनी देखील घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.

कन्नड तालुक्यात तरुणीचा मृतदेह आढळला, बलात्कार करून खून केल्याचा संशय

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात असणाऱ्या आठेगाव येथे १८ वर्षीय तरुणीचा मृतदेह चापानेर शिवारातील शेतात आढळून आला आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या तरुणीचा खून करण्यात आला, की बलात्कार करून तिला मारण्यात आले, हे अजून स्पष्ट झालं नाही.