भाजपकडून देशात दहशत, द्वेष आणि हिंसा पसरवण्याचे काम; राहुल गांधींची घणाघाती टीका

Rahul Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज शेगाव येथील जाहीर सभेतून भाजपवर हल्लाबोल केला. “विरोधकांकडून भारत जोडो यात्रेवर टीका केली जात आहे. देशात आज भाजपनं हिंसा, द्वेश आणि दहशत पसरवली आहे. मोठ मोठ्या उद्योजकपतींची कर्ज माफ केले जात आहे. मात्र, शेतकऱ्यांचे का केली जात नाहीत. या सरकारकडून नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याने … Read more

आता फोन आल्यास दिसणार Unkonwn ऐवजी थेट नाव; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Narendra Modi Unknown Call

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या मोबाईलवर जर कुना अनोळखी व्यक्तीचा फोन आल्यास आपण काहीवेळ चिंतेत पडतो. कुणी फोन केलाय? सध्या अनेक लोक मोबाईलच्या माध्यमातून संपर्क करुन अनेकांना लुबाडण्याचा किंवा त्रास देण्याचा प्रयत्न करतात. बऱ्याचदा स्पॅम कॉलच्या माध्यमातून बँक अकाउंटशी संबंधित वैयक्तिक माहिती विचारली जाते. मोबाईलच्या माध्यमातून अशा होणाऱ्या गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय … Read more

शिंदे गटाला मोदी-शहांकडून मिळणार मोठे गिफ्ट; केंद्रात 2 मंत्रिपद, राज्यपालपद आणि बरच काही…

Eknath Shinde Narendra Modi Amit Shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंडखोरी करून भाजपसोबत सरकार स्थापन केले. त्यांच्या या सरकारचे काम चांगल्या प्रकारे चालत असल्याने केंद्रातील नेते त्यांच्यावर चांगलेच खुश आहेत. म्हणून लवकरच शिंदे गटाला आता केंद्रातून 2 मंत्रिपद आणि 2 राज्यपाल पद देण्याचा विचार केला जात आहे. शिंदे गटाने याबाबत तशी भाजपकडे मागणी केली आहे. मुख्यमंत्री … Read more

सभा ओवैसींची अन् नारा मोदींचा; काळे झेंडेही दाखवले

narendra modi asaduddin owaisi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष्य आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन म्हणजेच एमआयएम सुद्धा गुजरात मध्ये निवडणुकीत उतरली आहे. याच पार्श्वभूमीवर एमआयएम चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी हे सुरत पूर्व मतदारसंघात एका सभेला संबोधित करताना उपस्थित लोकांनी मोदी मोदींचे नारे दिले तसेच काळे झेंडेही दाखवले. सुरत पूर्व मतदारसंघातून पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ओवेसी … Read more

मी रोज 2-3 किलो शिव्या खातो, पण देवाच्या आशीर्वादामुळे…. ; मोदींचा विरोधकांवर निशाणा

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तेलंगणाच्या दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतला आहे. मला दररोज 2-3 किलो शिव्या मिळतात, म्हणून मी थकत नाही. कारण देवाच्या आशीर्वादामुळे मला दिलेल्या शिव्या न्यूट्रिशन मध्ये बदलतात असं त्यांनी म्हंटल. हैदराबादमधील बेगमपेट विमानतळावर मोदी जनतेला संबोधित करत होते. ते म्हणाले की, काही लोक निराशेमुळे … Read more

“राम सेतूला राष्ट्रीय वारसा घोषित न केल्यास…” खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचा सरकारला घरचा आहेर

subramanian swamy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – ‘राम सेतू’ (Ram Setu) राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी प्रयत्न करत आहेत. यावरून आता सुब्रमण्यम स्वामी यांनी थेट मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे. जर “मोदी सरकारने राम सेतूला (Ram Setu) वारसा स्थळ घोषित न केल्यास 2024 मधील लोकसभा निवडणुकीत एकतर भाजपाचा पराभव होईल … Read more

तुम्ही नक्की कोणत्या देशाचे भक्त? राहुल गांधी मोदींवर कडाडले

rahul gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशात द्वेषाचे राजकारण सुरु केलं आहे. भावाभावांमध्ये भांडण लावायचं काम केलं आहे. देशात भावाभावात भांडण लावल्यास देशाचे नुकसानच होणार आहे. मग जर तुम्ही स्वतःला देशभक्त म्हणत असाल तर तुम्ही नक्की कोणत्या देशाचे भक्त आहात असा थेट सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींना केला … Read more

गुटखा खा, दारू प्या, पण…; भाजप खासदाराचे अजब विधान

janardan mishra (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांनी पाण्याचे महत्त्व सांगताना एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. पाणी वाचवलं पाहिजे. गुटखा खा, दारू प्या, पण पाण्याचे महत्त्व समजून घ्या, आणि पाण्याची बचत करा असं त्यांनी म्हंटल आहे. त्यांच्या या विधानाने नवा वाद होण्याची शक्यता आहे. रीवाचे खासदार जनार्दन मिश्रा हे मध्य प्रदेशच्या स्थापना दिनानिमित्त रीवा … Read more

8 वर्षात स्मार्ट सिटीचा पैसा गेला कुठं?” सुप्रिया सुळेंचा मोदी सरकारला सवाल

Supriya Sule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कालपासून शिर्डीत ‘राष्ट्रवादी मंथन: वेध भविष्याचा’ या अभ्यास शिबीरास सुरुवात झाली आहे. आज या शिबिराचा शेवटचा दिवस आहे. शिबिरास राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी स्मार्ट सिटीवरून केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. 8 वर्षात स्मार्ट सिटीचा पैसा गेला कुठं? असा सवाल त्यांनी मोदी सरकारला … Read more

ही वेळ राजकारण करण्याची नाही; केजरीवालांनी साधला पंतप्रधानांवर निशाणा

Arvind Kejriwal Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील हवा सध्या दूषित झाली आहे. प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता घसरु लागली आहे. या समस्येवरुन सत्ताधारी आम आदमी सरकारवर टीका केली जात असल्याने या टीकेला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उत्तर दिले आहे. “दिल्लीतील वायू प्रदूषण आणि हवेची खराब गुणवत्ता या केवळ राष्ट्रीय राजधानीच्याच समस्या नाहीत. ही समस्या केवळ … Read more