महामंडळाची लालपरी मदतीसाठी धावली ! पाथरीतुन ९७ मजुर मायदेशी निघाले

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे करमाड रेल्वे दुर्घटनेनंतर रोजगारासाठी महाराष्ट्रात आलेल्या मध्यप्रदेशातील मजुरांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करत सोमवारी  सकाळी परभणी जिल्ह्यातील पाथरी बस्थानकातून तालुक्यातील ९७ मजुरांना घेऊन महामंडळा च्या तीन बसेस रवाना झाल्या. यावेळी दिड महिन्याच्या लॉक डाऊन नंतर गावाकडे जाण्याचा ओडीमध्ये असणाऱ्या या मजुरांना महामंडळाची लालपरी मदतीसाठी धावल्याची भावना निर्माण … Read more

‘आमचासुद्धा दिवस येईल’- कमलनाथ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नीतीमत्तेचं राजकारण सोडणार नाही असं म्हणत राजकारणात प्रत्येकाचा दिवस येतो असं कमलनाथ यांनी राजीनामा देण्याआधी स्पष्ट केलं. राजकारण आज आहे, उद्या आहे आणि परवासुद्धा हे सांगत आज आणि उद्या आमचा नसला तरी त्यानंतरचा दिवस आमचाच असेल असा विश्वास कमलनाथ यांनी व्यक्त केला. बहुमत चाचणी घेण्यापूर्वीच आपल्याकडे आमदार नसल्याचं लक्षात आल्याने कमलनाथ … Read more

मध्यप्रदेशमध्ये ‘कमल’नाथ सरकार रुतलं चिखलात, भाजपचं कमळ फुलण्याच्या तयारीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मध्यप्रदेशमध्ये सुरु असलेल्या सत्तानाट्याचा अखेर अंत झाला आहे. विद्यमान मुख्यमंत्री कमलनाथ यांनी बहुमत चाचणी सिद्ध करण्यापूर्वीच राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. आपला राजीनामा ते थोड्याच वेळात राज्यपाल लालजी टंडन यांच्याकडे सुपूर्द करतील. काँग्रेसचे पॉवरपॅक नेते ज्योतिरादित्य सिंदिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसला सरकार वाचवणं अशक्य झालं होतं. बहुमत चाचणी २६ तारखेला … Read more

दिग्विजय सिंह यांचे बेंगलोरमध्ये उपोषण ; पोलिसांनी घेतले ताब्यात

काँग्रेस नेता दिग्विजय सिंह बंगळुरूमध्ये रामदा हॉटेलच्या समोर उपोषणाला बसले आहेत. ते काँग्रेसच्या २१ आमदारांना भेटायला गेले होते.

‘या’ राज्यात खुलणार केवळ महिलांसाठी दारूचे अड्डे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बऱ्याचदा महिला दारूच्या दुकानात दारू विकत घेण्यासाठी लाजतात. असं होणं साहजिक आहे, कारण एखादी महिला दारू खरेदी करायला गेल्यास तिच्या आजूबाजूचे लोक, तसेच दुकानदारसुद्धा तिला अशा नजरेनं पाहतात की ज्यामुळं तिच्या मनात अस्वस्थता निर्माण होते. मात्र, मध्य प्रदेश सरकारने दुकानातून दारू खरेदी करण्यास इच्छुक असलेल्या महिलांसाठी एक नवा मार्ग शोधला आहे. … Read more

जीएसटी नुकसान भरपाई न मिळाल्यास ५ राज्यांनी दिला केंद्र सरकारला न्यायालयात जाण्याचा इशारा

वस्तू व सेवा कर (जीएसटी) च्या नुकसान भरपाईची रक्कम न मिळाल्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून नागरिकांचा संताप वाढत आहे. पूर्वी ५ राज्यांनी प्रश्न उपस्थित केले होते, मात्र आता ७ राज्यांनी केंद्र सरकारच्या या वृत्तीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. जर गरज पडली तर आम्ही त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाऊ, अशी धमकीही केरळ या राज्याने दिली आहे.

जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी काँग्रेसची मदत घेत होते; सुमित्रा महाजन यांचा भाजपला घरचा आहेर

मध्यप्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार कार्यरत असताना राज्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे आणि विकासाचे विषय मी उपस्थित करू शकत नव्हते. त्यावेळी मला मौन बाळगावे लागले. कारण, राज्यात माझ्याच पक्षाची अर्थात भाजपची सत्ता होती, अशी खळबळजनक खुलासा खुद्द माजी लोकसभाध्यक्ष आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुमित्रा महाजन यांनी केला आहे. रविवारी रात्री एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच महत्त्वाचे, विकासाचे मुद्दे उपस्थित करण्यासाठी कधीकधी मला काँग्रेसच्या नेत्यांचीच मदत घ्यावी लागत होती, अशीही खंत त्यांनी यावेळी बोलून दाखविली.