भारतात पुन्हा वाढला बेरोजगारीचा दर; जाणून घ्या यामागची खरी कारणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या साथीमुळे जगभरातील कोट्यवधी लोकांनी आपल्या नोकर्‍या गमावल्या आहेत. भारतदेखील याला अपवाद राहिलेला नाही. कमी झालेल्या मागणीमुळे देशात कोट्यवधी लोकांच्या नोकर्‍या गेलेल्या आहेत. अशा परिस्थितीत भारतातील बेरोजगारीचे प्रमाण हे गेल्या पाच आठवड्यांत सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहे. ग्रामीण भारतातही परिस्थिती वाईट आहे. धान्य लावणीचा हंगाम संपल्यामुळे बेरोजगारीचा दर हा गेल्या आठ … Read more

नोकरदार वर्गासाठी मोठी बातमी: सरकारने मान्य केल्या ‘या’ सूचना,आता 5 वर्षांच्या जागी 1 वर्षानंतरच मिळणार Gratuity

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संसदीय स्थायी समितीने पुन्हा एकदा आपल्या ताज्या अहवालात कर्मचार्‍यांच्या ग्रॅच्युइटीची सध्याची मुदत कमी करून एक वर्ष करण्याची शिफारस केली आहे. ग्रॅच्युइटी मिळण्याची मुदत ही 5 वर्ष आहे. मनी कंट्रोलच्या अहवालानुसार समितीने बेरोजगारी विमा आणि ग्रॅच्युइटी मिळविण्यासाठी सतत काम करण्याची मुदत ही 5 वर्षांवरून एक वर्षापर्यंत कमी करण्याची शिफारस केली. कोरोनो व्हायरस … Read more

ब्रिटनमध्ये येत्या एका वर्षात 22 लाख लोकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । न्यू इकॉनॉमिक्स फाऊंडेशनच्या म्हणण्यानुसार, पुढच्या वर्षी डिसेंबरपर्यंत, यूकेमध्ये तब्ब्ल 22 लाख लोक हे बेरोजगार होऊ शकतात. एनईएफ तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, जर सरकारने रोजगार निर्मितीकडे लक्ष दिले नाही तर येथे लोक मोठ्या प्रमाणावर बेरोजगार होऊ शकतात. एनईएफने नेग्रिन प्रकल्पात 28 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची विनंती केली आहे. एनईएफच्या मते, या … Read more

अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार, २४ तासात १४८० जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूने जगातील सर्वात सामर्थ्यवान देश असलेल्या अमेरिकेचे कंबरडे मोडले आहे. तेथे कोरोना सतत लोकांना आपला शिकार बनवित आहे. गेल्या २४ तासांत अमेरिकेत १४०० हून अधिक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या मते, अमेरिकेत गेल्या २४ तासांत कोरोना विषाणूमुळे १,४८० लोक मरण पावले, ही आकडेवारी जगभरातील विक्रम आहे. अमेरिकेत … Read more

…आणि बार्टी संस्थेनं ५०० बेघरांना रोज जेवण पुरवण्याचा निर्णय घेतला

लढा कोरोनाशी | कुणाल शिरसाठे कोरोना विषाणूंचा सामूहिक फैलाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक-एक करून पाऊले उचलली आणि देशाचे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी २१ दिवस संचारबंदीची घोषणा केली. घराच्या बाहेर पडायचे नाही, सर्व कामे ठप्प आणि ज्यांचे पोट हातावर आहे त्यांचे तर जगणंच ठप्प. पण हे संकट जास्त वाढू द्यायचे नसेल तर ही पाऊले आपण टाकली … Read more

बेरोजगारांच्या राष्ट्रीय नोंदणीसाठी युवकाचं आवाहन; नागरिकतेबरोबर नोकरीही गरजेचीच

जिल्ह्यातील एका युवकाने नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या पार्श्वभूमीवर देशातील बेरोजगारांचीही राष्ट्रीय नोंदणी व्हायला हवी, त्यांच्या रोजगरावरही गांभीर्याने विचार व्हायला हवा यासाठी आवाहन केलं आहे. स्थानिक, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर ही नोंदणी व्हावी अशी इच्छा अमीर इनामदार यांनी आपल्या आवाहनातून व्यक्त केली आहे