शिंदे, केसरकर, सामंत या नवमर्दाना मोदींनी काश्मीरला न्यायला हवं होतं; सामनातून टीकास्त्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | यावर्षी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अनेकांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटच्या डीपीला तिरंगा ठेवला आहे तर दुसरीकडे जेकेपीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी मात्र आपल्या ट्विटर अकाऊन्ट वर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुफ्ती मोहम्मद सईद यांचा फोटो शेअर केलाय. यामध्ये तिरंग्यासह काश्मीरचा झेंडाही लावण्यात आलाय. याच्यावरून शिवसेनेनं सामना अग्रलेखातून भाजपवर टीका करताना शिंदे गटावर … Read more

देशातील सर्व यंत्रणा RSS च्या ताब्यात, लोकशाहीची हत्या सुरू; राहुल गांधी बरसले

rahul gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात ईडीची दहशत आहे. लोकशाही संपत चालली असून देशातील सर्व यंत्रणा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ताब्यात आहेत असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. दिल्ली येथील आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी यांनी विविध मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी म्हणाले, काँग्रेसने 75 वर्षात जे कमावलं ते भाजपने … Read more

Commomwelath Games 2022 : मीराबाई चानूने गोल्ड मेडल जिंकत केला ‘हा’ नवा विक्रम

Mirabai chanu

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताची स्टार वेटफिल्टर मीराबाई चानू हिने 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commomwelath Games 2022) 49 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले आहे. बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commomwelath Games 2022) भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. मीराबाईने या राष्ट्रकुल स्पर्धेत (Commomwelath Games 2022) सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावले आहे. तिने टोकियो … Read more

महाराष्ट्राची परंपरा जाणणारा सुयोग्य व्यक्ती राज्यपाल म्हणून नियुक्त करावा; संभाजीराजेंची पंतप्रधानांकडे मागणी

Chhatrapati Sambhaji Raje Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी आज ट्विट केले आहे. “भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून हटविण्यात यावे व महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेचे भान असणारा व त्याबद्दल आदर असणारा एखादा सुयोग्य व्यक्ती महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून नियुक्त करावा,” अशी मागणी ट्विटद्वारे संभाजीराजेंनी राष्ट्रपती व पंतप्रधान … Read more

मोदींच्या ‘या’ योजनेद्वारे मिळणार फ्री शिलाई मशीन; असा करा अर्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकार अशा अनेक योजना ज्याचा थेट फायदा सर्वसामान्यांना मिळतो. त्यातच आता सरकारने महिलांसाठी पंतप्रधान मोफत सिलाई मशीन योजना आणली आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवून त्यांना समाजात सक्षम बनवणे हा त्यामागील उद्देश आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना फक्त नोंदणी करावी लागेल आणि कोणतेही पैसे न देता त्यांना शिलाई मशीन मिळेल. … Read more

युतीबाबत उद्धव ठाकरेंची मोदींसोबत एक तास चर्चा; राहुल शेवाळेंचा गौप्यस्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या बैठकीत पुढच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपासोबत युती करण्याचा आम्ही आग्रह धरला होता. तेव्हा मलाही युती करायची आहे, असे ठाकरे म्हणाले. युतीबाबत ठाकरे आणि मोदी यांची भेट झाली होती आणि दोघांमध्ये एक तास चर्चा झाली होती,” असा गौप्यस्फोट शिवसेनेचे बंडखोर नेते राहुल शेवाळे यांनी  केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या … Read more

जीवनावश्यक गोष्टींवरील GST म्हणजे नवी मोगलाईच; शिवसेनेचा केंद्रावर हल्लाबोल

Sanjay Raut Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी वाढवला आहे. या मुद्द्यावरुन शिवसेनेने मुखपत्र ‘सामना’तून केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली आहे. “केंद्र सरकारची तिजोरी भरण्यासाठी जीएसटीच्या माध्यमातून जाचक करवसुली सुरु आहे. त्याची तुलना मोगलशाहीतील ‘जिझिया’ करासोबत करावी लागेल. जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी म्हणजे नवी मोगलाईच आहे. ‘अच्छे दिन’चे गाजर तर सरकारने केव्हाच मोडून खाल्ले आहे,”अशी … Read more

केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीसांचा पोपट केला; विनायक राऊतांची टीका

Vinayak Raut Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे-फडणवीसांकडून मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विलंब लावला जात आहे. यावरून शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. “मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघंच शिल्लक राहिलेत. देवेंद्र फडणवीस नाईलाजास्तव उपमुख्यमंत्री झाले असून त्यांची नाराजी मध्येमध्ये दिसते. केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांचा पोपट केला आहे,” अशी टीका खा. राऊत यांनी केली … Read more

विदर्भावर 70 वर्षांपासून अन्यायच,15 ऑगस्टला स्वतंत्र विदर्भाची घोषणा करा…; माजी आमदाराचं पंतप्रधानांना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी नागपूरचे माजी आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहलं आहे. “मागील 70 वर्षांपासून महाराष्ट्रात राहून विदर्भावर अन्यायच होत आहे. त्यामुळे 15 ऑगस्टला विदर्भ राज्याची घोषणा करावी,” अशी मागणी पत्राद्वारे देशमुख यांनी केली आहे. माजी आ. देशमुख यांनी नुकतेच चार पानांचं पत्र पंतप्रधान … Read more

…तर मग श्रीलंकेच्या अध्यक्षांप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्थिती होईल.

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील श्रीलंका बेट गेल्या सात दशकांतील सर्वात तीव्र आर्थिक संकटात सापडले आहे. दरम्यान, देशातील नागरिकांनीही आक्रमक पवित्रा घेतला. अध्यक्ष राजपक्षे यांच्या विरोधात घोषणा देत हजारो लोक कोलंबोत एकत्र आले. तर आंदोलकांच्या भीतीने अध्यक्ष गोताबया राजपक्षे भीतीने शुक्रवारीच घरातून पसार झाले. यावरून तृणमूल काँग्रेसचे आमदार इदरिस अली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर … Read more