बनावट राशन कार्ड वर नाही मिळणार धान्य, या पद्धतीने व्हाल यादीतून बाहेर 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना भाग-२ अंतर्गत सरकार ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही आहे अशांना देखील ५ किलो गहू आणि १ किलो हरभरा डाळ मोफत देत आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत ही योजना सुरु राहणार आहे. देशातील सद्यस्थिती आणि पुढे येणारे सण पाहता ही योजना वाढविण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ८० कोटीपेक्षा अधिक लोकांना धान्य पुरविले जाणार आहे. पण … Read more

सिंधिया च्या लोकांना ‘अमृत’ वर भाजपा मध्ये बगावत, पूर्व मंत्र्यांनी सांगितली मोठी गोष्ट 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। ११ दिवसांनंतर मुख्यमंत्री शिवराज यांनी आपल्या मंत्र्यांना खातेवाटप केले आहे. अपेक्षेप्रमाणे कॅबिनेट वाटपात ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या लोकांकडे खास लक्ष दिले आहे. कॅबिनेट मध्ये जागा न मिळाल्यामुळे काही लोक आधीपासूनच नाराज होते. खातेवाटपानंतर आमदार आणि माजी मंत्री अजय विश्नोई यांनी पुन्हा बंडखोरी केली आहे. त्यांनी पक्षाला सल्ला दिला आहे. ते भाजपाचे वरिष्ठ नेते … Read more

मुलांसाठी काढा ‘हे’ भविष्य सेव्हिंग अकॉउंट, सरकारी योजनांचा देखील मिळणार लाभ 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फिनो पेमेंट्स बँक लिमिटेडने मुलांसाठी भविष्य सेव्हिंग अकॉउंट लॉन्च केले आहे. १० ते १८ वर्षाच्या मुलांसाठी हे विशेष खाते सुरु करण्यात आले आहे. अगदी कमी बॅलन्सवर हे खाते उघडता येणार आहे. मुलांच्या गरजा लक्षात घेऊन हे खाते सुरु करण्यात आले असल्याची माहिती बँकेने दिली आहे. बँकेचे सीओओ आशिष अहुजा यांनी भारताची … Read more

मी कुणी महाराजा नाही, कुणी वाघ नाही, मी कधीच चहा विकला नाही, मी कमलनाथ आहे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते कमलनाथ आज पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपामध्ये प्रवेश घेतलेल्या जोतिरादित्य सिंधिया यांच्यावर निशाणा साधला आहे. ते यावेळी, ‘मी कुणी महाराजा नाही, मी वाघ नाही, मी मामा नाही, मी कधीच चहा विकला नाही, मी कमलनाथ आहे. मध्यप्रदेशची जनता ठरवेल कोण … Read more

कोरोना बचाव निधी उभारण्यासाठी केरळमधील तरुणांनी वापरला ‘हा’ नवीन फंडा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेले तीन चार महिने केरळमध्ये सुरु असणाऱ्या कोरोना संकटात मदत निधी उभा करण्यासाठी केरळमधील नागरिकांनी अनेक कौशल्यपूर्ण मार्ग निवडले आहेत. ज्याची चर्चाही झाली आहे. कोल्लम मध्ये ६० वर्षाच्या महिलेने तिच्या उत्पन्नाचे साधन तिची शेळी मदतनिधी देण्यासाठी विकली, एर्नाकुलम मध्ये आपल्या सायकलच्या सामानासाठी जमा केलेले पैसे एका मुलाने मदत म्हणून दिले. कासारगोड … Read more

कोविड चाचण्यांत भाजपशासित राज्यांची कामगिरी वाईट;दिल्लीमध्ये होतायत सर्वाधिक चाचण्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी कोविडच्या तपासण्यांमध्ये दिल्ली हे राज्य खराब कामगिरी करत असल्याची टीका केली होती. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार देशात सर्वाधिक चाचण्या करण्यामध्ये दिल्ली हे राज्य आघाडीवर असल्याचं चित्र समोर आलं आहे. दर दहा लाख लोकसंख्येमागे दिल्लीत सर्वाधिक ११ हजार १२४ तपासण्या होत असल्याचं चित्र … Read more

टोळधाडीच्या वाढत्या प्रादुर्भावाने विदर्भातील शेतकरी हैराण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात येमेन, सौदी अरेबिया नेऋत्य इराण मध्ये नाकतोड्यांची टोळधाड आली होती. तिथे त्यांचे योग्य नियोजन झाले नसल्याने ते डिसेंबरमध्ये भारत पाकिस्तान सीमेवर आले होते. आता भारतातील अनेक भागात पिकांवर संकट बनून या टोळधाडी थैमान घालत आहेत. मध्यप्रदेशमधून या टोळधाडी आता महाराष्ट्रातील विदर्भात आल्या आहेत. आणि तेथील पिकांवर त्यांनी आक्रमण … Read more

अमरावती जिल्हात उष्माघाताचा पहिला बळी

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई देशात गेले काही दिवस कोरोनाचा वाढता फैलाव हे चिंतेचे कारण आहे तर दुसरीकडे विविध राज्यात वेगवेगळ्या नैसर्गिक समस्या उद्भवत आहेत. पश्चिम बंगाल, ओडिसा  मधील आमफांन, उत्तराखंड मधील जळणारी जंगले आणि उत्तरप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, हरियाणा या प्रदेशातील उष्माघात या समस्याही आ वासून उभ्या आहेत. राजस्थान मध्ये गेल्या अनेक वर्षातील सर्वाधिक … Read more

मध्य प्रदेशात जैन साधूंच्या स्वागतासाठी लॉकडाऊनचे नियम धाब्यावर; रस्त्यावर लोकांची तुडुंब गर्दी

सागर, मध्यप्रदेश । देशभरात कोरोनाचा संसर्गावर नियंत्रण मिळवता आलं आहे. त्यामुळं गेले दीड महिन्यापेक्षा संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये आहे. याकाळात कुठल्याही सार्वजनिक किंवा धार्मिक उत्सवानिमित्त एकत्र येण्याला पूर्णपणे बंदी आहे. मात्र, तरीही अनेक ठिकाणी लॉकडाउनच्या काळात घातलेले निर्बंध धाब्यावर बसवून धार्मिक कारणांवरून लोक एकत्र येत असल्याचे दिसत आहे. मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात लॉकडाउनच्या नियमांचं उल्लंघन करून … Read more

व्यथा मजुरांची|रस्त्यातून चालत जातानाच ‘तिने’ दिला बाळाला जन्म, त्यानंतर बाळासहित चालली तब्बल १६० किलोमीटर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन l सरकारने एवढे प्रयत्न केल्यानंतरही काही परप्रांतीय मजूर आपल्या घरी जाण्यासाठी अजूनही पायी प्रवास करताना दिसत आहेत. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र बॉर्डरवर बाळाला जन्म देऊन 1 तासानंतर पुन्हा 160 किलोमीटर पायी प्रवास करणाऱ्या महिलेची कहाणी ही अंगावर शहारे आणणारी आहे. शकुंतला नावाची ही महिला आपल्या पतीसोबत नाशिकला राहत होती. ही महिला गरोदर असून … Read more