कोश्यारींना राज्यपाल म्हणायचे की…; सामनातून टीकेचा बाण

sanjay raut bhagatsinh koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून राज्यपालांवर सडकून टीका केली आहे. राज्यपाल जात प्रांतात भेदाभेदी करून महाराष्ट्रात व हिंदुत्वात फूट पाडत आहेत. त्यामुळे कोश्यारी यांना राज्यपाल म्हणायचे की आणखी काही, असा प्रश्न मराठी माणसाला पडला असेल तर … Read more

नितेश राणेंकडून राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थन; म्हणाले की त्यांनी..

nitesh rane bhagatsinh koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असं वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोषारी यांनी केल्यानंतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. राज्यपालांच्या या विधानानंतर विरोधक आक्रमक झाले असतानाच भाजप आमदार नितेश राणे यांनी मात्र त्यांची पाठराखण केली आहे. नितेश राणे यांनी … Read more

50 खोकेवाले आता कोणत्या झाडी डोंगरात लपून बसलेत.? राज्यपालांच्या विधानावरून संजय राऊत आक्रमक

sanjay raut bhagatsinh koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असं वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोषारी यांनी केल्यानंतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एकामागून एक ट्विट करत राज्यपालांसह शिंदे गटावर निशाणा साधला आहे. हा महाराष्ट्राचा घोर … Read more

पुस्तकाचं गाव भिलारला राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सध्या सातारा दौऱ्यावर असलेले राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज महाबळेश्वर तालुक्यातील पुस्तकांचे गाव भिलारला भेट दिली.भिलार येथे बालकांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना वाचनासाठी खूप चांगली पुस्तके ठेवण्यात आली आहे. भिलार हे आदर्श गाव असून या गावात आल्याचा आपणास आनंद झाला असे राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले. यावेळी राज्यपालांना प्रकल्प कार्यालयात भिलार … Read more

समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारणार? राज्यपालांचे वादग्रस्त वक्तव्य

Bhagatsing Koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | समर्थ रामदास स्वामी नसते तर शिवाजी महाराजांना कोणी विचारले असते ?? अस वादग्रस्त वक्तव्य राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी केले आहे. औरंगाबादेत झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केले आहे. राज्यपालांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. गुरू- शिष्यांच्या नात्यामधील महत्त्व सांगताना राज्यपाल म्हणाले, आपल्या देशात गुरुची परंपरा … Read more

राज्यपालांच्या अभ्यासाचे आणि विद्वत्तेचे अजीर्ण होऊ नये; राऊतांचा टोला

Sanjay Raut Koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधानसभा अध्यक्ष निवडणूकीवरून महाविकास आघाडी आणि राज्यपालांमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अध्यक्षपदाच्या निवडीवरून हरकत घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र लिहिले. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर निशाणा साधला. राज्यपालांच्या अभ्यासाचे आणि विद्वत्तेचे अजीर्ण होऊ नये असा टोला राऊतांनी लगावला. संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद … Read more

इतका अभ्यास बरा नाही, या अभ्यासाचे ओझे झेपलं पाहिजे; राऊतांचा राज्यपालांना टोला

Sanjay Raut Koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीचा प्रश्न राज्यपालांच्या कोर्टात असून आपण अभ्यास करून निर्णय देतो असं आश्वासन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिलं होतं, त्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज्यपालांचा समाचार घेतला आहे. राज्यपाल अभ्यासू असून इतका अभ्यास बरा नाही असा खोचला टोला संजय राऊत यांनी लगावला संजय राऊत … Read more

राज्यपाल भगतसिंग कोशारींच्या ताफ्यातील गाडीला अपघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या ताफ्यातील 3 गाड्यांचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. भगतसिंग कोश्यारी आज हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी नरसी नामदेवकडे जाताना त्यांच्या ताफ्यातील 3 गाड्यांना अपघात झाला आहे. या अपक्षातात 3 गाड्यांचं किरकोळ नुकसान झाल्याची माहिती मिळतेय. राज्यपाल भगतसिंग कोशारी हे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात … Read more

राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य निवड रखडण्याची शक्यता, कारण..

मुंबई । राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेतील एकूण १२ जागांसाठी असलेला कालावधी जूनच्या पहिल्या आठवड्यात संपला. तोपर्यंत १२ नव्या नावांची यादी राज्य सरकारकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडे जाणं अपेक्षित होतं. मात्र अद्याप ही यादी राज्यपालांकडे गेलेली नाही. कारण या जागांसाठी असलेल्या निकषांवरतीचं राज्यपाल आग्रही असल्याचं समजतं आहे. यामुळे राज्यपाल नियुक्त असलेल्या विधानपरिषदेच्या १२ जागांची नियुक्ती आता रखडणार असल्याचं … Read more

राजभवन वारी! आणखी एका भाजप नेत्यानं घेतली राज्यपालांची भेट; कारणही आहे तितकेच गंभीर

मुंबई । भाजप नेत्यांच्या राजभवन वाऱ्या सुरूच असून आज भाजपच्या आणखी एका नेत्याने शिष्टमंडळासह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या नेत्याने मुंबईतील कोरोनाच्या गंभीर स्थितीकडे राज्यपालांचे लक्ष वेधले. हे नेते म्हणजे भाजपचे डॉ. किरीट सोमय्या. मुंबईतील रुग्णालयांमधून कोरोनाबाधित रुग्णांचे मृतदेह गायब केले जात आहेत, असा खळबळजनक दावा करत डॉ. किरीट सोमय्या यांनी आज राज्यपाल … Read more